)रन£800% ४४७5 _)२८॥९९(.-1८॥०
()॥५॥४/८॥२5७/१|_ (_|3२,र
0[)_ 194220
२०) 7१०० हि. ॥४७0/॥५]
भागरकर
व्यक्ति आणि विचार
संपादक ब प्रस्तावक वि. स. खांडेकर
किमत १॥ रुपये
| सोल एजंट देशमुख आणि कंपनी १९१ शनिबार, पणे २,
( १ ) सवे हक्क स्वाधीन, ( २) मुखएष्ठावरील चित्र श्री, दीनानाथ दलाल यांचें आहे. ९ २ ) पुस्तकांतील चित्र श्री. कुलकणी, व्यवस्थापक आनंद प्रेस, सातारा, यांनीं दिलें, त्याबद्दल कंपनी त्यांची आभारी आहे.
- प्रकाशक - - मुद्रक - ज्ञा. पां इलदुले, न. वि. सरदेशपांडे, राजहंस प्रकाशन आदर मुद्रणालय,
५६४ शनवार, पुर्ण २. ३९५५ सदाशिव पेठ, पुणें २
देशमुख आणि कंपनीची प्रकाशने
वि. स. खांडेकर
फुलें आणि दगड (आ. दुसरी) ३ घरऱ्याबाहेर (" 5. ३ पहिली लाट ( »)» ) २ स्त्री आणि. पुरुष ( ;; ) २ सूर्यकमळें ( ,, 3) २॥ कालचीं स्व ३ आजचीं स्वर्भे ३ कलिका २| मृगजळांतील कळ्या २॥। सुबण-कण २| सायंकाळ ( आ. दुसरी ) २] अविनाश १|॥ मंदाकिनी १॥॥ मंजिऱ्या २| सहा भाषणें २ फुळें आणि कांटे र| हिखा चांफा (आ. तिसरी ) ५ दोन ध्रुव (5. 5) प पहिळे प्रेॅ॑ (आ. दुसरी) ३ क्रोचवध (,»» ;? ) ५ पांढरे ठग (,»,, », 3४) नळलेला मोहोर व मरार्ठांचा नाट्य-संसार ३
ना. धो. ताह्य नकर तात्या भाग १ ला(आ. दुसरी) ४ तात्या भाग २ रा ै निवाडे भाग १ ला २] निवाडे भाग र रा ड्ॅ
'चेकमकी , बच्चा नवरा अनेक आशीवाद
१ १॥| २॥
दाजी भा. १ ला (आ. तिसरी) ३॥
ग. त्य. माडखोलकर
अवशेष व्यक्तिरेखा माझी नभोवाणी नवे संसार (जप्त ) चचेदनवाडी नागकन्या
साने गुरुजी पुनजन्म ( आ. दुसरी ) आस्तिक ( ;,, ) सोन्यामारति! ( ,, ) गोड निबंध (भा. १ ) गोड निबंध (भा. २ )
गोड निबंध (भा. ३ रा) चिं. वि. जोशी
९५. .»९५. /»९५. /९१. »१९७५॥. /९४७
आणखी चिमणराव (आ.ररी) ४
नर्वे भारूड स्टेशनमास्तर नरश्रेष्ठ
दत्तु बांदेकर सख्याहरी (आ. दुसरी) नवी आघाडी तूं आणि मी नजरबंदी
अमत काणेकर घुक्यांतून लाल ताऱ्याकडे (दु. आ. ) रै पिकर्लीपार्न ( »,, ) १॥
उघड्या खिडक्या , । वा. म. जोशी स्मृति-लहरी . र विचार--लददरी २। विचचार-विद्दार ४ प्र. के. अन्ने साखरपुडा १] ललळितवाडमय २ दूर्वा आगि फुलें २] ' द. र. कवठेकर अपुरा डाव र रेशमाच्या गांटी ३ आमभाळाचची सावली टॅ ना. ह. आपटे फसगत १] साजणी ५ ना. म. पटवधेन हितपत्रे ३ वबा. म. जोशी यांचे बरित ४ य. दि. पेण्ढरकर प्रापंचिक पत्ते ३ घायाळ काकासाहेब कालेलकर ब्रह्मदेशचचा प्रवास १ भाक्तेकुसुमे र ३ वि. म. भुस्कुटे स्टॅलिन 41
आई ( मॅक्झिम गार्की य ७ पु. य. देशपां नर्बे जग ? २]
भाडे बेके रॉयर्चारत्र १] वि. स. खांडेकर(परिचय ठेखक) काव्यज्योति १ आनंदीबाई जयवंत पारंब्या र : लक्ष्मणराव सरदेसाई ढासळलेले बुरुज २ प्रो. वि. ह. कुलकर्णी व्याक्तिन्विज २॥ क्षमाबाई राव देणगी २॥ शाकुतला परांजपे मिल्लिणीनचीं बोरं ३ ळूप्णाबाई मोटे मीनाक्षीचें जीवन २ र. गो. सरदेसाई चचलर्वी नार्णी २
रा. श्री. जाग सोन्दर्यशोध आणि आनंदबोध ८ चि. वि. बोकीळ बेबीची बहीण £: सत्याग्रही ग्रह आणि तारे ४ कमलाबाई टिळक आकाडरागंगा २) रामतनय साखरगोटी ८ ह. रा. महाजनी आपलें आर्थिक नियोजन «५ आचाय भागवत वर्घा-श्रिक्षण-योजना डे
खांडेकर-वाड्मय कथा-संग्रह २ हिरबा चांफा ( तिसरी आ. ) १ पाकळ्या (तिठरी आवृत्ति) | ३ उल्का ( तिसरी आ. २ नवचन्द्रिका (दुसरी , )। ४ दोन मनें ३ समाधीवरलीं फुळें( ,, ) । ७ पांढरे ढग ४ पूजन ( ) । ६ पहिले प्रेम ५ पहिळी लाट (९ »;, ) | ७ कांचनमृग ६ नवा प्रातःकाल *(( ,», ) | ८ हृदमाची हांक ७ घरट्याबाहेर (९ ,, ) | ९ क्रींच.वध ८ फुलें आणि दगड( ,, ) | १९० रिकामा देव्हारा
“*-</€< /€<२ /२* /५२ २ २ “€* ची जी
२“ २“ ९“ ९“ ९“ > >“ ५-८ >“
९ नवमल्लिका ११ सुखाचा शोध अ;
१० दत्तक व इतर गोष्टी १२ जळलेला मोहोर
११ जीवन--कला विविध
'१२ ऊनपाऊस; १३ दंव-बिन्दु क.
१४ विद्यत्पमरकाश; १५ अबोली (न्कका चा ऱ्ा (नाटक ) २ वनभोजन (टीका)
१६ सूयेकमळें
२१७ कल्वड मोती ३ पुंधुमास ( »» ) ४ गडकरी (व्वक्ति आणि वाढ्य़य)
१२८ स्त्री आणि पुरुष २९ पहिल्या वहिल्या २० कलिका
२१ मृगजळांतील कळ्या २२ कालची स्व
५ आगरकर चरित्र ६ सहा भाषणे (अध्यक्षीय भाषर्णे) ७ फुलें आणि कांटे ( लेखसंग्रह ) ८ गोकर्णींचीं फुले ( ,», )
२३ आजची स्वसे बोलपट
लघु-निषंध छाया घर्मपत्मी (तेलगू)
4 वायुलहरी ( दुसरी आवजृत्ते 3 ज्याला अमृत
२ सायकाल ( 5.) देवता संगम
३ चांदण्यांत हं श्लो
४ अविनाद्य; ५ मंदाकिनी क
६ मंजिऱ्या माझं बाळ बडी मां कादंबऱ्या _ | लझपहावं करून | मूळ कथानक
'१ दोन रब ( तिसरी आवृत्ति) | सरकारी पाहुणे प्रो.चिं.वि. जोशी
गोपाळ गणेदा आगरकर
&/
१९१५-१६ सालची गोष्ट, मी इंटरच्या वगीत होतों तेव्हां. डो. गुणे आम्हांडा संस्कृत नाटक शिकवीत असत. उत्तररामर्चारेताच्या त्यांच्या तासाची मी नेहमीं मोठ्या उत्कठेनं बाट पाहात राही. कालेजांतल्या पहिल्या वर्षी त्यांनीं आम्हांला शाकुतळ शिकविळे होतें. त्यांत मी रंगून गेलो नव्हतो असें नाही. पण उत्तररामात शाकुंतलापेक्षां कांद्दी तरी निराळीच गोडी आहे असा मला त्यांच्या पहिल्या तासापासून अनुभव येऊं लागला. शब्दसोएव, कलानचातुर्य, कल्पनाविलास, इत्यादि गुणांत कालिदास भव थूतीपेक्षां श्रेष्ठ आहे हें सहज तिद्ध होण्याजोगें होतें. सोंदर्य, माधुथे, कोमलपणा इत्यादि वेशिष्ट्यांत भवभतीला त्याच्याशीं स्पघो करणें शक्य नव्हतें हं माझ्यासारख्या विद्यार्थ्यांच्याहि चटकन् लक्षांत थेत असे. पण उत्तररामाचा तास सुरू झाला, खेळकरपणार्ने शाकुंतळ शिकविणाऱ्या डा. गुण्यांच्या मुद्रेवर आणि स्वरांत एक प्रकारवे गांभीर्य प्रचीत होऊ लागलें, ' यथा स्त्रीणां तथा वाचां साधुत्वे दु्जनो जनः ?, ' ते हि नो दिवसा गताः ' अश्यासारखीं मानवतेची चिरंतन दुःखें लीलेनें व्यक्त करणारी भवभूतीची वाणी कानांत घुमू लागली, ज्या क्षणीं रामचंद्र आपल्या डाव्या बाहूची उशी करून तिच्यावर निद्रावश झालेल्या सीतेचे मस्तक मोठ्या प्रेमाने ठेवतो, त्याच क्षणीं तिच्याविषयी लोक किती साशकतेनं बोलत आहेत हें सांगणारा गुत्त हेर दुर्मुख प्रवेश करतो हे पाहून देवाच्या विव्चित्र लीलेच्या चित्रणानें पापण्यांच्या कडा ओल्या होऊं लागल्या, म्हणजे भाझ्या मनांत येई-कालिदासांत नाहीं असें कांही तरी भबभूतींत आहे. काठेदास मेघांच्या श्यामल पंखांवर बसवून रसिक मनाला आकाश आणि प्रथ्वी यांची विलक्षण शोभा दाखवीत असेल, मानवी बनलता आणि उद्यानलता यांचे सात्त्विक आणि उन्मादक सोंदर्य
आगरकर : व्यक्ति आणि विचारं २
“६-८ १ /'%-/ ४५” १ * ४.४ ४..//४_/१-/४ / २५८१४६.” ४.” *_/४ 7४७... ४” ४_/ ४२. च शू /९२९ '%_/€ “7४% /%../४_//% .””% /”% 79%. *../ ७) /7. /"* ५४% “% “४, ४,» ४५%” ७.४४... / ७.४४ “४ / ५. ६७०
चित्रित करण्यांतही त्याची प्रतिभा चतुर असेल; पण जीवनाच्या गाभ्याशी हृदयांत खोलखोल लपवून ठेवढेल्या मानवतेच्या मूक दु;खांशीं त्याच्यापेक्षा मवभूतीचाच अधिक परिचय आहे. कालिदास वाचकाला स्वगात नेणारा महाकवि असला तर भवभूति त्याला पाताळांत नेणारा महाकवि आहे. या कल्पनेने प्रेरित होऊन मी भवभूतीचा अभ्यास करू लागलों तेव्हां त्याच्या बाह्यतः सामान्य भासणाऱ्या एकेका चरणांत किती उत्कट काव्य भरलें आहे याची मला जाणीव होऊ लागली. आदर्शांच्या मार्गे लागणाऱ्या ध्येयवादी महात्म्याचे दुःख हच मानवी जीवनांतर्छे सर्वात मोठें दुःख आहे, हें सांगण्या- करितां रामचरित्राची निवड करणाऱ्या त्याच्या प्रतिभेचे तर मला पहिल्य़ा- पासूनच कौतुक वाटे. पण पुढें पुढें कालिदासाच्या कल्पनारम्य चरणांनीं होणाऱ्या गुदगुल्यांपेक्षांही अनुभूतीला जाग्रत करणाऱ्या आणि डोळ्यांपुढे रस- पूण करुणरम्य चित्रें उर्भी करणाऱ्या भवभूतीच्या अनलंकृत ओळींनी मनाला लागणारा चटका मला अधिक सजीब आणि अधिक सुखद वाटू लागला, ६ अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत् ! हा चरण असलेल्या छोकाचे ज्या दिवशीं बगोत विवेचन झालें, त्या दिवशीं रात्रीं माझ्या डोळ्यांपुढे वन- बासांतल्या राम आणि सीता यांच्या मूर्ती पुनःपुन्हा उभ्या राहू लागल्या. माझ्या मनांत कितीतरी कल्पनातरंग उद्भवले-तारकांचे दीप, आणि वृक्षांचे पंखे असलेल्या धारेत्रीच्या उघड्या महालांत त्या प्रेमळ दंपतीनें काय काय गोष्टी केल्या असतील ? स्वयंवराच्या वेळीं रावण शिवधनुष्यभंग करण्याकरितां उठला, तेव्हां आपली छाती कशी धडघडडूं लागली हं त्यावेळी सीतेनें रामाला सांगितलें असेल काय ? पितृवचन पाळण्याकरितां केकयीच्या इच्छेप्रमाणे आपण चौदा वषाचा वनवास इंसतमुखानें स्वीकारला, पण तो स्वीकारतांना इं ऐकून सीतेला किती दुःख होइल या विचारानें मनांतल्या मनांत आपण अत्यंत अस्वस्थ झालीं होतो हें रामचंद्राने हंसत इंसत सीतेपार्शी कबूल केलें असेळ काय ? सूर्याच्या साक्षीने माणस॑ मोठमोठ्या प्रतिश्ञा करतात. पण त्यांच्या अंतरंगांतल्या नाजुक सखदुखांच्या स्मृती तारकांच्या ताक्षीनंच प्रगट होत असतात.
: रात्र संपली; पण गोष्टी संपल्या नाहींत, ! एक सहजसुंदर उद्गार ! जितका साधा तितकाच रम्य आणि भावमधुर, जितका प्रसादपूर्ण तितकाच
३ गोपाळ गणेश आगरकरे मानवी हृदयाच्या आतेतेच प्रतिधिब दरांविणारा |! उत्तरराम शिकत असतांनाच मी वानचीत असलल्या ' डोंगरीच्या तुरुंगांदील आमचे एकशे एक दिवस ? या आगरकरांच्या छोट्या पुस्तकांत हं प्रतिबिंब स्पष्टपणे मला दिसले,
एक अरण्यांतली रात्र; दुसरी तुरुगांतली रात्र. दोन्ही राच्तींत तीन र हजार वर्षोरचे अंतर. तिथें पति पर्त्नींच्या गोष्टी चालल्या होया; इशे जी-- भावाचे मित्र बोलत होते ! त्या दुसऱ्या रात्रीच्या गोष्टींची अवीट गोडी आगरकरांच्या तोडूनच ऐकली पाहिजे. ते म्हणतात, ' मी एम्. ए. करिता व टिळक एलएल. बी. करितां अभ्यास करण्यासाठी कॉलेजांत राहिलों असतां सरकारी नोकरी न पतकरतां देशसेवत आयुष्य घालविण्याचा ज्या दिवशी निश्चय केला त्या दिवसापासून आम्ही ऊं जें बोलला चालला दवोतो त्याची पुनः पुनः आठवण होऊन अनेक वेळां पुनरादृत्ति होत असे. असुक ग्रहस्थाळा कॅपमध्ये भेटायला गेलां असतां परत येतांना काळोखांत वाट चुकून बारावर दोन वाजण्याच्या तुमारास फिरतां फिरतां बंडावर कसे येऊन ठेपळो; शाळेच्या संबेघाने विष्णुशार€तरांशी बोलण लावण्यास गांवांत गेला असतां काळेजाला परत येताना थंडीने किती कुडकुडलो; वचन दिल असतां शाळा आणि छापखाना काढला त्यावेळेस कोणकोणत्या लोकांनीं मार्ग घेतले; असल्या फंदांत न पडणारे कोणकोण मनुष्य त्यांस घेरतां आले; आपले मूळचे हेतु कोणते व ते कितपत सिद्धीस गेळे आहेत; शास्त्रीबोबांब्या अकाली मृत्यूने आपल्या उद्यागांस केवढा घक्का बसला; आम्ही आरंमिलली कामे आमच्या हयातात व आमच्या पाठीळागं कित्येक वर्षे अप्रतिहत चालली तर आमच्या देशस्थिर्ताबर त्यांचा काय परिणाम होईल; या देशावर इंग्रजांचे राज्य झाल्यानें त्याचें कोणकोणत्या बाबतींत हित आणि अनहित होत आहे, लोकाशेक्षण उत्तरोत्तर जारीनें पसरत गेलें तर दिंदुस्थानची भावी स्थिति काय होइल; नेटिव संस्थानांची सुधारणा होण्यास काय उपाय करावे; देशभाषा युनिव्हर्तिटींत आणण्याला कोणती युक्ति काढावी, शाळा आणि कालेज बांधण्यास पेसे कसे गोळा करावे; कोल्हापूर प्रकरणात आपली चूक किती आणि आपणांस भोगावी लागत असलेली शिक्षा किती न्याय्य आहे; आपण या तर्हेनें गेथे अडकून राहिल्याने
आगरकर ! व्यक्ति आणि विचार ४
२._/०४_/” ४.५.” //% “९.५५. १५/७
"२५/०५/४५११ / ४” “9.” २./४.//४.”४ ११.४५ २०/१९ /९ ./१९/ ./' /”१ //१९/” ,
"१... ५४. ५१९ ४४/४४/११४४,» ४.५ ४५ ४.४७५/- ४.५ ४४७/
लोकांच्या मनावर काय परिणाम होईल व आपल्या शाळेचे आणि छाप- खान्याचे किती नुकसान होईल; आणीबाणीच्या प्रसंगीं आपणांस कोणकोण मित्र उपयोगी पडले ब पुढे कोणाकोगाच्या मदतीवर आणि शब्दावर अबलंबून राहतां येईल; आतांप्रमा्गें फिरून तुरुंगांत न थेण्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी ठेवली पाहिजे; फिरून तुरुंगांत यावे लागलें तरी ज्या गाष्टी केल्याच पाहिजेत अश्या गोष्टी कोणत्या; वगेरे, नाहीं नाहीं त्या विषयांवर आमचा एकेक वेळ एवढ्या जोरानें बाद चाले कीं--- अरण्यांत राम आणि ताता यांच्या गोष्टी थांबत असर्ताल त्या पहांटे जाग्या झालेल्या पांखरांच्या गोड किलबिलाटानें. टिळक-आगरकर तेवढे भाग्यवान् नव्हते ! त्यांच्या गोष्टी जोरजोराने सुरू झाल्या की आसपासचे शिपाई ' हळु बोला, इळु बोला? असा त्यांना इशारा करीत, तो इशारा त्यांना ऐकावाच लागे. पण इतर्के झालें तरी बोलतां बोलतां रात्र संपून जाई !
|:
ऱामचंद्राच्या जीवनाशी आगरकरांच्या आयुष्याचे असलेले साम्य केवळ था क्षणिक भावपूर्ण अनुभू्तीपुरतेंच मर्यादित नाहीं. एक प्राचीन काळीं स्वतंत्र आर्यांबतीत अन्मलेळा युवराज होता. दुसरा एकोणिसाव्या शतकांत _ गुलाम झालेल्या हिंदुस्थानांत एका दरिद्री कुटुंबांत अन्म पावलेला मुलगा होता. पण या दोघाही लोकोतर पुरुषांच्या कपाळीं विधात्याने वनवास
ल्हूनि ठेवला होता. एकाने लोकानरजनाकरितां प्रियपत्नीचा त्याग करून दुःखाला मिठी मारढी, तर दुसऱ्याने लोकजाग्तीकरतां अंध समाजाचा रोष पत्करून आणि जीवश्वकंठश्व मित्राचा आमरण विरोध स्वीकारून या जगांत ध्येयवाद्याला दुःखाशिवाय दुसरा सोबती मिळत नाहीं इं पुन्हां सिद्ध करून दोखावेठें. या दोघांच्या काळांत अनेक शतकांचे अंतर॑ असलें तरी त्यांचा प्रकतिघधम॑ एकच होता. दोघांचीही ध्येयनिष्ठा सारखीच उत्कट होती. दोघेही सत्याचे उपासक, दोघेही आदराचे भक्त ! दोघेही ध्येयाकरितां हंसतमुखानें स्वसुखाच्या आहुत्या देणारे ! भवभूतीच्याच शब्दांत सांगायर्चे तर दोघांचाही मनें वज्ञापेक्षां कठोर व फुलापेक्षां कोमल होतीं. असल्या उदात्त आणि उत्कट मनाची प्रवाहपातित जगाला आणि शेकडो शुंखलांनीं
५ गोपाळ गणेदा आगरकर जखडलेल्या सामान्य मनुष्याच्या बुद्धीला कल्पनाच करतां थेत नाही. आगर- करांची जिवतपणीं प्रेतयाचा निघाली ती याच कारणामुळें. आगरकरांचे विभू[तैमत्त्व त्यांच्या हयातींत बहुजन समाजाला जाणवळे नाहीं त्याचेही कारण इंच.
:
आगरकरांना अवधे एकुणचाळीस वषार्चे आयुष्य लाभले. अलोकेक प्रक्तींना आयुष्य देतांना विध!ता कृपण होतो हा जुना अनुभव दुदवाने त्यांच्याही बाबतींत खरा ठरला. पण त्यांचा एकुणचाळीस वर्षीचा तोकडा जीवनपट कितीतरी करुणरम्य आणि धीरोदात्त घटनांनी नटला आहे
१८५६ साल. कऱ्हाडजवळचें टेंभ गांब, त्या गांवांतल्या गणेशपंत आगर- करांना एक मुलगा होतो. भोवताली गोकुळ नसते; सहारा असतो. पण बारशादिवशीं सरस्वतीबाई आवडीनें आपल्या मुलाचें गोपाळ अर्से नांव ठेवतात, चिमणा गोपाळ यथाकाल रांगू लागतो, उभा राह लागतो, बोबडे बोळ बोळूं लागतो. मुळाच्या या बाळलीलांचें आईबाप कोतुक करतात, पण तो थोडासा मोठा होतांच त्यांच्या पोटांत गोळा उभा राहातो. आतां गोपाळाच्या शिक्षणाची कारही तरी व्यवस्था केली पाहिजे. खेडेगांबांतल्या दरिद्री कुटुंबाने ती कुठें आणि कशी करायची !
छोटा गोपाळ तेथून कऱ्हाडला येतो. तिथे त्याचें आजोळ असते. आजोळीं त्याची शिक्षणाची सोय होते. कऱ्हाडेला या बालजीवाला आपल्या आईची आठवण होत नाहीं असें नाहीं, मधूनमधून स्वसतांत तो टेभूला जाऊन आईच्या गळ्याला मिठी मारतो. प्रसंगीं तिच्या कुशींत डोकं खुपसून अश्रही ढाळतो. पण जागतींत त्याचे बालमन आपल्या निघारा- पासून क्षणभरसुद्धां विचलित होत नाहीं. दारिद्य आणि दमा यांच्याशिवाय आपल्याला देण्याजोगें आपल्या आहेबापापाशीं कांहीं नाहीं हें जणु कांहीं त्याला कळून चुकलेले असतें !
कऱ्हाडला गोपाळ जसा पोहण्यांत पटाईत होतो तसा तो लिहिण्यांतही तरबेज होतो. बारा वर्षे पुरीं व्हायच्या आंतच तो निबंध लिहू लागतो पण सा. बुद्धिवान आणि महत्त्वाकांक्षी मुलाच्या वाटेत दुदव पुन्हां दत्त
आगरकर : व्यक्ति आणि विचार र
८१ .४१७.४७ “७.४ “40% अत्य 4१4४ 4४. 3 “* अश. ५ “४ ९ /* /* “/%* ”/* “०१ “* “४९ ४४२.” ५ ४ »१९ “९ /१ “२.४० /'% “१ “७ /४.४१४५..५४१४..४१५.४१% ४४/१५/४१५० ४५-४%./””च
म्हणून उभे राहतें. कऱ्हाडला फक्त पहिल्या तीन इंग्रजी यत्ता असतात. गोपाळ तिसरी पास होतो. ' पुढें काय ? ! ह्वा प्रश्न त्याला मेडसावूं लागतो. नाखुषीनें आणि नाइलाजाने तो मामलदारकचेरींत उमेदवारी करू लागतो. पण सरस्वतीच्या वीणेच्या मधुर झकाराची कल्पना असलेलं त्याचें मन लेखणीच्या कारकुनी कुरकुरीत रमू शकत नाहीं. तो उमेदवारी सोडून रत्नागिरीच्या आपल्या एका नातलगाकडे मोठ्या आईहेनें जातो. त्या नातलगापा्शी पैशाची श्रीमंती असली तरी मनाची नाहीं, हा कटु अनु- भव येतांच गोपाळ वार लावून शिकू लागतो, प्रसंगीं धोतरे धुवून तो विद्याजनाला मदत मिळवितो. आधीं शागींदे आणि मग शास्त्री हीं दइृर्श्ये ज्याच्या आयुष्यांत दिसतात असा एखाददुसरा रामशास्त्री दर पिढीला निमाण द्ोत असतो. गोपाळ त्यांपैकीच एक होता.
रत्नागिरीला आपला नीट जम बसत नाहीं असें पाहून तो कऱ्हाडला परत येतों. तिर्थे कांहीं दिवस तो कंपाउंडरचे काम करतो. इतक्यांत मामीच्या बरोबर सोबत म्हणून अकोल्याला जायची त्याला संधि मिळते.
तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाला गंगा दिसावी तशी गोपाळाची स्थिति होते. तो अकोल्याला जाऊन पुढचा अभ्यास सुरू करतो. योग्य वेळीं तो मॅटिक होतो. पुन्हां मागचाच भयंकर प्रश्ष-' पुढे काय? "-त्याच्यापुढें भुता- प्रमाणें उभा राहतो. कॉलेजांत जायची इच्छा आतिशय उत्कट. पण जायचे कसें ! मदत कोण करणार? पर्वताचें उंच उंच शिखर गांठण्याचची पांगळ्याची महृत्त्वाकांक्षा-ती सफल झालेली कर्धी कुणीं पाहिली आहे काय !
>< >< ><
पण नेपोलियनप्रमाणें आगरकरांच्या कोशांतही अशक्य हा शब्द नव्हता. शिक्षकांनी गोळा करून दिलेले साठ रुपये घेऊन गोपाळरावांनीं डेकन कॉलेजांत प्रवेश केला. शिष्यब्रात्त संपादन करून, वतमानपत्रांत लिखाण लिहून आणि वक््तृत्वसमारंभांत बक्षीस मिळवून त्यांनी आपला कॉलेजचा खर्च कसाबसा चालविछा. अशा तुटपुंज्या मिळकतीत विद्यार्थ्यांचे हाल हाल झाले नाहीत तरच नवल ! कित्येक वेळां त्यांनीं एका सदऱ्यावर कॉलेजांतळे दिवस काढले. तो दिंवसा धुवून वाळत घातला तर अंगांत घालायला दुसरा सदरा नाहीं म्हणून रात्री जिकडे तिकडे सामसूम झाल्यावर
७9 गोपाळ गणेश आगरकर स्वारीनें अंगांतला सदरा धुवून वाळत घालावा आणि सकाळीं तो वाळला म्हणजे अंगांत घालावा !
अशा रीतीनें दारिद्य जणूं कांडी आगरकरांच्या सत्त्वाची परीक्षाच घेत होतें ! जीवनांतल्या सवे परीक्षांत सत्त्वपरीक्षा नेद्दमींच अतिशय अवघड अम्रते इतर परीक्षांत उपयोगीं पडणाऱ्या बुद्धीच्या बळावर तो कोणालाही उत्तीण होतां येत नाहीं. तिच्यांतून पार पडायला असामान्य आत्मबळच अंगीं असावें
गर्त, सुदैवाने आगरकरांच्यापाशी त॑ भरपूर दोर्ते. बी. ए. होइईपर्येतच्या तीन वर्षोत ते दारिग्यार्शी अहोरात्र झुंजत राहिले. पण या झंजीला कंटाळून त्यांनीं आपला शिक्षणक्रम सोडला नाही; किंवा पदवीघर होतांच एखादी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून आतांपर्येतच्या हालअपेष्टांचा वचपा भरून काढावा असा विचारदी त्यांच्या मनाला शिवला नाही. कालेजांतल्या तीन वषीत त्यांच्या बुद्धांचा वेगाने विकास होत चालला होता. मिळू आणि स्पेन्सर त्यांनीं नुसते वाचले नव्हते; ते पचविले होते. आपला देश राजकोाय गुलाम- गिरींत पिचत आहे, आपला समाज सामाजिक गुलामगिरींत कुजत आहे; हे ते हरघडी उघड्या डोळ्यांनी पहात होते आणि त्याच्या उद्घाराची तळमळ त्यांना अस्वस्थ करून सोडीत होती. टिळकांसारखा त्यांच्याइतकाच निग्रही आणि देशप्रेमी मित्र त्यांना लाभला होता. या दोघा मित्रांनी कालेजांत असतांनाच एके दिवशीं निश्चय केला--सरकारी नोकरी न पत्करतां देशसेवेंत आयुष्य घालवायरच॑ं. आगरकरांनी आईला पत्र लाहेलें, : आपल्या मुलाच्या मोठाल्या परीक्षा होत आहेत, आतां त्याला मोज्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतीळ, असे मोठाले मनोरथ, आई, तूं करीत असशील. पण मी आतांच तुला सांगून टाकतो कीं विशेष संपत्तीची, विशेष सुखाची हांव न धरतां मी फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सवे वेळ परहितार्थ खच करणार, '
१८७९ च्या सप्टेंबर महिन्यांतल्या एका रात्रीं नारायण पेठेंतल्या विष्णु- शास्त्री चिपळूणकरांच्या घर्री नर-नारायणाचची ही आधुनिक जोडी विचार- विनिमयाकरितां आली. विष्णुशास्त्र्यांचा माषामिमान आणि देशाभिमान जाज्वल्य होता. निबघमाळेच्या पानापानांतून या अभिमानाचे स्फुलतिंग उठत होते, सरकारी नोकरीच्या पाशांवून ते नुकतेच मोकळे झाले होते,
भागरकर ! व्यक्ति आणि विचार ट
७९१.४४७ €0७.४/७ ४४७ /009 ४ ४७ “0७.४७ ५/१.”%७ 7७/४९% 0७ /9 9 4 “२ “* “४ जह * ४२ /४*-/%./४ “४ “५ “६-४ “४ “"५-/0४-/१-/१
तान नद्यांच्या संगमाप्रमार्णे तीन गुणी व्यक्तींचा संगमद्दी दुमिळ असतो महाराष्ट्रच्या सुदेवाने यावेळीं हा अपूर्व त्रिविणीसंगम घडून आला. टिळक, आगरकर आणि चिपळूणकर या तिघांच्या देशसेवेच्या संकल्पांतून ' न्यू इंग्लिश स्कूल )? ही शाळा, व ' केसरी ' आणि “मराठा? हीं वृत्तपत्ने जन्माला आलीं, लोकजाग्रतीच्या ध्येयानें प्रेरित झालेले हवे तीन तेजस्वी देशभक्त नव्या महाराष्टाच्या क्षितजावर चमकू लागळे, पण दैवाला हा अपूर्व योग पाहवला नाहीं. दुर्दैवाने दोन वर्षानी विष्णुशास्त्री वारले,
पण विष्णुझास्त्र्यांच्या मृत्यूमुळें त्यांनीं सुरू केलेल्या कुठल्याही कार्याला खेड पडला नाहीं. केसरीची गर्जना महाराष्ट्ंतल्या कानाकोपर््यांतून निनादूं लागली. ' न्यू इंग्लिश स्कूल * ची विलक्षण भरभराट झाली. टिळक-आगर- करांना बुद्धिमान् सहकारी लाभल्यामुळे लवकरच फर्ग्युसन कोलेज जन्माला आलें. कालेजांत असतांना या जोडीने देशसेवेचीं जीं उज्ज्वल स्वप्ने पाहिली होतीं, त्यांतले एक एक सत्यसृष्टांत उतरू लागलं.
पण सत्यसृष्टि ही खमसृष्टीपेक्षां निराळी आहे.भावनेच्या भरांत आणि ध्येय- वादाच्या धुंदींत या जोडीला आपण एकजीव आहों असें नेहूर्मांच वाटत आलें होते. आपल्या विचारांतल्या विराधाची आणि स्वभावांतल्या भेदांची त्यांना कल्पनाच नव्हती, भरतीच्या पाण्याखाली लपठेळे खडक ते पाणी ओसरू लागतांच जसें वर डोकें करतात त्याप्रमाणें शाळा, कलिज, व वतंमानपत्रे थोडीफार सुस्थिर होतांच ते सारे भेद आणि विरोध जाणवू लागले. ६ केसरी ? निघाल्यापासून त्याच्या लेखनाचा भार मुख्यतः आगरकरांनी बाहिला होता. पण आतां सामाजिक विषयावर स्वतःच्या मनाप्रमाणे स्पष्टपणे $ केसरीत ' लिहणे त्यांना कठिण होऊन बसलें. तत्त्वनिष्ठ आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. सामाजिक सुधारणेच्या बाबतींत रूढिग्रस्त समाजाला चुचकारून भागणार नाहीं, प्रसंगी त्याच्यावर चाबकाचाही प्रयोग केला पाहिजे अशी त्यांची श्रद्धा होती. टिळकांना ही श्रद्धा मान्य नव्हती. आगरकरांनी ' केसरी ' सोडून दिला आणि ' सुधारकाची ? स्थापना केली.
: केसरी ' सोडतांना आगरकरांना किती दुःख झालें असेल याची कुणालाही सहज कल्पना करतां येईल. टिळकांच्यासारख्या जीवश्वकठश्च मित्राशी अटीतटीचें विचारयुद्ध करतांनाही त्यांचें मन मागच्या
९ गोपाळ गणेश आगरकर
*-८* ११-४१ ४१ “0४ ४४ ४४ “५ “४ 20५ / “९ “५ -२ »९ “र २ ॥४ ८८ “०८४ >* “४ “२ ८४५ “५६ २ /£ ५/४/५ २८४ /९_ ४५ ८५ क लाक्धलीकटशी क क के तके
दहा वर्षातल्या अनेक प्रेमळ आठवणींनी व्याकुळ होऊन जात असेल. कितीतरी अविस्मरणीय रात्री त्यांच्या डोळ्यांपुढे पुनःपुन्हा उभ्या राहत असतील, सरकारी नोकरी न पत्करतां देशसेवेला वाहून घ्यायचे असा दोघां- नींहि डेक्कन कॉलेजांत एका रात्री निश्चय केला होता. विष्णुशास्त्र्यांशी विचारविनिमय करण्याकरितां दोघेही पावसाळ्यांतल्या एका रात्री कोळेजांतून गांवांत आळे होते आणि थंडीने कुडकुडत कॉलेजवर परत गेले होते डांगरीच्या तुरुंगांतल्या अनेक रात्री या दोघांनीं फिरून तुरुगांत यावे लागलं तरी ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत अश्या गोष्टी कोणत्या हं निश्चित करण्यांत घालविल्या होत्या. आपणा दोघांची एकरूपता अभंग आहे असेंच ते मानीत आले होते. पण--- तत्त्वनिष्ठा ही एक अत्यंत कठोर देवता आहे. जोवनांतल्या अनेक नाजुक भावनांचा बळी घेतल्याशिवाय ती प्रसन्न होत नाहीं, ह्य अनुभव आगरकरांनाही यायचा होता. ' सुधारक ' काढल्या- पासून आगरकरांना टिळकांशीं अखंड झुंज घ्यावी लागली, त्यांचे कठोर वाक्प्रह्र पदोपदी सहन करावे लागले, आपल्या कायासाठी त्यांच्यावर ढेखणीनें धाव घालावे लागले. हं करतांना यांच्या भावनाप्रधान मनाला क्लेश झाळे नसतील असे कसे म्हणतां येईल ! पण त्यांच्या भावनाशीलतेनें त्यांच्या व्येयनिष्ठला कधींही दगा दिला नाहीं. मध्यरात्री कॉडाण्यावर चढणाऱ्या आणि प्राणांची पर्वा न करितां लढणाऱ्या तानाजीच्या बौरश्रीनें त्यांनी आमरण ' सुधारक ' चालविला. तो चालवितांना त्यांनीं पैेशाकडे पाहिल नाहीं, काँ. कौतींकडे लक्ष दिलें नाहीं. त्यांची नजर एका प्रुवताऱ्यावर खिळली होती. तो तारा म्हणजे लोकजागति हा. आपल्या समाजांत जो जो लहान भोठा दोष त्यांना दिसला, त्याच्यात्याच्यावर रास्त्रवेद्याच्या कुशलतेने आगे त्याच्या हातांतल्या शास्त्रांना जी धार असते ती आपल्या खणीला देऊन त्यांनीं सदेव निर्भय टीका केली. राघोबादादाला देहांत प्रायश्चित्त सांगण्याचे अलौकिक नीतिधेय रामशास्त्याला आयुष्यांत एकदांच दाखवावे लागले, पण जुन्याच्या भजनीं लागून गुलाम झालेल्या, परंपरा पवित्र असलीच पाहिजे या कल्पनेने अंध होऊन पदोपदी चांचपडत राह- णाऱ्या आणि मंद बुद्धीनें व बधिर भावनांनीं जीवन कंठीत राहिल्यामुळे
भागरकर : व्यक्ति आणि विचार १०. आपली प्रगति कुंठित करून घेतळेल्या हिंद समाजाच्या गळीं अमेक कट॒ सत्य उतरावेण्याच्चे काये आगरकरांनी ' सुधारक ' काढल्या दिवसापासून निष्ठेने आणि थेमार्ने केले. हिंदु समाजाला अधोगतीला नेणाऱ्या राक्षसी रुढीविरुद्ध त्यांनीं “ न भूतो न भविष्यति ? असें युद्ध पुकारळें. या लोक- विलक्षण लढाईत त्यांना सत्याशिवाय दुसरा कुणी सोबती नव्हता आणि ठेखणीशिवाय त्यांच्या हातांत दुसरें कुठलेही शस्त्र नव्हतें. कतंव्य, केल्याच्या समाधानाशिवार्य दुसऱ्या कुठल्याही सुखाची त्यांना आशा नव्हती. पण ते अखंड लढत राहिले, जखमांची पर्वा न करतां, अंगांतून वाह्यणाऱ्या रक्ताच्या धारांकडे लक्ष न देतां ते आमरण झुंजत राहिले. त्यांच्या मृत्यूच्या वेळीं महाराष्ट्र इळइळत उद्गारला असेल, ' एक सत्पुरुप गेला. पुढल्या पन्नास वर्षोर्नी महाराष्ट्राची खात्री करून दिली कीं आगरकर. नुसते सत्पुरुष नव्हते; ते महापुरुष होते.
-।
आगरकरांच्या ज्या विशिष्ट गुणांनी त्यांना महापुरुष केलें, त्यांपैकी कांहींचीं बीज त्यांच्या स्वभावांत लह्ानपणासूनच दृग्गोचर होत होती. ते अकोले ह्वासस्कुलांत शिकत असतांना विष्णु भोरेश्वर मद्दाजनी त्यांचे शिक्षक होते. त्यांनीं आगरकरांचे वर्णन पुढें दिल्याप्रमाणें केळ आहे : ' अंगयष्ट उंच, सडपातळ व काटक होती. डोळे पाणीदार होते. भाषण ठसकक््याचे व आत्मप्रत्ययान मुसमुसलेळे अस होत. स्वभाव मनांमेळाऊ, लोकांच्या उपयागी पडणारा असा होता. बुद्धि चपल व ग्राहक होता, स्मृति मध्यमावर, दाव्दापेक्षां अथॉकड लक्ष फार. वेळ फुकट दवडायचा नाहा असा निश्चय, '
आगरकरांच्या या आत्मप्रत्ययाची त्या वेळची एक आख्यायिका प्रासेद्धच आहे. त्यांना शाळेंत यायला उश्यीर झालेला पाहून त्यांचे एक शिक्षक म्हणाले, ' तुम्ही असेच मार्गे पडणार ! तुमच्या हातून काय होणार आहे? आगरकरांनीं लगेच शिक्षकांना उत्तर दिळे, ' आपल्यासारखा एम्. ए. होईन तरच नांवाचा आगरकर,
आगरकरांनी या अभिमानाला अहकाराचें स्वरूप मात्र कर्धींच येक
११ गोपाळ गणेदा आगरकर
२-८१-- "५-१ ७९१...» »“च “€१%६./०५//१-//१५-/४% ५४,४१४ “७ / ४,१४१, ४९ /१४५.५ ४२५१-..५४५४५_५१ ४. १-०/१ ५ /९-./४.५/१४४/ ४ १-४ १ 40४ ५ ९ / ४.८८ ४५.४ ४. षे क ४६. २. १४०० ४५-0१ “ ग ६२. कही
दिलं नाही.&आत्माविश्वास हा व्याक्तिविकासाचा पाया असतो, ही त्यांच्या विद्याथींजीवनाची शिकवण आहे, पण व्यक्तीपुढें जर उच्च सामाजिक ध्येय नसळें तर आत्माविश्वासाचें रूपांतर बहुधा अटंकागंत होतें) आगरकरांचे सामाजिक मन इतक्या लहानपणी जाग्रत झाले होते आणि त्याची जाग्रति इतकी परमावधीलळा पोचली होती कां अईइंकार त्यांच्या बाऱ्याला सुद्धां कधीं उभा राहिला नाहीं. याविषयी आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई यांची एक आठवण ध्यानांत ठेवण्याजोगी आहे. त्या म्हणतात, : रानड्यांच्याबद्दल ते नेहमीं माझ्यापाशी मोठ्या आदराने बोलत व म्हणत- पुण्यांत काय किंवा सबंध मद्दाराष्ट्रांत काय पुष्कळ लोक शिकून मानाच्या ब अधिकाराच्या जागांवर चढलंळे आहेत. ते सर्व कोणी आपली संपात्ते वाढविण्याच्या खटपटींत आहेत, तर कोणी बायकामुलांत गुंग आहेत. पण रानड्यांच्या घरीं आपलें केव्हांही या; देशोन्नतीचे विचार, चचा आणि तळमळ याविषयीं त्यांच्या आपल्या कांददीं तरी योजना सुरूच आहेत. ! रानड्यांचा हा आयुष्यक्रम पाहून आजार व प्रापंचिक गोष्टी यांत आपला फार वेळ जातो म्हणून त्यांना अतिशय बाईंट वाटे,
आपला आजार आपल्या देशसेवेच्या आड येत आहे म्हणून आगर- करांना वाईट वाटणें स्वाभाविक होते. पण या आजाराची खंत करीत मात्र ते बसले नाहींत. त्यांच लेखन गांभीर्य, आवेश आणणि तळमळ यांनीं मरलेळं असलें तरी ते विनोदाला पारखे नव्हते. किंबहुना मोठमोठ्या माणसांमध्ये सहसा न आढळणारी विनोदरदृष्टींची देणगी त्यांना लाभली होती. दम्यावर अनेक औषधें घेऊनही त्यांना मुळींच गुण आला नाहीं. दुतऱ्या कुणीही हा निराशाजनक अनुभव कडवट शब्दांनी व्यक्त केला असता. पण आगर- कर नेहूर्मी म्हणायचे ' माझा कोठा म्हणजे जगांतील सव वनस्पतींची एक मात्राच बनली आहे. माझ्या मरणानंतर जर कोणी तो कोठा सांभाळून वाळवून ठेवला तर कदाचित् हेमगमांच्या मात्रेप्रमाणे जगाला या मात्रेचाही उपयोग होईल !! (विनोद आणि सहृदयता हीं तत्त्वतः सख्खीं भावंडें असलीं तरी व्यवहारांत त्यांचें नेहमीं पटतेंच असें नाही/ विनोदाला सह्ृदयते'चा पाठिंबा न्षेळ तर तो धटिंगणाप्रमार्णे वागू लागतो. आणि सहूदयतेला विनोदाची जोड़ नसेल तर ती एखाद्या वेड्या बाइईंप्रमाणे एकच छंद घेऊन
आगरकर ! व्यक्ति आणि विचार १२ बसते, हा जगाचा नित्याचा अनुभव आहे. पण आगरकरांच्या स्वभावांत या दोन दुर्मळ वृत्तींचा मधुर संगम झाला होता. मुलानें धोडा घोडा कर- ण्याचा दृट्ट धरला तर तो पुरवायला स्वारी एका पायावर तयार व्हायची. इतकेच नाहीं, तर खेळतां खळतां मुलाने पाठीवर कोरडा उठविला म्हणजे : सामाजिक सुधारणा घोड्याच्या धावेप्रमाणे लवकर अंमलांत याव्या म्हणून मी लोकांना शब्दांचे चाबूक मारतों. त्याची प्रतिकृतीच यशवंत माझ्या पाठीवर करीत आहे ! ! असें त्याच्यावर भाष्यही व्हायचें. याच यरावंताचें गणित कच्च होतें. मधून मधून आगरकर स्वतः त्याला उदाहरणें सांगत, तीं समजावूनही देत; पण कांहीं केल्या त्याची समजूत पटत नसे. अशा वेळीं रागावून ते एकाद दुसरी चपराक त्याला देत. पण मग दिवसभर हद्दी गोष्ट त्यांच्या मनाला लांगत असे. अशा वेळीं ते यशोदाबाईना म्हणत; : त्याला समजलं नाहीं यांत त्याचा काय दोष ? उगीच मारायला नको होतं मी ! !
आगरकरांच्या आयुष्यांत अपत्यवात्सल्यापासून समाजसुधारणेच्या तळमळी- पर्थेत या सद्ृदयतेचा आविष्कार सदेव उल्कझटत्वानें होत गेला. ' केसरी आणि ' सुधारक ? यांच्यांतळं भांडण हा सामाजिक दृष्ट्या आवरग्रक असा एक बिचारकलह होता. त्यांत आवेशाला जागा होती; अपशाब्दांना नव्हती . तें वाग्बाणांचें युद्ध असलें तरी वेयक्तिक कु्चेष्टेळा त्यांत वाव नव्हता. पण प्रत्येक युद्ध आरंभी धमयुद्ध असलें तरी लढतां लढतां त्यांत अधर्माचा प्रवेश होऊ लागतो. टिळक-आगरकरांच्या वाग्युद्धांतही हेंच घडलें. ' असलं विसंगत वर्तन, कायद्याचा हिशेब चोख रीतीनें करतां येणाऱ्या गणित्याला साधण्यासारखें आहे; व त्याच्या या शास्त्रांतील पांडित्याला जर कायद्याची थोडीशी फोडणी दिलेली असेल तर त्याला त्या वर्तनाची कुरूपता सामान्य लोक चकतीळ अशा रीतीनें छपवितां येणार आहे हें आम्ही कबूल करतो. ! असा आगरकरांनी टिळकांना टोमणा मारला. टिळक त्यांच्याप्रमाणे भावना- शील नव्हते. त्यांनी * गंजीवरला कुत्रा! असा अहेर करून या टोमण्याची परतफेड केली. इतकेंच तव्हे, तर आगरकरांना ' स्वार्थसाधु * ह्या किताब बहाल केल्यावर तो आरोप कमी तिखटपणाचचा वाटूनच कीं काय, ' माळा- वरला महारोगी * म्हणूनही त्यांनीं एकदां त्यांचा उलेख केला !
१२ गोपाळ गणरा आगरकर
एका काळच्या जिवलग मित्राकडून होणारा आपल्या इतूंचा विपयास आणणि आपल्या व्यक्तित्वांचे विडेबन पाहून आगरकरांना दुःख होणें आणि राग येणे स्वाभाविक होतें. पण त्यांच्या ह्या दुःखांतून आगि रागांतून द्वेष कर्धीच निर्माण झाला नाहीं. अशा देषाचा आरोप आपल्यावर होत आहे असें वाटतांच त्यांनी लिहिले, ' टिळक आणि आगरकर यांचा खाजगी द्वेष ! आगि तो कशासाठी ? टिळक आगरकरांचे किंवा आगरकर टिळकांचे कांहीं एक लागत नाहीत, आगि म्हणून एकाला दुसऱ्याचा खाजगी ठद्रेष करण्याचें कारण आजपर्यंत झालेलं नाहीं. इतकेंच नाहीं, त्यांपैकी निदान एकाच्या मतानें तरी ते केव्हांच होण्याचा संभव नाहीं....... ,०«खुद्द आगरकरांच्या किंवा आगरकरांच्या निकट आस्तांच्या डोळ्यांस पाणी येण्यासारखी कांहीं अनिष्ट गोष्ट घडेल तेव्हां इतरांपेक्षा टिळ- कांस ब जेव्ह्यां टिळकांचे घरी तसा अनिष्ट प्रकार घडेल, तेव्हां आगरकरांस, विशेष वाईंट वाटून डोळ्यांस पाणी येईल, व मतभेदांमुळे उत्पन्न झालेल्या वेराचा एका क्षणांत विसर पडून एक दुसऱ्याला मदत करण्यास सहूज प्रवृत्त होईल !'
केवळ लिहिण्याच्या ओघांत आगरकरांनी हीं वाक्ये लिहिढीं नव्ह्ती, त्यांच्या हळुवार हृदयाचे आतं उद्गार होते ते. त्यांमुळे आपला अंतकाळ जवळ आला असें वाटतांच केवळ कतंव्यासाठीं टिळकांना करावा लागलेला विरोध विसरून जाऊन डेक्कन केठळिजांत किंवा डोंगरीच्या तुरुंगांत ज्या जिव्हा- ळ्यानें आपण आपल्या या जिवलग मित्राशी तास न् तास बोलत होतो तो एकदांच-शेवटचा गोड घांस म्हणून-अनुभवावा अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनांत उत्पन्न झाली. ही हृदयस्पर्शी हकीकत सांगतांना यशोदाबाई म्हणतात : मरणसमर्यी सुखाने मरण यार्वे यासाठीं त्यांनीं एकच इच्छा ठेवली होती, आणि तौ म्हणज टिळकांशीं झालेले वितुष्ट नाहीसे करणे, ते सारखे म्हणत, टिळकांशीं वांकुडपणा ठेवून मळा शांतपणे मरण यायऱचें नाहीं. ह्यांच्या मृत्यूच्या आधीं टिळक आमच्याकडे आले, भेटले, बसले, कितीतरी बोलले आणिं मग हे गेले, !
आगरकरांच्या ह्या असामान्य सहृदयतेचा वाड्मयीन आविष्कार म्हणजे त्यांदी सर्वेस्प्षी रसिकता. “ व्यापाराखेरीज आपला तरणोपाय नाहीं! हँ
आगरकर ! व्यक्ति आणि विचार १४
क. >. >. आ. जा ला चा. क अप्रोच २. शोथ“. ५ /४._”२ शब त कहोच क /६ /४ /४ /४* “४ /४ “४-४ “१५००
समाजाला समजावून सांगत असतांनाही त्यांचें काव्यप्रेम कधी कमी झालें नाहीं. ' कवि, काव्य, आगि काव्यरति? या विषयावरला त्यांचा लेख त्यांच्या रसिक व ममज्ञ वृत्तीचा द्योतक आहे. अर्थशास्त्रदृष्टया बाल- विवाहाचा विचार करीत असतांनाच रोक्सपीयरच्या हम्लेटचा सुरस अनुवादही ते करीत होते. इतकें कशाला, गांवांत चांगळा हरिदास आल्याची बातमी लागली कीं आगरकरांची स्वारी हटकून त्याच्या कीतंनाला हजर व्हायचीच !
ज्यांच्या अंगी रसिकता असते अश अनेक बुद्धिमान लोकांना रसि- कता आणि रगेलपणा यांतळें अतर प्रथम कळत असलें तरी तें पुढे पुढे जाणवेनासं होते. या दोन्ही प्रवृत्तीत एक अतिशय सूक्ष्म सीमारेषा आहे. प्रवाहपतिताप्रमाणें जीवन कंठणाऱ्यांना किंवा शरीरसुखाच्या मोहाला बळी पडणारांना ती सद्दसा दिसत नाहीं. ज्यांनीं जीबनाचा व्यापक दृष्टीने विचार केला आहे, आत्म्याचं स्वातंत्र्य म्हणजे शरीराचा स्वेराचार नव्हे हैं ज्यांना पुरेपर उमजञलळें आहे, त्यांच्याच लक्षांत ती येते. रासेकता व अंतमुख वृत्ति यांचें मोठ मनोद्दर मिश्रण आगरकरांत झालें होतें. त्यामुळें कुठल्याहि बाह्य सोंदर्याल| त्यांनीं कधींच भळती किंमत दिली नाहीं. सामाजिक क्रांतीचा पुरस्कार हिरीरीने करीत असूनही त्यांचा पोषाख अत्यंत साधा राहिला याचें मर्म हेंच होतें. ते एकदां सुंबईला गेळे असतांना सुधारक म्हणून जिकडे तिकडे गाजलेले आगरकर कसे दिसतात दं पद्दाण्याकरितां जमलेल्या तमास- गीरांची त्यांच्या मूतींच्या दशनाने मोर्ठांच निराशा झाली. (हच काते सुधारक ! त्यांच्या तर पागोट्याचे बंद गळ्याला लोंबताहेत ! ' असें म्हणत त्या भिचाऱ्यांना आपला रस्ता सुधारावा लागला.
दुसऱ्या एका ग्रहस्थाची अशीच गंमत सांगतात, ' स्त्रियांनी जाकिटे घातलीं पाहिजेत ! ह्या आगरकरांचा लेख त्यानें वाचला होता. स्त्रियांच्या जाकिटांब्रद्दळ इतका अट्टाहास करणारा हा पुरोगामी ग्रहस्थ घर्री सुटाबुटांत वावरत असेल आणि त्याच्या तांडांत अहोरात्र चिरूटाशिवाय दुसरें अभि- होत दिसत नसेळ अशी स्वाभाविकच त्यानें आपली कल्पना करून घेतली. आगरकरांना भटण्याकारेतां तो मुद्दाम त्यांच्या घरी आला. आगरकर धघर्री आहेत कीं नाहॉत याची चौकशी करण्याकरितां तो त्यांच्या घराजवळच असलेल्या एका खतत्र खोलीकडे वळला. त्या खोलींत धाबळी'ची बाराबंदी
१५ गोपाळ गणेश आगरकर
क क कयाय “<< ५ २८ ६-५ ४४४०५२ २ /४५./१./१.
अंगांत घातली आहे, एक पंचा नेसून दुसरा डोक्याला गुंडाळलेला आहे आणि द्ातांतल्या चिलमीचं मनसोक्त सेवन चाललं आहे, अश्या थाटांत बसलेली एक मूर्ति त्यानं पाहिली, आगरकरांकडे आलेला हा कोणीतरी कांकणांतला भिक्षुक असावा असे वाहून त्या ग्रहस्थानें ऐटीत प्रश्न केला, ८: आगरकर कुठें आहेत १? चिढीम ओढणाऱ्या ग्रहस्थांनीं शान्तपणानें प्रतिप्रभन कला, ' त्यांच्याशीं आपल काय काम आहे? ? तो ग्रहृस्थ उत्त- रला, ' त्योंची कौर्त एकून त्यांना भेटण्याकरितां मी आला आहे. ? पंचा नेसलेल्या आणि चिलीम ओढीत बसलेल्या त्या ग्रहस्थांनी त्याला उत्तर दिले, : आगरकर म्हणतात तो माच !!
आगरकरांच्या साधेपणाच्या मुळाशी अ संयमाचे आणि सामाजिक जबाबदारीच तत्त्वज्ञान होत टंच त्यांच्या आचारविचारात आणि उच्चारांत सदेव दिसून थेत असे. ते स्वतः नाट्यकलेचे मोठे भोक्ते होते पणं त्यांचे सहकारी प्रो. वासुदेवराव केळकर हे महिना न् महिना जेव्हां एका नाटक मंडळीत मुक्काम ठोकू लागले तेव्हां त्यांचें हं वर्तन आगरकरांना मुळींच आवडले नाहीं, त्या वेळच्या नाटक मंडळ्यांत व्यसनी माणसांचा भरणा फार असे; त्यामुळे केळकरांसारख्या प्रोफेसरांनीं एखाद्या नाटकमंडळांत महिना न महिना पडून राहणे अनेक दृष्टीनी अनिष्ट होतं. या बाबतीतले आगरकरांचे खालील उद्गार अत्यंत मननीय आहेत. ते वरपेवर म्हणत, ' आम्ही विद्याथ्यांना शिकविणार, तयार करणार, आमचें. आचरण पाहून विद्यार्थ तयार् दोणार, आम्हीच जर नाटको आणि व्यसनी! छोकांत राहू लागला, त्यांच्यासारखेच झाला, तेर अमिच्यापासून आमच विद्यार्थी शिकणार तरी काय? हंच का ?/ समाजाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या मनुष्याने-मग त्याचा पेशा शिक्षकाचा असो वा लेखकाचा असो, र | सेवकाचा असो अथबा राजकारणी पुरुषाचा असो-शुद्ध चारित्र्याची चाड! बाळगली पाहिजे या गोष्टीविषयी त्यांचा केवढा कटाक्ष होतां व तो किर्त यथाथ होता ६ या उद्वारांवरून दिसून येईल
आगरकरांच्या विशुद्ध, उदात्त आणि प्रेरक व्यक्तित्वाचे. असे किती तरी ल्हान मोठे आकषक पेळू दाखावेतां थेतील, विद्यार्थी, शिक्षक, ठेखक, संपादक, आणि सम्ताजसुधारक योंपका कोणत्याहि दृष्टीने त्यांच्याकडे पाहले तरी
[गगरकर व्यक्ति आणि विचार १६
डू ० 4५% ब्क््ट “ ४५८ *--*५/*
ते आदरच वाटतात. त्यांचे हे सवे वेयक्तिक गुण त्यांच्या लेखनांत आणि शिकवणींत उत्कटत्वानें प्रतिबिंबित झाळे आहेत. त्यामुळें त्यांच्या निबधांत विज्याल दष्टि, सत्यप्रीते, जिव्हाळा, _ आवेश आणि तळमळ यांचा अपूव संगम झालेला आढळतो. मराठी भाषेला_मषणभत झालेल्या निबंधकारांत त्यांचें स्थान अत्नंव उच्च आहे. पण, साहित्यकार म्हणून त्यांनीं मिळवि- लेळें पहिल्या प्रर्ताचें यश हं कांही कळेचें यश नाहीं; तें विचारशक्तीचे यश आहे. तें समाजाविषयी त्यांना वाटणाऱ्या अलाकिक आपुलकीचें यश आहे आपल्या भोंवतालर्चे जग सुखी व्हावे म्हणून प्रामाणिकपणाने तळमळणाऱ्या एका महान् आम्म्यार्चे ते यश आहे.( निवघाचे तंत्र काय असतें, किंवा काय असावें याचा आगरकरांनी फारसा अभ्यास किंवा विचार केला नसावा पण सवे प्रकारच्या गुलामगिरींत खितपत पडलेल्या स्वतःच्या समाजाच्या अधोगतीच्या कारणांचा मात्र त्यांनीं कसून अगदी मूलगामी पद्धतीनें वषा- नुबर्षे विचार केला. या. विलक्षण विचारप्रक्षाभांतच त्यांच्या हृदयंगम नेबंघळेखनाचा उगम आहे.
र्
| आगरकरांनी लोकजारतीच्या एकमेव हेतूनें आपलें सारें निबंधलेखन केल॑असले तरी त्यांच्य, अनेक स्वाभाविक वाड्मयगुणांचा विलासाहि त्यांच्या ठिकाणीं त) लेखणी हें त्यांच्या दृष्टीने खड्ग होतं, कुंचला नव्हता. पण त्यांच्या या खडैगांची मूठ रत्नजडित होती. या कुचल्याच्या मोहक पण कृत्रिम रंगांना ज्यांची सर कधींच येणार नाहीं असे विलक्षण पाणी त्या खड्गाच्या तळपत्या धारेतून चमकत होरतें.|
बुद्धिवाद हवाच उद्यांच्या सुखी मानवतेच्या जीवनाचा पाया झाला पाहिजे हँ प्रतिपादन करितांना ते म्हणतात, ' विचारी पुरुषांनीं ही गोष्ट लक्षांत ठेविळी पाहिजे कीं जे आचार चमत्कारिक धर्मकल्पनांवर बसव- लेळे असतात, ते विवेकाच्या कसाला लावून पाहण्यांत कांहीं अर्थ नाहीं. जे लोक तसल्या आचारांचें अनुकरण करीत असतात त्यांच्या मनांत त्यांच्या औचित्याचा विचार कधींच येत नाहीं, पूबांपार चालत आलेल्या गाढ विश्वास-इंखलांनीं निगडित होऊन गेल्यामुळें मागून आलेलें लोण डोळे
१७ गोपाळ गणेश आगरकर मिटवून पुढल्यांस नेऊन पोचविणे एवढेच ते आपले कर्तेब्य समजतात. घर्म-मंदिराची रचाई श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे असे हिंदू धा्मिकांचेंच म्हणणें आहे असें नाहीं.
पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय चाता नाही व थारा नाहीं. यासंबंधान बुद्धिवादाचे नांव काढलें को त्यांच्या अंगावर कांटा उभा राहतो. पकादया दिवाळखोर कजेबानाडज्यास ज्याप्रमाणं आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आंकड्याणी ताडून पाहण्याचे घेये होत नाही, किंवा ज्यांची जीवितादय फार प्रबळ झाली आहे, त्यांना आपल्या रोगाची चिकित्सा सुप्रसिद्ध भिषग्वयीकडून करवत नाहो, त्या- प्रमाणे श्रझाळु धार्मिकांस आपल्या धमसमजुती व त्यांवर अवलेंबणारे आचार यांस वुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाहीं.
त्यांना अशी भीति वाटते कीं, ते हिणकस ठरल्यास, पुढे काय करावे ? आम्हांळा अखं वाटतें की, असलें मित्रेपण फार दिवस चालावयार्चे नाही. विवेक पूणे जाग्रत झाला नव्हता तापर्यत विश्वासाने किंवा श्रक्धेने प्रत्येक गोप्टांत आपला अंमल चालविला यांत कांही बावगे झालें नाही. जसा लोकांस तसा मनास क.णीतरी शास्ता पाहिजे. व ज्याप्रमाणे मुळींच राजा नसण्यापेक्षां कसला तरी राजा असणें बरं, त्याप्रमाणे वतेनाचे निथमन करणारं असें कोणतेच तत्त्व नसण्यापेक्षां 'विश्वासासारख॑ एखादं स्खलनश्ील तत्त्व असणे देखील इष्ट आहे. पण हें कोठपर्यंत ? अधिक चांगलें तत्त्व अस्तित्वांत आलें नाही तोंपर्यंत. तें आलें काँ, जुन्या प्रमादी तत्त्वाने आपलीं राजचिन्ह श्रेष्ठ तत्त्वाच्या स्वाधीन केलीं पाहिजेत. हे सरळ अधिकारांतर येथून पुढें विश्वास आणि विवेक यांच्या दरम्यान होणार आहे.
तुकंद्यडध व स्पष्टोक्तिपूर्ण प्रतिपादनाच्या या सुंदर पण छोटया नमुन्यां-- तही निबंधकार या नात्यानें आगरकरांच्या अंगी वसत असलेल्या एका दुर्मिळ गुणाचा प्रत्यय होतो. तो गुण म्हणजे त्यांची कविप्रकृति, आगर-. करांनीं उभ्या जन्मांत काव्याची एकही ओळ लिहिली नसेळ, पण त्यांच्या
९ आ.
आगरकर : व्यक्ति आणि विचार १८ व्यक्तित्वाचें आणि म्हणूनच लेखनाचे आकर्षकत्ब त्यांच्यामध्ये सदेव जागत असलेल्या कल्पक आगि भावनाशील कवीमुळें वाढळे आहे यांत मुळींच षहोका नाही. प्रतिभेच्या या प्रकृतिघर्मामुळेंच ' वृद्ध हे समाजनीकेचें मरताड होत; तरुण शिर्डे होत ! पाहिल्याशिवाय समाजांत स्थिरता रह्वाणार नाहीं, [आणि दुसऱ्याशिवाय त्याला गति येणार नाई !, ' आरामवाटिका हीं मोठ्या शहराची फुप्फुसे होत, ', ' दहा बारा किंवा पंधरा सोळा वषाच्या पोरांस संसारा*चे विंचू लावण्यांत, ज्या कन्यांना कतु देखील प्राप्त झाला नाहीं अशांस वैधव्याझीने पोळण्यांत, अथवा एकादी जाईची कळी निवडुंगावर किंवा सोनचाफ्याचं फूल कोरांटीबर आणून टाकण्यांत काय शहाणपणा वा भूषण असेल तें असो ! ', ' भात्कराचार्याचें भास्कराचार्यत्व वेधशाळेत ! असलीं छहानमाठीं मनोज्ञ आणि मार्मिक वाक्यें ते सहज लिहून जातात.
(मात्र तकेशुद्ध पण प्रवर अशी सामाजिक टीका हा ययांच्या निबेधाचा.झात्मा असल्यामुळें त्यांच्या प्रातभेचा प्रकातेघम कवीचा असूनही कल्पनावैलासांत ते कधींही रममाण झाळेठे आढळणार नाह्दीत. पण कविप्रकृतीमुळें कुठलेही शय आपल्या डाळ्यांपुढ घडत आहे असा भास वाचकांना व्हावा इतक्या परिणामकारक रीतीने ते चत्रमालिकांच्या साहाय्यानें रेखाटण्या'ची हातोटी त्यांना साधली आहे. बालविवाह्द आणि प्रेमविवाह यांतील विरोधाचे द चित्र पहा,
£ ज्यांच्या अवयवांची पूण वाढ झाली आहे, ज्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर तारुण्याचे तेज चकाकत आहे, विषयवासना जाग्रत झाल्यामुळें उल्हासानें, उत्कंठेने, अननुभूत सुखास्वादाच्या अहर्निश चिंतनानें ज्यांच्या अंगव्यापारांत, दृष्टींत व चर्येत लज्जा, अधीरता, साशंकपणा वगेरे परस्पर- विरोधी अनेक मनोवबिकार वारबार प्रतिबिंबित होऊं लागळे आहेत; एकमेकांस प्रिय होण्याविषर्यी ज्यांचे हरएक प्रयत्न चालले आहेत; विद्या, वित्त, सोंदर्य वगेरे गुणांनी आपणांस होईल तितर्के अलंकृत करून मोहृ पाडण्या- विषयीं जे अहोरात्र झटत आहेत, ज्यांना आपण रतिमन्मथाचे पुतळे आहो, ब विघात्यानें आपली विवाइमेत्री व्हावी असें योजूनच आपणांस निमाण केळे आणि आपल्याहून आधिक सुखी असें दांगत्य कोठेही असू शकण्याचा संभव नाहीं असं वाटूं लागळें आहे; अन्योत्य-समागम दुरावणारा प्रत्येक क्षण ज्यांस युगतुल्य झाला असून जे सूर्याच्या अश्वास मंदगतित्वाबद्दळ
१५.५.» 0.५ ४७ ५४७ ७६.४.» ४. .५ ७ //% ” ५ »/%/”/ ७ “१%_५४ ४५.५४.” ७ »/ 9 ४१% /% .”/ “७ ४१७.” _“% “५ 0 ी ४ 7२ “४0७, /”/७ ४४, “700७ .”9 “7 0४, “0१५ ४. १३.७
१९ गोपाळ गणेद आगरकर
२-७ ५८५ ४. ४ ८ ४५/ /४% “४ /7२ “१९ 0९५४९ ८ “२ “२ ४४ ४ “४६” ती... ह”: “ ४६ */* ४५ 9 /* ४ “* २//४ ४ /* ४६-”* 7७ % "< "२ /२ “५ "४.५१ /7४-./ % “५ “२.४१.” ९./९.”-./१५.””%
निंदूं हागळे आहेत, व यामिनीस आपली समागमकारिणी मेत्रीण मानून तिच्या वाटेकडे जे डोळे लावून बसले आहेत अशा स्त्रीपुरुषांच्या प्राथमिक रतिसुखाची बहार कोणीकडे आणि पंतोजींचा मार खाणाऱ्या व अभ्याता- खालीं अधमेल्या झालेल्या दुबळ, भेकड आणि लुस्कान अशा आमच्या १६--१७ वषोच्या बहुतेक पोरांच्या आणि बाहुलाबाहुलीचा व भातुकलीचा ज्यांचा खेळ नुकताच सुटला आहे व नवरा म्हणून ज्याच्याशी आपला एकप्रकारे विशेष संबंध आळा आहे, असा पुरुषजातीपैकी कोणी एक इसम आहे, असें ज्यांना नुकतेंच कोठें समजू लागलें आहे, अश्या आमच्या १२- १३ वर्षीच्या निस्तेज, लाजाळु ब अज्ञान पोरींच्या बळजोरीच्या महालाची बहार कोणीकडे ! >< >< ><
./” आधुनिक मराठी गद्याचा जन्म स. का, छत्रे यांच्या ' बाळमित्रा ! च्या रूपानें १८२८ मध्यें झाला. पुढें १२ वषानी लोकहितवादींची “ शतपत्रे ! प्रासेद्ध होऊं लागलीं. १८५९ मध्यें विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा ' वेदोक्त- घमप्रकाश ! झळकला. १८६०-१८७० च्या दरम्यान मराठी कादं- बरीचचा जन्म झाला. कृष्णशास्त्री चियळूणकरांचा, अरबी भाषेतील गोष्टींचा सुग्स अनुवादही याच काळांत निर्माण झाला. या सर्व लेखकांत रतिकता होती, ज्ञानप्रसाराची तळमळ होती आणि मातृभाषेची सेवा करण्याची उत्कट इच्छाही होती. पण प्रतिभागुणांच्या अभावामुळे या अधशतकांत (१८१८-१८७५४ ) बहुतेक मराठी लेखक बालबोध लेखनापलीकडे फारसें पाऊल टाकूं शकले नाहींत.) अय लोकहितवादी आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यामध्यें विलक्षण समाजिक तळमळ होती. पण त्या तळमळीला अनुरूप असा वाणीचा विलास त्यांना साध्य झाला नाहीं 'ुंदर व _ओघ- षबती भाषा हा कृष्णशास्त्री चिपळुणकरांचा विशेष होता. पण ज्या राजकीय किंवा सामाजिक जिव्हाळ्यांतून स्वतंत्र विचारसरणी आणि तिला अनुरूप अशी ओजस्वी भाषाशेढी निर्माण होते, तो जिव्हाळा त्यांच्यापार्थी नव्हता. त्यामुळें १८७४ सालीं निबेघमालेचा जन्म होईपर्यत मराठी भाषेची स्थिति एखाद्या बाहुलीसारखी हाती. ती दिसायला नीटनेटकी असली तरी निरखून पहाणाराला तिचा निर्जावपणा चटकन् जाणवे. तिच्यावर वस्त्राभरणे झळ.
आगरकर : व्याकेत आणि विचार २५
.४६../४../४%_/ ७ ४४.४ ७५४७. ५ ५४.” १५७७७५९ ५९७.” ७ ४ ४४७ ४ ४%..४9 “७७ “१ ४.४४. _/७५ ९.७” ./ ४५ “७.” “रीच,
कत असलीं तरी सुंदर चिंध्या आणि खोटे मणी यांच्यापेक्षा त्यांची किंमत अधिक नाईीं हंही पहाणाऱ्यांच्या लगेच लक्षांत येई दी स्थिति विष्णुशास्त्र्यांनीं आपल्या निबंधमाळेनें पालटून टाकली, बाहुलींची हां ह्वा म्हणतां अलळूड बालिका झाली. जॉन्सन आणि मेकाले यांच्यासारख्या इंग्लिश पंडितांच्या लेखनाशीं स्पर्धा करणारे आकर्षक निबेध निबधमाळेतून भराभर प्रगट होऊं लागले, भाषा आणि देश यांच्या अमि- मानानें स्फुरलेले विचार विद्यलतेप्रमाणें या निबधांतून चमक लागले अवघ्या सात वर्षांत मराठी गद्याचा कायापालट झाला./ निबधमालेचा आगरकरांच्या उमलत्या प्रतिमवर किती परिणाम झाला असेल, याची सहज कल्पना करतां सेईल. निबंधमाला १८७४ मध्यें निघाली. आगरकर १८७५ मध्ये मंटिक झाले, अत्यंत संस्कारक्षम अशा प्रा बयांत आतांपर्यंत कोणीही लिहिलें नव्हते असें प्रभावी मराठी गद्य यांना प्रत्येक माहिन्याला वाचायला मिळूं लागलें. लेखणी तलवारीपेक्षां श्रे्ठ आहे हे एक नुसत सुंदर सुभाषित'च नाहीं, तर ते शुखलांनीं जखडलेल्या एष्टांतसुद्धां अनुभवायला येणारे ओजस्वी सत्य आहे हें विष्णुशास्त्र्यांच्या उदाहरणावरून त्यांना दिसून आळे. लहानपणापासूनच त्यांची प्रतिभा झात्मविकासाची धडपड करीत होती; तिला निवधमाळेने मार्ग दाखविला आगरकरांच्या शैलीवर विष्णुशास्त्र्यांची छाया असल्याचा मधनच जो होतो त्याचा उगम या परिस्थितीत आहे. मात्र निर्बधकार या दृष्टीने ते विष्णुशास्त्रयांहून अत्यंत भिन्न आहेत. दोघेहि पंडित, दोघोद्दि देशभक्त, दोघेही भाषाप्रभु ! पण दोघांच्या मनाच्या बैठकींत मात्र दोन धुबांचें अंतर विष्णुशास्री पांडत्यांत रमून जातात; कझागरकर विषयाचे तर्कशुद्ध व मूल्गामी विवेचन करण्याचें साधन म्हणून पोडित्याचा उपयोग करतात. दोघांची देकमाक्त सारखीच उत्कट! पण विष्णुझास्त्र्यांची दृष्ट देशाच्या दिव्य अशा भूतकालाकडे अधिक बळलेली; आगरकरांची दृष्टि मुख्यतः त्याच्या उज्ज्वल भविष्याकडे लागलेली, विष्णुशास्त्र्यांना लोकांचा भाषाभिमान व देशाभिमान जाग्रत केला हें खरे; पण त्यांच्या निबंधाचे विषय, प्रातिपादनाची पद्धत, भाषेचा विलास, या सर्वांचे स्वरूप मुख्यतः वाढ्मयीन आहे, आगरकरांचे नेबंध तसे नाहींत, ते अंतबोह्य सामाजिक आहेत, विष्णुशास्त्र्यांनीं हीन-
२१ गोपाळ गणेश आगरकर गंडानें पछाडलेल्या समाजाचा राष्ट्रिमिमान जागत केला. आगरकरांनी आपली संस्कृति श्रेष्ठ आहे, या खोट्या अमिमानाच्या धुंदीत कुभकर्णा- प्रमाणे झोपलेल्या समाजाच्या डोळ्यांत अजन घाळून त्याला विचारप्रवृत्त केळे, आत्माविश्वासाशिवाय कुठलाहि समाज जगू शकत नाहीं. पण आत्म- परीक्षणाशिवाय त्याची कर्धीहि प्रगति होऊ शकत नाहीं. १९ व्या शतकांत महाराष्ट्रीय, समाजांची हीं दोन्हीं अंगे विकल झालीं होतीं. वि गाती नीं पहिल्याला संजीवनी दिली. दुसऱ्याच्या बाबतीत आगरकर धन्बतरी उर्ी मराठीचे हवे पाहिले दोन श्रेष्ठ निबंधळार अनेक दृर्टानीं एकमेकांचे पूरक होते. विष्णुशास्त्र्यांच्या राष्ट्रामिमानाचा वारसा लोकमान्य टिळकांकडे आला. टिळक, परांजपे, खाडिलकर, केळकर, अच्युतराव कोल्हटकर, सावरकर प्रभ- तीच्या निबेधांनीं द्दी परंपरा दोन पिढ्या अखंड चालविली. या निबेधकारांपैकी, शिवरामपंत, अच्युतराव व सावरकर हे कविप्रकृतीचे असल्यामुळें विषयाची निवड करण्यापासून ते भाषाशेळीपर्यंत सरवेत्र ह वैशिष्ट्य त्यांच्या निबधांत आढळून येतें. या दृष्टीनें त्यांचें आगरकरांशी थोड साम्य आहे.पण आगर-_ पण आगर- करांच्या लेखनाचा जो चिरकालीन पारिणाम झाला तो मराठी निबंघावर_
८---८-५८८-४/*/-> “7 ५“-५--५५* >“: ८.५४ ४४//०१// “- 0४४० 7५५८. “९७.
नाहीं; तर काव्य, विनोद व कथा या ललित वाड्याच्या तीन परर [नि प्रमख विभागांवर, __ ७०५५० >
केशवसुत हे आधुनिक मराठी .कावतेचे जनक गणले जातात. त्यांच्या अनेक तेजस्वी कवनांना आगरकरांच्या लिखाणापासूनच स्फूति मिळाली श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी विनोदाचे निर्माते, त्यांच्या विनोदी बुद्धाचे पोषण आगरकरांनीं केळे नसले तरी तिच्या विलासाला वळण लाव- ण्याचें श्रेय त्यांनाच द्यावें लागेळ, या दृष्टीनें ' सुदाम्याच्या पोह्यां तळा ५ शिमगा * हा विनोदी ठेख आगरकरांच्या ' पांचजन्याचा हंगाम * या नित्रधाशी ताडून पहाण्याजोगा आहे. आगरकरांनी * सुधारक ! काढला तेव्हां : महात्म्याला शोभण्याजोगे कृत्य असा त्यांचा इरिभाऊ आपट्यांनी जो गोरव केला त्याचा उगम नुसत्या कोतुकयुक्त आदरांत नव्हता, इरिभाऊंचें कादंबरीलेखन ' सुधारक? निघण्या- पूर्वी सुरु झालेलें असलें तरी ज्या विज्याल व भावपूर्ण दृष्टीने त्यांनीं पुढे आयुष्यभर ठामाजिक कथालेखन केरे, तिचा सुंदर आविष्कार प्रथमत;
शझागरकर : व्यक्ति आणि विचार २२
*७./”* / *..” ५ / २८ के ४४-५४ -<“* ** *£-/१/४./ 9५ ५.” * %.*'५/४ १.५ ५.,४१५_/ २१०. ४.५ १./१% ४४५.” ४, /0१-./७
६ पण लक्षांत कोण घेतो ! या कार्दबरींतच झाला. ' सुधारक? १८८८ त निघाला आणि हरिमाऊंनीं या कादंबरीचे लेखन १८८९ त सुरू केळे, पुढें दोन पिढ्या मराठी ललित वाढ्यायांतल्या सवे प्राविभावान् ळेखकांनी सामाजिक सुधारणेचा कैवार घेतळा ही कांही योगायोगाची गोष्ट नाही. आगरकरांच्या भावनायुक्त निबरंधांचे संस्कारच या परिवर्तनाच्या मुळाशी होते. १९२० पर्यंत वाळायीन टीका आणि राजकीय निबंधन्या. दोन क्षेत्रांवर निबधमाठेची जशी छाया होती, त्याप्रमागें काव्य, कथा, विनोद व
५१८५५९५५७० (दत ७०७ “७. ०५ ००/ क्ट,
नाट्य या क्षेत्रावर आगरकर वर्चस्व गाजवीत होते, दी_ शत्र वाडूमय- - बिळासाची नव्हती, ती क्रांतिकारक विचारांची होती. आगरक्रांच्य| सामाजिक निब्रेधांची परंपरा जरी पुढें चाळली नाहो, तरी त्यांचें वाड्मय हौ सुगंधाने दरवळणारी फुलबाग नसून ते अम्िज्वाळांनीं रसरसलेळें यज्ञकुंड आहे, ही जाणीव महाराष्ट्ांतळा सुबुद्ध समाज कर्धींच शृवसरला नाहीं.
दे
आज अर्धशातकाचा अवाघे लोटल्यानंतर आगरकरांचे निबेध वाच- णारा मनुष्य त्यांच्या वाड्मयाला क्रांतिकारक हे विराषण लावायला फारसा तयार होणार नाही. त्यांनीं ज्या सामाजिक क्रांतीकरतां जिवाचे रान केले तिचें बाह्यस्वरूप आपल्या अंगवळणीं पडल्याला एक पिढी होऊन गेली आहे. मानवी जीवन गतिमय असल्यामुळें कालचा क्रांतिकारक हा आजचा सुघारक ठरतो व आजचा सुधारक हा उद्यांचा सनातनी होण्याचा संभव असतो ! हं लक्षांत घेऊन ऐतिहासिक दृष्टीनें आगरकरांच्या वाड्मयाकडे आपण पाहूं लागलों तर असामान्य ओज, अलोकिक तळमळ, भाविष्यकाळांत डोकावून पाहण्याची शक्ति, आणि विचारप्रवर्तनाचें विलक्षण सामर्थ्य ही क्रांतिकारक वाड्मयाचीं प्रमुख लक्षणें त्यांच्या लेखनांत स्पष्टपणें प्रचीत होतात,
दारि्य मनुष्याला अकालीं प्रोढ करते. आगरकर तरी या नियमाला का अजार शण अपवाद_हॉणार! आपल्या विंद्यार्सपादनाच्या उत्कट इच्छेला पदो- पर्दी येणारे अडथळे पाहून अगदीं लहानपर्णींच त्यांना सामाजिक विषम- तेची तीव्रतेने जाणीव झाळी असावी, स्वभावतःच सहृदय असलेल्या या दरिद्री पण बाद्वेमान् तरुणाने शिकतां शिकतां भोवतालच्या हरतऱ्हेच्या
२२ गोपाळ गणेश आगरकर विषमतेविषयी सतत विचार केला असावा. कॉलेजमध्ये मोठ्या आवडीने केलेल्या इतिहासाच्या अभ्यासाने आणि मिल-स्पेन्सर इत्यादींच्या तत्त्वज्ञाना- च्या एस्चियानें त्यांच्या विचारांतळें धुर्के साहजिकच नाहींसे झाले, आपली मातृभूमि हद्दी एके काळीं सुवणभूमे होती; पण आज ह! सुवण भूमि घुळीला मिळाली आहे, हं आगरकरांना उघडउघड दिसत होते. या अध!पाताची मीमांसा त्यांची बुद्धि करूं लागली. रोग्याच्या विकाराचे निदान करतांना आांघळ्या जिव्हाळ्याचा कांहीं उपयोग नसतो, तिथें वैद्यक शास्त्राचे ज्ञानच हर्वे हं लक्षांत ठेवून त्यांनी दाठित आणि गढित अशा आपल्या समाजपुरुषाची कसून परीक्षा केळी. त्यांची खात्री होऊन चुकली कीं, आपल्या राजकीय, सामाजिक. आणि. आर्थिक गुलामगिरीचे मळ एकाच दीर्धकार्लीन हटवादी रोगांत आहे. तो रोग म्हणजे पराणांप्रियता- अंधश्रद्धा-मुलामा उड्डन गेलेल्या जुन्या पितळेलाही सोनें मानून कवटाळून बसण्याची वेडी प्रवृत्ति ! आमचा धम भ्रेष्ठ;, आमचा देश श्रेष्ठ; आमची संस्कृति श्रेष्ठ, असे ढोळ बडवीत आणि त्या ढोलांच्या दुमढुमाटांत स्वतःला बाधिर करून घेऊन काळाच्या दांकेकडे दुलंक्ष करीत हिंदुसमाज शतकानु- शतर्के जीवन कंठीत आला आहे. डोळे असून आंधळा, कान असून बहिरा आगि पाय असून पांगळा झाला आहे तो ! अश्या समाजाच्या कपाळीं लाजिरवाण्या गुलामगिरीशिवाय दुसरें काय लिहिलेल असणार ! >< >< >< उज्ज्बळ भूतकालाचे पोवाडे गाऊन कांहीं कुणी वर्तेमानकाळावर आधिराज्य गाजवू शकत नादी. व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय आपलें ग्यमंदिर घडवावें लागंते/. तें घडवितांना आपल्या रक्ता-मांसाचा चिखल करावा लागतो, प्रसर्गी पोटचे गोळे बळी द्यावे लागतात आगरकरांच्या पूर्वी अनेक लहान मोठे समाज-सुधारक महाराष्ट्रंत आणि महाराष्ट्राबाहेर होऊन गेळे असले तरी आपलें जीवन आंधळेपणाने जुन्या चाकोरीतून चालविण्याचा अट्टाहास करणें अत्यंत आत्मघातकोपणा'चें आहे हें त्यांच्या इतकें पूर्णतेनें कुणीच जाणलें नव्हते आणि कचचित् कुणी जाणलें असले तरी त्यांच्या इतक्या परिणामकारकतेने तै समाजाला कुणीही समजावून दिलें नव्हते. रस्त्यांत मीक मागून पोट भरणाऱ्या मिकाऱ्यानें आपला बाप
भ्ागरकर ! व्याक्ते आणि विचार २४ नवकोटनारायण होता हं पुनःपन्हां सांगितल्याने त्याचें केविठवार्णे देन्य झघधिकच उघडे पडते. आपला समाज या मिकाऱ्यासारखंच छाचारीचे वर्तन करीत आहे अशी आगरकरांची खात्री होऊन चुकली शेली. म्हणे प्राचीन काळीं आमच्यामध्ये गार्गी-मेत्रेयी सारख्या विदुषी निमाण होत असत आणणि त्या मोठमोठ्या मह्षाशीं तत्त्वञानासारख्या गहन विषयांवर- सुद्धां वादविवाद करीत असत. स्त्रीला 'चूल आणि मूल यापलीकडे दुसरें कांहीही कतेव्य नाहीं असें समजणाऱ्या आगि साध्या अक्षरओळखीळा तिला पारखे करणाऱ्या समाजानें ही जुनीपुराणी बढाई मारण्यांत काय अर्थ होता ! म्हणे चंद्रगप्त, विक्रम, शालिवाहन, प्रताप आणि छक्िबाजी असे वीरपुरुष आमच्यांत होऊन गेले, त्यांनीं बलाढय शत्रंना धूळ चारून आयोचा स्वातंत्र्यध्वज या सस्यइयामल भूमींत डोलानें फडकत ठेवला [कंबरेशी काटकोन करून युनियन जकपुढे माना लवविणाऱ्या प्रोढांनीं आणि अदबीने जोडलेल्या हातांत पदवीची सुरळी घेऊन ' युअर मोस्ट ओबिडियंट सव्हेंट ' हा मंत्र जपत सरकारी नोकरीकारेतां कलेक्टरच्या नाहीं तर मामळेदाराच्या कचेरींत हेलपाटे घालणाऱ्यांनीं त्या स्वातंत्र्यव्वजाचें स्मरण करावे हें एक प्रकारचे विड- बनःच नव्हतें काय ? ज्या देशांतल्या दर्याबदीं लोकांना मासे मारण्याशिवाय दुसरा धंदा उरलेला नाही तो देश एके काळीं साऱ्या जगाशी व्यापार करीत होता, किंवा ज्या देशांतल्या कोट्॒यवाधे लोकांना धड लाज राखण्यापुरते सुद्धां वस्त्र मिळत नाही, त्या देशांत आंब्युच्या कोबींत मावणारी तलम घोतरजोडी तयार होत होती, ही फ्यारकी आपल्या अधोगतीचची आणि कर्तव्यशून्यतेची द्योतक आहे, हें आगरकरांनी पूर्णपणे ओळखले. जगाच्या मार्गे पडलेळे लोकच जुन्याची पूजा करण्यांत दंग होऊन जातात. शर्यतीत इष्येने घांवणारांची नजर नेहमीं पुढें पाहत असते. या इतभागी दिंददेशाला पुन्हां वैभवाच्या शिखरावर चढायचे असेल, या दुदैवी हिंदु समाजाला माणुसकीला शोभणाऱ्या सुखाचा आणि स्वातंत्र्याचा पुनः अनुभव घ्यायचा असेल, तर ज्या अनेक जुनाट गंजलेल्या दोखलांनीं त्याचें जीवन जखडून टाकळें आहे, ज्या होखला नसून फुलांचे हार आहेत असे मानण्यापर्यंत त्याच्या अंधत्वाची मजल गेली आहे, त्या शुखलांचे सत्यस्वरूप त्याला पट- विळे पाहिजे, तीक्ष्ण शस्त्रांनी त्या तटातट तोडून टाकल्या पाहहजेत, आणि
२१९ गोपाळ गणेदा आगरकर
२७. 00.४ चे ४ ४0५४ /७ »/७ ** “४ »१७ »“१ १४-४७ “७ “0१ ५४१७ १९% “0 “७ ४00 “७ “0 ४४७ “९ > “9, ४* “* “१ /”* ५ "* /४* ४ “* “८
त्या तोडतांना कुठें जखम झाली किंबा प्रसंगीं रक्त वाहूं लागळें तर त्याची पर्वा करतां कामा नये असं मनाशी ठरवूनच आगरकरांनी ठेखणी हातांत घेतळी. >< >< ><
या लेखणीर्ने पहिला दला चढविला तो दिंदु समाजाच्या अत्यंत जीणे झालेल्या धुमंकल्पनांवर, पांच हजार वषोपूर्वी या धर्माने तेतीस कोटि देव जन्माला घातले, आकाशाच्या पलीकडे स्वर्ग-नरकाच्या वसाहती स्थापल्या आणणे त्यांतल्या एका वसाहतींत अप्सरा आणि अमृत व दुसऱ्या वसाहतींत थमदूत आणि तप्त ळोहरस असलीं बक्षिसे व शिक्षा ठेवून पाप-पुण्यांच्या हजारो भ्रामक कल्पना समाजांत प्रसूत केल्या.
झस्तित्वांत नसलेल्या परलोकावर दृष्टि ठेवून इहदलोकींचे जीवन माणसाने जगावें असल्या खोट्या तत्त्वज्ञानाची निर्मिति करून या धर्माने खऱ्याखुऱ्या जीवनमूल्यांचा सामान्य मनुष्याला फारसा विचारच करू दिला नार्ही. परिस्थिती पासून पोशाखापर्येत याहिंदुसमाजांत सदैव बदल होत गेले. पण त्याच्या आरं- भींच्या धर्मकल्पना मात्र जशाच्या तशाच राहिल्या. या विसंगतीचे परिणाम आगरकरांना सभोवार सवेत्र दिसत होते. कॉलेजांत व्हॉल्टेअर वाचणारे घरी गरुडपुराण प्रमाण मानून मृतात्म्यांची उत्तररक्रया करीत होते ! शोक््स- पीअरच्या “ रोमिओ अण्ड ज्यूलिएट ! या प्रेमकथेमध्यें रंगून जाणारे लोक आपल्या परकऱ्या पोरीची लमे लावीत होते आणि त्या बालवघुंपेकी जिला दुदवाने वैधव्य येईल तिळा न्हाव्यापुढें बसवून तिचें मुंडन करण्यांत धम- पाळनाच समाधान मिळवीत होते. घम, देवता, परलोक, पुनजन्म यांच्या- विषयांच्या जुन्या कल्पना जोंपर्येत समाजाच्या मनावर ताबा गाजवीत आहेत तोंपर्येत ही. विपरीत दृश्ये समाजांत दिसत राहणारच हं जाणून आगरकरांनीं निभयपणें स्बोना बजावले, ' आकाशांतून देव येथे कधीं आले नाहींत ब थेथून ते परत आकाशांत कधी गेळेही नाहींत. आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो, त्यांच्या गुणांचे पोवाडे गाता. आणि चाहील तेव्हां त्यांस नाहींसें करतों.जों जा बुद्धीचा विकास होत जाऊन का्यकारणांचा संबंध चांगला कळूं लागतो तों तों प्राथीमक वा पौराणिक कल्पना मिथ्या भासूं लागून भूव, पिशाच्च, देव, दानव वगैरे शुद्ध कल्पनेनें उत्पन्न केलेल्या
आगरकर : व्यक्ति आणि विचार २्ट शक्तींची अतत्यता प्रत्ययास येते, पूजेस व प्रा्थनेस ओहोटी लागते, आणि कांहीं वेळ सवे ब्रम्हांडास उत्पन्न करून त्याचें पालन व नाश करणाऱ्या अश्या एका परभात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढें वेदांत विचारांच्या कुंडांत पेटलेल्या अय्नींत ह द्वै्ताहृ खाक होऊन जातें आणि ' अईं ब्रम्हास्मि एवढा अनिवेचनीय विचार मार्गे रहातो. व्यक्तींच्या वा राष्ट्रांच्या घर्म- विचारांचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजळ आली व्याळा सवे 'घर्म तुच्छ आहेत.
७
मानवतेच्या विक्रासाच्या इतिहासांत धमाचे स्थान उपेक्षणीय नाही आगरकरांना मान्य आहे. पण धम ही सुद्धां एक सामाजिक संस्था आहे, मच तिचें स्वरूप बदललं नाही तर ती प्रगतीला प्रेरक न द्वोतां उलट रक होते हें ते कटाक्षाने प्रतिपादन करतात. अन्याथी राजापेक्षां त्या'चे भुलमी आधिकार्राच जसे प्रजेला आधिक संत्रस्त करून सोडतात, त्याप्रमाणे चुकीच्या धर्मकल्पनांपेक्षांदि रूढींच्या रूपाने होणारी त्यांची अम्मलबजावणी मानवतेच्या दुःखाला अधिक कारणीभूत होते हें ओळखून त्यांनीं हिंदु समा- जांत सरास प्रचलित असलेल्या अनेक हास्यास्पद आगि अमानुष रूढींवर पुन!- पुन्हां इले चढविले आहेत. शेकडो वषोच्या वचनांचा आणि हजारो वषीच्या परंपरांचा आधार असल्यामुळें सा राक्षसी रूढी प्रबळ होऊन बस- लेल्या असतात. शकराच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराप्रमाणें धमाच्या आधारावर त्यांचा नंगानाच समाजांत सुरू राहतो. सामान्य व्यक्तीच्या अंगीं त्यांच्या विरुद्ध बंड पुकारण्याचें घेये सहसा नसतं. प्राचीन काळच्या मोठमोठ्या कणींपेक्षां कांही आपण शाहाणे नाहीं अशी समजूत करून घेऊन द्वा सारीं देवळी माणसे आपणांवर होणारे अन्याय सुकार्यार्ने साशीत राहतात. सामान्य मनुष्याचा हा मानसिक दुबळेपणा आधीं नाहीसा झाला पाहिजे या जाणीवेने आगरकर म्हणतात, “ कोणतेही आचार घाल पास पूर्वीच्या क्र्वींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसही आहे पूवकाळीन आचायोवर इंश्वरांची जितकी कृपा होती तितकाच आम्हांवरद्दी आदे, बऱ्यावाइटाची निवडानिवड करण्याची बुद्धि त्यांना होती तितकी
२१9 गोपाळ गणेश आगरकर
%.४”* “9. “४..//* /”% “9 “४४% /४% “४ ४४ “४ /१-”/७% *% ४%../७-.” ४४*-/१* / २ ४-४" “/४*//%४//४* “% “२ ४४ «/ २.» "४ “४ “९ ०२ १२ “१० “८-0
किंवा तीहून अधिक आम्हांतदही आहे, अनुजांसाठी त्यांच अंतःकरण जितकें कळवळत होतं, तितर्के किंवा त्याहन अधिक आमचे कळवळत आहे, सृष्टिविषयक ब तत्कतृविषयक ज्ञान जितके त्यांस होतें तितके किंब- हुना त्याहून बरेंच अधिक आम्हांस आहे. सबन्न त्यांनी घाळून दिलेल्या नियमांपेकी जवढे हितकारक असतोल तेवढ्यांचेच आम्ही पालन
रणार,व ज अपायकारक असतील त टाकून देऊन त्यांचे जागी आम्हांस निदोष वाटतील असे नवे घालणार. एका कषीविरुद्ध दुसरा कृषि हुडकीत बसण्याचा व साऱ्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यांत अर्थ नाहीं.
कुठल्याही क्रांतिकारकाच्या आत्मविश्वासाचा स्वार्थेलळोळय सत्ताधीशां- कडून आणि ह्थिरताप्रिय समाजाकडून नेहमीच अधिक्षप व उपहास केला जातो. या विरोधकांची मिस्त आपल्या संख्याबळावर असते. पण क्रांतिकारकाच्या अंगांत शाळिटाहनाची दिव्यर्शाक्ते संचार करीत अतते, ती मातीच्या बाहुल्यांतून शूर शिपाई निमाण करू शकते, हं या विराध- कांच्या लक्षांतच येऊं शकत नाहीं. सत्य हं संख्याबळावर अवलंबून नसतें याचा त्यांना विसर पडलेला असतो. सत्याची मूर्त कितीहि लहान असली तरी स्वभावतःच घडु वामनाचे बळ त्याच्या अगीं निमाण दोोत असतें. ते बळ कुठल्याही बळीला लीलेनं पाताळांत घाठं शकतें. सत्याच्या सामर्थ्या- वरल्या या गाढ श्रद्धेमुळेंच येऊ घातलेल्या सामाजिक क्रांतीकडे तुच्छतेने पाहणाऱ्या सनातनी वृर्तीर््या लोकांना आगरकर बजावून सांगतात, : हिदुधम-विचारांत आणि सामाजिक आचारांत जेवढे कांही निदांष व हिताबद्द आहे, त्याला कशाबचीहि भीति नाहीं. मनु आणि पाराशर ह्यांच्या आधाराशिवाय त अढळ राहणार आहे. पण जे आहितकारक व सदोष आहे, निदान सध्यांच्या स्थितींत ज्याच्या अपायकारित्वाबद्दल संशय नाद्दी तें सारं पाश्चि- मात्य ज्ञानकुडांत जळून खाक दोणार, एखाद्या दुसर्या मनूची आणि पारा- शराची कथा काये ? आमच्या अर्वाचीन विचारास ज्या धार्गिक व सामा- जिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत, त्यांस शेकडो मनूचे आणि सृहृसावधी पाराशरांचे आधार दाखविलेत व त्या विचारांचा प्रसार
भ्ागरकर ! व्यक्ति आणि विचार २८
*४५.//५//६./४_ ५४४.
न व्ह्यावा म्हणून त्यांच्या मार्गीत कोट्यवीधे लोकांचा मूखपणा, वृथा घर्मामिमान आणि उठावणीचे आरडे यांचे अडथळे आणून घातलेत तरी ज्याप्रमाणें परवेतांच्या माथ्यावरील सरोवराच्या भिंती फोडून तुफान वेगानें कड्यावरून पडूं लागलेल्या वारिवाहाची गति कुंठित करण्यास कोगींही धजत नाहीं, त्याप्रमाणें आमच्या मूखंपणाच्या सामाजिक व धार्मिक समजुतींस लागळेला वणवा कोट्यवांधे अजागळ कौटकांच्या क्षुद्र पक्षवातानें किंवा मोठ्या किड्यांच्या शुष्क श्वासवातानें विझण्याचा मुळींच संभव नाहीं. उलट हेच त्यांत होरपळले जाण्याचा संभव आहे.'
८
आगरकरांनी पुरस्कारिळेल्या या. बादिवादी तत्त्वज्ञानामुळें ज्यांची अंध- श्रद्धा डिंवचली जात होती, ज्यांच्या मानीव मोठेपणाला धक्का पोचत होता, किंवा ज्यांच्या स्वाथांचा पाया समळ उखडला जाण्याचा संभव होता. ते सारे वग त्यांच्या विरोधकांत सामील झाले यांत नवल नव्हतं. आश्चयांची गोष्ट ही कीं ज्यांची सवसामान्य मतं आगरकरांच्या विचारांहन फारशी मिन्न नव्हतीं, अश्या सुबुद्ध सुशिक्षितांच्या एका मोठया वगाने या विराधकांचें पुढारी- पण पत्करले. आर्धी आपल्या पायांतल्या राजर्काय श्रखला तोडूं या, सामा- जिक शोखलांचा पुढें सावकाश विचार करतां येईल, असा या विरोधकांचा मुख्य सूर होता. आगरकरांना तो मान्य होणें शक्य नव्हते. राजकीय पार- तंत्र्याची त्यांनादि मनस्वी चीड येत होती. इंग्लिश राज्यांत पोटभर अन्न मिळत नाहीं, हँ भाषण दृश्य त्यांनाहि पदोपर्दी दिसत होतें. पण सामाजिक गुलामगिरीची उपेक्षा करून राजकीय गुलामगिरी नाहींशी होईल या गोष्टीवर त्यांचा काडीचाहि विश्वास नव्हता. एखादा किला लढवितांना सेनापतीने तटबंदी आणि तोफखाना यांची जितकी काळजी घेतली पाहिजे तितकीच किल्ल्यांत भरपूर अन्नसागग्री आहे कीं नाहीं, आणि त्यांतल्या वबिद्दिर्यंचें पाणी दूषित झाळें आहे किंवा काय याविषयींद्दी त्यानें चिंता वाहिली पाहिजे असें त्यांना वाटे, ते म्हणतात, ' आठदरा वषोच्या पोरीस 'साठसत्तर वर्षीच्या थेरड्याच्या कबजांत देणाऱ्या किंवा जिला बारावे वषे देखील लागलेले नाहीं अशा मुलींच्या आपत्तीचा विचार न करतां तिच्याशी
२९ गोपाळ गणेश आगरकर
>“*-/१४-/ ४५.” ४५ “क ४४%. “४-०.” “* “* क्ट * ९५%. ४.” २.४ २.” ४५ १.५२”
संभोग करण्याचा हक्क नवऱ्यास आहे असें प्रतिपादन करणाऱ्या, अथवा नवऱ्याच्या प्रेताबरोबर त्याच्या बायकोचे केस जाळले तरच त्यास सदगति मिळते अशी बडबड करणाऱ्या अमानुष लोकांनीं आम्हांस राजकीय दृक्ष
किक... भ्र
य़ा म्हणून तोंडे वेंगाडणे हँ अत्यंत वेसंगत व अस्वाभाविक आहे(बाहेरची गुलामगिरी नको असेल तर अगादर घरचा गुलामगिरी नाहीशी, करण्याचा प्रयत्न केला पाहिजे) ग्र्हसुधारणेस प्रतिकूल असणाऱ्या लोकानी केवढीही 'हुळड करून दिली तरी अखेरीस ते मार्गे पडल्याशेवाब राहत नादात, हे इजिप्शियन, पर्शियन, मुसलमान वशेरे लोकांच्या इतिहासा- पासून समजण्यासारखे आहे. ज्या देशांतील ग्रह पारतंत्र्याच्या आणि जुलमाच्या शाळा आहेत, त्या देशांत महापुरुषांची परंपरा निमाण कशी व्हावी, आणि क्षान, कला, सपात्ते व स्वातंत्र्य वरे इष्ट वस्तूंची त्यांस प्राप्ति हाऊन त्यांचा उपभोग त्यांना चिरकाल कसा मेळावा, हं आम्हांस समजत नाहे! क >< ><
: बाहेरची गुलामगिरी नको असेळ तर अगोदर घरची गुलामगिरी नाद्दीशी । करण्याचा प्रयत्न केला पाहजे ) हदी आगरकरांची शिकवण किती यथार्थ होती हं गेल्या पन्नास वतल्या हिंदी राजकारणाच्या इतिहासाने सिद्ध केलें आहे. गांधीजींना आगरकरांचे नांव कदाचित ऐकूनददि ठाऊक नसेल ! पण काळानं लोकमान्यांच्या क्रांतिकारक राजकारणाचा वारसा जसा त्यांच्या- कडे दिला, तसा आगरकरांच्या सामाजिक क्रांतीचा व्वजह्दी त्यांनाच आपल्या हातांत घ्यावा लागला, राजकीय स्वातंत्रय व समाजसुधारणा हदी क्षेत्रे एकमेकांपासून अलग ठेवण्याची अनिष्ट प्रथा गांधीजीनी नाहीशी केळी यांतच त्यांचें पुढारी या नात्यानें खरे मोठेपण आहे. दं ही_ एकाच रथाची दोन चाक आहेत, किंबहुना हे एकाच धनुधराचे दोन हात आहेत ही गोट अखड आणे अविश्रांत प्रचार करून त्यांना बहुजन समाजाच्या गळी उतराषेळी. दिंदभमीच्या स्वातंत्र्याप्रमाणे बालावेधेवेच्या सोभाग्याचीददी चचा मह्ात्माजाच्या खात आढळत आणि [दृदा शतकऱर्याच्या [षण दारिद्याप्रमाणें हिंदी स्त्रीवर लादलेल्या विचित्र दास्याचाही ते अत्यंत आपु- . लकीनें विचार करूं शकतात, याचें कारण प्रगांते सवबोगीण असते या त्यांच्या
आगरकर : व्यक्ति आणि विचार ३०
७७ .»”*./”१ -“ 5.४० “/५.”% “9 “ 47५ *£* “४९ “४ ९ “५ “४ /”/9 २ “५ /”२ “* “४- “% /% “४ “२ “0२-४५ “२ “१४-४४ ४४ ॥५४* /-”४./४४१--/१-”
दढ श्रद्धवेत आहे. आगरकरांनी आयुष्यभर तकशुद्ध पद्दतीने याच विचार- सरणीचा पुरस्कार केला.
९ व
५ आधीं घरची गुलामगिरी नाहींशी झाली पाहिजे ? असें प्रतिपादन करणाऱ्या आगरकरांनी निकटवर्ती मध्यम वर्गाच्या संसाराकडे जेव्हां दृष्टि वळविली, ज्या ग्रहिणीमुळें घराला नंदनवनाचें स्वरूप येतें तिचे अंतरंग जेव्हां त्यांनी न्याहाळून पाहि, तेव्हां भवभूतीनें 'करुणस्य मूतिः? म्हणून उलले- खिळलेली अभागेनी सीताच या नाहीं त्या रूपाने पिढ्यान् पिढ्या दिंदुसमा- जांत घरोधर वावरत आली आहे अशी त्यांची खात्री होऊन चुकली. तिच्यावर होणारा जुलूम केवळ अमानुष होता ! भातुकली खेळण्याच्या बथांत तिच्यावर अक्षता टाकल्या जात होत्या, अहछूडपणानें खेळण्याच्या वयांत तिळा मातृपदाचा भार वाहावा लागत होता, वेधव्य येतांच धर्माच्या नांवाखाली तिचे. बिद्रय विडबन केळे जात होतं, मुलांना जन्म देणें व त्यांच्या खस्ता काढणें यांच्या पळीकडे तिच्या आयुष्याला दुसरें कुठलेंहि ध्येय उरलें नव्हते, आणि पति व्यसनी असला, निदय असला, अगदी पशु असला, तरी दरवर्षी वटपोर्णिमेळा आणि हरताळकेला ' देवा, जन्मो- जन्मीं हाच पति मला दे? अशी परमेश्वराकडे तिळा प्राथना करावी लागत होती. स्वातंत्र्य ह्या शब्दच तिला अपरिचित होता ! स्त्री ही निसगतः पुरुषाची प्रभावी जीवनस्फूर्ति असायची ! पण हिंदु रूढीनें तिला अगतिक कारुण्यमूर्ति करून ठेवलें होर्ते !
सामाजिक गुलामगिरीची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या मध्यम वगोतल्या स्त्रीला बंधमुक्त करण्याकारेता आगरकरांनी केलेलें लिखाण वाचतांना डोळ्यांसमोर जें चित्र उर्भे राहतें ते खोलींत बसून शांतपणे लिहिणाऱ्या पांढरपेशा विद्दानाचें नव्हे, तर धर्मयुद्धाच्या भावनेनें प्रेरित झाल्यामुळे रणांगणावर ज्याची तरवार सारखी तळपत आहे अशा योद्धथाचे ! स्त्री- स्वातंत्र्याचा तकंग्युड्ध रीतीनें पुरस्कार करतांना आगरकर कुठल्याही नाजुक प्रश्नापाशीं थबकले नाहींत किंवा कुठलीही समस्या अर्धेवट सोडून सुवणमध्याचं मृगजळ शोधण्या'चा त्यांनी कधी प्रयत्न केला नाहीं, स्रियांना
३१ गोपाळ गणेश आगरकर पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण दिळें पाहिजे, एक सामाजिक घटक या नात्यानंच समाजाने स्त्रीच्या इक्कांचा आणि क्तंब्यांचा विचार केला पाहिजे, विवाद्वाच्या बाबतींत पुरुषांपेक्षा ति-्चें स्वातंत्य रतिमात्रह्मी कमी असतां कामा नये, या गोष्टी तर त्यांनीं प्रतिपादन केल्याच ! पण मुलांमागून मुळें होऊ लागल्यामुळे स्त्री न कळत सर्वेस्वीं संसारांत गुरफटली जाऊं लागते आगि योवनांत पदार्पण करतांना तिच्या मनांत उद्भवलेले आकांक्षांचे अंकुर जागच्या जागीं जळून जातात हें लक्षांत घेऊन त्यांनीं मांडलेले विचार आजच्या काळांतदही अने- कांना अस्वस्थ करून सोडतील. आगरकर म्हणतात, ' सध्यां स्त्रियांना जीं इतकीं मुले होतात तीं त्यांच्या संतोषाने होतात अर्स आम्हांस वाटत नाहीं या संबंधानें पुरुषांकडून स्त्रिमांपर जुळूम होतो असा आमचा समज आहे, बाळंतपणाच्या ठ्रेशाची प्रत्किचित् झळ पुरुषांच्या प्रत्ययास येण्यासारखी असती तर त्यांनी आपल्या मनोविकारांना इतकें तैल सोडले नसते. ' परदुःख शीतळ ? या तत्त्वावर सध्यां त्यांच वतन चाळले आहे, स्त्रियांप्रमाणच त्यांनाहि कर्धा कर्धी प्रसूतिवेराग्य येण्याचा प्रश्य असता, तर उभयतांच्या संमतीने बराच भूमार कमी होता. तथापि ह्वा सांप्रतचा अन्याय फार दिवस चालेल असे दिसत नाद्दी. जसजस| पुरुषांत विद्येचा अधिकाधिक प्रसार होईल तस- तसा स्त्रियांतह्ि त्याचा उपक्रम होऊन तो वाढत जाणार, तो वाढत गेला म्हणजे स्त्रियांना आपळें खरें हित कशांत आहे आगि तें साधावे कसे हें समजु लागणार, आणि ते समजू लागळे की पुरुषांना हा आपला सांप्रतचा जुळूम सोडून द्यावा लागणार. विवाहाच्या कामी स्त्री-पुरुषांची संमति जितकी अवदय भाहे तितकीच संमाते विवाहाच्या अंमलांतहि इष्टांस पटू लागली पाहजे. तस होऊं लागेल तेव्हांच स्त्रियांची पुष्कळ विपात्ति टळेल. !
स्त्री आणि पुरुष यांच्या चारित्याकडे पाहतांना समाज जीं भिन्न नीति» मूर्ल्थ वापरतो त्यांचाही त्यांनी एके ठिकाणीं अताच अत्यत स्पष्ट रीतीनं निषेध केला आहे. ते म्हणतात, ' स्त्रीच्या अनीतीपासून उत्पन्न होणारे अवांतर दुष्परिणाम कितीहि बाईट असले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे कां स्त्रीच्या अनीतीबरोबर पुरुषालाही अनीतिमान व्हावे लागतें. पुरुष आपली नोौति भ्रष्ट होऊं देणार नाहीत तर स्त्रियांच्या ह्वातून अनीति घडणं
आगरकर ! व्यक्ति आणि विचार २२
४५-४२ "*५.”१/% /%४ /४_” १५-५६ “२ /२./४%.४"५ /२ /"५.”९.”/४ /९ ४४.५१.” ४४.४१ “७ /% १ ७.५7 “२
७४० * > ४ ४-५ / ४ 4“
'अशक््य हॉोगार आहे (जाति विशिष्ट अर्नातींत स्त्री व पुरुष या उभयतांकडून सारखा दोष घडत असून आमच्या नौीतिकत्यानीं स्त्रियांचे वर्तन'चच इतके दंड्य व दूष्य कां मानळें आहे हें तमजत नाहीं. )आम्हांस तर असें वाटते कीं पुरुषांचा स्वार्थ, पुरुषांचा मत्सर व पुरुषांचे आधिक बल हें या पक्ष पाताचें, या विषमतेचे, या गद्दंणीय अन्यायाचे कारण होय. या निदेय मात्सर्यांमुळें वन्यपश्ुहून आम्दी क्रूर झालां आहों. !
&
बालविवाह, स्त्रीरोक्षण, पुर्नाववाह, स्त्रीखातंत्र्यू,, सांवळे-आंबळें, स्त्री पुरुषांचे पेहराव, प्रेत-सस्कार, इत्यादे मध्यम वर्गालाच मुख्यतः महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांवर आगरकरांना बरंचर्से लिखाण करावें लागलें, हा दोष तत्कालीन परित्थितीचा होता. आगरकरांचा दृष्टिकोन कधींच आपल्या वर्गापुरता संकुचित नव्हता.,समाजा'चे सवे थर व जीवनाची सव अगे त्यांना सारखीच प्रिय होतीं. समाजाच्या स4 थरांचा व त्यांच्या सर्व अंगांचा समतेच्या तत्त्व- सानानुसार होणारा विकास हाच त्यांच्या दृष्टीने सुधारणेचा खराखुरा अथ होता पण परिर्थितामुळे त्यांच्या लेखनांत मध्यमवर्गाच्या अनेक प्रेक्षांना अवास्तध महत्त्व प्रात झाले, आणि त्यांच्या मृत्यनंतर त्यांची परंपरा चालाषेण्याचें काम लोकिक दृष्टीनं ज्यांच्याकडे गेले त्या राजकारणांत मवाळ ब आर्थक- दृष्टया सुखवस्तु असलेल्या सुधारकांनी आपल्या बंगल्यापळीकडे फार दूरवर सहसा दृष्टि ५कली नादी, अश स्थितीत आगरकरांच्या विचारांना अत्यंत व्यापक असे अधिष्ठान आहे हं बहुजनसमाजाच्या लक्षांत कसे यावें ? पण आज त्यांचे लिखाण सहज चाळले तरी समाजाच्या सवे थरांविषयीं त्यांना सारखाच जिव्हाळा बाटत होता आणि त्यांच्या सव अंगांचा सतत विकास व्हावा याविषर्था ते सारखेच दक्ष होते, याची इृवीं तेवढी प्रत्यंतर मिळतील, रेल्वेच्या नोकरांवर होणाऱ्या आर्थिक अन्यायाविषर्यी ते कळवळून लिहितात, : रेल्वेची नोकरी म्हणजे शुद्ध गुलामगिरी होऊन बसली आहे! अगदी हलक्या स्टेशनावर्रीळ स्टेशनमास्तराच्या किंवा तारमास्तराच्या कर्तव्य- तत्परतेबर शैकडी लोकांचे प्राय अबलंबून असतात, असल्या गरीब लोकांच्या शिरावर येवढी जबाबदारी टाकली असून त्यांना पोटभर अन्न मिळूं नये,
३३ गोपाळ गणेश आगरकर आठवड्यांतून दोन पैसे मार्गे टाकतां येऊ नयेत, वघोतून महिनाभर हक्काची रजा मिळं नये, एक दिवस विश्रांति मिळू नथे, वीस पंचर्वांस वर्षे इमाने इतबारे नोकरी केल्यावर लहानशा पेन्शानची आद्या असू नये व हातपाय ळळा झाला असतां कसलाही आधार असं नथे ही किती कशवद्दव किती निदेयपणाचची सेवा आहे बरें ......... असळी नोकरी करणारांची शरीरं ओतीव लोखंडाची केलीं असलीं तरी तीं सुद्धां चारसहा महिन्यांत झिजून जःऊन मोडकळीस येतील असें वाटते. मग हाडामांसाच्या माण- सांची कथा काय १ पण या गोष्टीकडे आमच्या कांडर साहेबांचे कर्धी लक्ष गेळे आहे काय £ कशाला जाईल ? इवे तितके नेटिब लोक पेदा होत आहेत ' तोपर्यंत ते या हृदयभेदक स्थितीकडे कशाला पाहतील ?
अर्धपोटी राहणाऱ्या श्रमिकांची आर्थिक दुःस्थिति सुधारण्याची त्यांना जेबढी आवश्यकता वाटते, तेवढीच वाड्मयांतही आपल्या समाजाची अकुंठित प्रगति व्हावी अशी उत्कट इच्छा त्यांच्या मनांत बास करीत आहे. विकाराविलतिताच्या प्रस्तावनंत ते लिहितात, ' रोमिओ, लोअर, ओंथेहो, सीझर आणि इंम्लेट हवे नायक एकाच कवीने निमांण केळे असावेत किंवा ज्यूल़िर्ट, रीगन, कार्डीलिया, डेस्डेमोना आणि ऑफिलिया या तरुणांगना एकाच कल्पनेतून निघाल्या असाव्यात ही परम आश्चर्यांची गोष्ट नाहीं का! आमच्या इकडील कवि दठशारसांच्या पाह्यांत अगर्दी जखडून गेल्यामुळें स्वभाववेचित्र्यवणन हा गुण त्यांच्यांत दुर्मिळ झाला आहे अस म्हणावयास हरकत नार्ही. चारुदत्त व वसंतसेना, दुष्यंत व शकुंतला, राम व साता, माधव व मालती या नायक-नायिकांच्या युगु लांत म्हणण्यासारखे प्रकृतिवेचित्य काय आहे ? '
कविकल्पनांच्या उंच उड्डाणांकडे इतक्या बारकाईनें पाहणारी त्यांची दृष्टि खालीं मेदानांकडे वळती तरी तिथेंही आपल्यांत काय कमी आदे आगि तें वेगुण्य कसे भरून काढलें पाहिजे हे चटकन् तिला दिसून येतें. ' सणांचा ब॒ खेळांचा ऱ्हास ? या ठेखांत आगरकर म्हणतात, ' कोणत्याही देशांतील लोकांत नाना प्रकारचे व्यायामश!ळ खेळ खेळण्याची होस असणें व तसले खेळ खेळणाऱ्या लोकांची मोठी संख्या त्यांत दृष्टीस पडणें हें त्या देशाच्या सुस्थितीचं मोठे व्यंजक आहदे.........सध्यांजो तो “अभ्यास !-'अभ्यास?
३ आ. अ
आगरकर : व्यक्ति आणि विचार २४ : तुक!-'बुक १, व “ काम ?-' काम ? करूं लागला आहे. असली अपाय- कारक श्रमव्यग्रता कांहीं कामाची नाहीं. तिच्या योगानें नानाप्रकारचे केश सोसावे लागून आयुष्य क्षीण द्दोते. कधी कथा पूर्ण अनध्याय करून मनाला व शरीराला नित्य श्रमाच्या जुंवापासून खुलं केले पाहिजे व जेणेकरून सारी वात्ते अत्यंत उल्हाासमय व कार्यक्षम होईल अशा प्रकारचें आचरण केळे पाहिजे, अशा प्रकारच आचरण द्ातून धडण्याला प्रत्येकास नाना प्रकारचे खळ खेळण्याची व सण करण्याची होस पाहिजे
्व्याक्तिजीवनाकडे सूक्षमतेनें पाष्टणाऱ्या आगरकरांची राष्ट्रीय दृष्टि किती वेशाठ होती हृ पुढील उताऱ्यावरून दिसून येईल. ' ब्रिटिश मालाचा पाय आमच्या घरांत घुसल्यापासून काव विपरीत स्थिति झाली आहे पहा; कापसाची वोंडें गोळा झालीं न झालीं तोंच गट्ट वाथून ते इंग्लंडला खाना करण्सा- विषयीं इंग्रज व्यापारीकपन्यांचे एजंट तक्षकातारखे दक्ष! हा कापूस इंग्लंडला जाऊन पोचल्यावर तेथे त्यांचीं ठाणें व्हावयाची आणि तीं फिरून आमची टुंगणें झांकण्यासाठीं ब आम्हांपासून मूळ कापसाच्या किंमतीच्या दसपट किंमत काढण्यासाठी परत यावयाची ! इग्रजी कपड्याची काय गोष्ट सांगावी किती मऊ, किती स्वच्छ, किती स्वस्त, किती बारीक ब किती दृलका !. . .. .रावापासून रकापर्थत लागणारा पाहिजे तो जिन्नस-मग तो एका दम- 'डीचा असो किंया एका लाखावा असो-इंग्लंडच्या वापेमुळें त्याची आम्हांला धाण पडेनाशी झाली आहे. पण दुदेवामुळे एकच अडबण आम्हांठा पडते. ती दी काँ, या तश वस्सुंबद्दळ आम्दाला किंमत यावी लागते! त्या फकट मिळत नोह्ांत ! तेव्हा आतां ही किमत कोटन यावी ही पंचाइत [टे ! कोटन द्यावी म्हणजे नोकरी करून-सरकारच्या पदर्री सेवा करून ! ठोक माद, पण सरकार तरी सेवंबहळ वेतन कोटन देणार ९ कोठून म्हणजे करातून ! कर कोणापासून घेणार ! देशातील लोकायासून ! देशांतील लोक 1 केर कशापासून देणार ! आपल्या उत्पन्नातून | त्यांच उत्पन्न कोठ आईई! तें उत्पन्न म्हणजे येथील कच्चा माल ! म्हणजे काय झालें कौ, हंद स्थानांतल्या वहुतेक लोकांनी कुणचट व्हावे आणि कच्चा माल तयार करून तो इंग्लिश व्यापाऱ्यांच्या अडत्यांना ते मागतील त्या दराने विकावा, आणि जी किंमत येईल तोंतून सरकारला
<- २5.
१ व जन . रेप९ गापाळ गणरा आगरकर
लागेल तेवढा कर देऊन वाकींच्यांत येथील वहतेक प्रजेने हवा तसा आपला गजारा करावा ! >< >< क
११
देशाच्या राजकीय आणि आथिक गुलामगिरीविपर्यी आगरकरांनी असले तिखट उदगार वारंवार काढळे आईत. पारतंब्याची इतको चीड असणाऱ्या लेखकांची देशभक्त म्हणून पजा व्हायचा तो काळ दोता. एण आगरकरांच्या वाऱ्याला मातर बंदेदार युलाबांऐवर्जी अणकुचीदार दगडघोडे आळे. देशाचे रक्तशोषण करणाऱ्या परकीय राज्ययंत्रावर तुटून पडणाऱ्या इतर नेत्याच्या मिर- वणुकी निघत असतांना आगरकरांना फक्त आयली प्रेतमात्राच पद्ावला मिळाली. ज्या रूढिग्रस्त समाजाचे डोळे उघडावेत म्हणून त्यांनीं इंसतमुखानें आपल्या आयुष्याचा होम केला, यांच समाजानं त्याना आमरण शत्मवतू' छेण्वळें, त्यांच्या त्यागाविषयीं, विद्दलेव्रिपया आणि चारित्याविपर्यी समाज निःदक होता. आगरकर देवमाणूस आहेत ह त्यालाही नाकयृट करतो येत नव्हते, त्यांचा गुन्हा फक्त एकच दोता--तो म्टणडते दब न मानणारे देवमाणूस द्वोते!
आगरकरांच्या काळच्या सशिसितायेकीं ज्यांना देवाधर्मांच्या परंपरागत बडगळ कलाना पटणे शाक्य नव्हते, त्यानी आपल्या सनाचे समाप्रान- करण्याकरतां आरयेसमाज, त्रह्मासमाज, प्राथनासनाज वगरे अधिक समंजस अद्या पंथांचा ञ्राश्रय केला, या सर्वे पंथांनी दिंदुथमातल्या अनेक भोळ्या आणि खुळ्या धार्मिक समज़तींचा त्याग करण्याचे घेय दाखविले दोतें दे खरे ! पण त्या रवीना इसवरा अरितत्ब मान्य होते. देवाच्या आस्तित्वा- विपर्यी साशंक असलेल्या गोटस बुद्धालाच देव करून सोडणाऱ्या हिंदसमा- जाची ममांची जागा त्यांनी ओळखली होती. तिथे घाब घाढन त्याला चिडविण्याचे घाडस या पंथांच्या संस्थापकांत किंवा अनुयायात नव्हते आगरकरांना मात्र अशेयवादाचा पुरस्कार करून ते साहस केले. , ॥€जर (आगरकरांच्या च्या जीवनविषयक _तत्त्वशानांत देवाला थारा नाहीं, देवालो दैवाला जेष्ीप नाही, परलोक आणि पुनजन्म यांना अदभुतरम्य काविकल्पनांपली-
आगरकर : व्यक्ति आ'णे विचार ३९ कडे अस्तित्व नाहीं. ते सात्त्विक ऐहिक जीवनाचे उपासक आहेत. प्रवराक्ि आणणि मित्रात्त यांचा कलह फार प्राचीन असला तरी या कल्हांत प्रदक्ति विजथी होत आलेली आहे आणि पुढेही तिचंच स्वामित्व मानवी जीवना- वर चाढणार आहे हें सत्य ते क्षणभर सुद्धां डोळ्यांआड करीत नाहींत ! ५ फलमूलाशन करून ग्हार्वे, पूर्ण वैराग्याचें अवलंबन करावें, पत्ताच्या गुह्दांत [स करावा आणि संसाराच्या भानगडीत पडूं नये असें निवृत्ति पंथाचे प्रचारक शैकडों बध सांगत असतां व बऱ्याच अंशी वागून दाखवीत असतां, प्रद्रृत्तिमागांकडे जग अधिक अधिक चाललें आहे,' असें सांगून ते म्हणतात, ' अनेक उपभोगांची वांछा करावी, ते प्राप्त होण्यासाठी रात्र दिवस झटावे आणि त्यांपासून होईल तितके सुख करून घ्यावे असा मनुष्यांचच सामान्य खभाव आहे! ऐहिक नखोयभमोग हा मानवी जीवनांतला सवोत प्रमुख अता रस आहे तो दुच्छ मानून मनुष्याला पारढौकिक रुखाच्या मृगजळामागे घांवायठा लावणे ह्या आगरकरांच्या दृष्टीनें निव्वळ वेडेपणा आहे. भोगदृत्तीची वेळीं अवेळी निंदा आणि विरक्तीची स्थानीं अस्थानी स्तुति करणाऱ्या आपल्या साधुर्सतांना सामान्य मनुऱ्याचें मन आणि राप्रूच्या प्रगतीचे मर्म यांचें सवांगीण आकलन झालें नव्हते. संयम म्हणजे संन्यास नव्हे हं साघें सत्य ते अने- कदां विसरळे, त्यामुळें विरक्तिपर उपदेशाचा मारा आणि नैसर्गिक उप- भोगेच्छेची ओढ यांच्या कात्रीत सांपडलेला हिंदसमाज परवांपरवांपथत टप्पी जीवन कंठीत होता. या दुटप्पीपणामुळें झालेल्या कोंडमाऱ्यानें त्याला दुबळे करून सोडलें होतें ! (यमनिय्रम, त्रतवेकल्यें आणि पाप- पुण्याच्या भ्रामक कल्पना यांच्या दुंखलांनीं जखडलेला सामान्य हिंदु मनुप्य शतकानुशतके एखाद्या केय़ाप्रमाणें जगत आला होता.) अशा सामान्य मनुष्याला दीघैकाळाच्या तुरुंगवासांतून मुक्त करण्याचा आगरकरांनी निकराचा प्रयत्न केला. तुरुंगाची संवय झालेल्या कैद्यांना बाहेर करमेनासें होते म्हणे ! इर्थेद्दी तेंच घडलें. रूढीच्या अंधारकोठरडींत कोंडलीं ग्रेळेलीं मागस बोदध- वादाच्या सूरयप्रकाशयांत येतांच त्याच्या तेंजानें दिपून गेलीं, त्या तेजांत कांहीं तरी विचित्र दाहकता आहे असें त्यांना वाटं लागलें, परत अंघारकोठडींत ण्याकरतां ती धडपड्ट लागली आणि आपल्याला या भयंकर प्रकाशाच
३७ गोपाळ गणेश आगरकर | क कान स य दी दर्शन करून देणारी व्यक्ति देवदूत नसून तैतान असली पाहिजे असा तक करून त्यांनीं तिळा शिव्याशाप द्यायला सुरुवात केली ! & आगरकरांनी आयुष्यभर हे शिव्याशाप फुलांप्रमाणं मानळे आणि झेलले दैव आणि दैव या दोन कुबड्यांच्या आधारावर आजपयेत आपला समाज रखडत चाळत आला आहे, बुद्धि आगि बत्न या दोन पायांचा! उपयोग करून आपण धांवू शकूं याचा त्याला पुरापुरा विसर पडला आहे, त्याला स्वतःच्या पायांवर उर्भे करण्याकरतां कुणी त्याच्या कुबड्या काढून घेतल्या की आतां आपण जमिनीवर कोसळतो असें वाटून तो त्याच्यावर संतापल्या- शिवाय राहणार नाहीं, हें सारं ते पूर्णपणें जाणून होते ! पण स्वतःचा छळ 'करणाऱ्या मूख किंबा दुष्ट लोकांना सहानुभूतीने वागविणाऱ्या संतांचं ओदाथ आगरकरांच्याही अंगी भरपूर होतें. त्यांनीं आपल्याला शिब्याशाप देणाऱ्या अंध जनतेचा कर्धीही तिरस्कार केला नाहीं. खरा सघास्क-झ-मिवकासप्या- ग्रहही तितकाच समाजप्रेमी असला पाहिजे अशी त्यांची निष्ठा होती. ही निष्ठा त्यांनी आमरण आचरून दाखविली. समाजक्रांतीकरतां आवश्यक असळेली विचारकांते करायला प्रश्नत्त झालेल्या आगरकरांनी स्त्रीपुरुषांच्या पेहरावापासून त्यांच्या विवाहापर्यंत प्रत्येक गोष्टींत आपळें काय चुकत आहे आगि तें कसं सुधारावे याची न कंटाळतां सात वर्षे सांगोपांग चर्चा केली...गांवाला जायला निघालेल्या अल्प- वयस्क मुळाच्या सामानाची बांधाबांध करतांना प्रेमळ आई जेवढी काळजी घेते, तेवढ्या वात्सल्याने त्यांनीं सामान्य माणसांचे संसार सुखाचे कसे होतील हं पाहिले. हें पाहतांना त्यांनीं देवाघर्माच्या आणि पापापुण्याच्या प्रगति खुटवणाऱ्या सर्वे कल्पना झुगारून दिल्या. मात्र त्या झ॒गारून देतांना, व्याक्ति- स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार करतांना आणि प्रत्येकास शक्य तितके ऐहिक सुखोपभोग मिळाले पाहिजेत असें प्रतिपादन करतांना, आपल्या तत्त्वज्ञानाच्या ब्रिशाळ सामानिक धेठकीचा त्यांनीं वाचकाला कुठेंही विसर पडूं दिला नाही, श्यकिस्वातंत्र्याचे ते कडे पुरस्कर्ते होते. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार किंवा स्वेच्छंदीपणा नव्हे, झा णे दुसऱ्याच्या दःखावर उभारललं सुख ईं मनुष्यानें उपभोगण्याच्या लायकीर्चे सुख नव्हे इं त्यांनी पुनःपुन्हा कटाक्षाने सांगितलें आहे. 112 0110 112९१०0०11 एला त25श १९७ (1९ 118112 15 (0६ ०01
२८५८ /४-/०/५० ४” “७
आगरकर ! व्यक्ति आणि विचार ३८
एपा5डपताष्ट पा ठण या ठा ठप्प एवण, 50 [गाट 85 ८ त०॥ा0! क[2॥((0१श५९०॥॥श५० तशा 5 ठातशा शीति5100बिपा.' (दसऱ्याच्या स्वातंत्याच्या आड जें येत नाई तेच खरें स्वातंत्र्य 0 या मिलच्या उक्तींतळें मम त्यांच्या प्रतिपादनांत पर्णपर्णे बिवित झालेलं आहे म्हणन मानवजातीच्या वाल्याबस्थेत स्थापन झालेले, परळोकाकडे फाजील लक्ष लावून बसलेले आण अनेक कारणांनी खऱ्याखऱ्या जीवनमूल्यांना विसरून गेलेले प्रथ्वीच्या पाठीवरळे समे धर्म यापुढें निस्तेज होत जाणार हैं भविष्य वर्तवितांना नव्या सावंत्रिक भावी धर्माचें स्वरूप निश्चित करायला ते विसरळे नाहीत, ' मनुष्यतेचें ऐहिक सुखवर्धन ! हाच त्यांनीं घोषित केळेळा सावंत्रिक भाबी धर्म आहे. मानवी जीवन संकुचित करणार्या, जातींच्या आणि धमाच्या सिंती यापुढें जमीनदोस्त केल्या पाहिजेत, एव- ढेच नव्हे तर राष्ट्राराप्टामधल्या दळव्य गगनचंबी भितीसुद्दां शक्य तितक्या लव- कर कोसळून पाडल्या पाहिजेत, असें आगरकरांना वाटत होतें यांत मुळींच दोका नाही. महाराष्ट्रातल्या पाढरपेशा वगाच्या सामाजिक दुःखांविपयींच त्यांनीं मुख्यतः लिहिळे असळें तरी “ मनुष्यतेचें ऐहिक सुखवधन क॒सुखवधेन ' हाच उद्यांच्या जगाचा घम दोणार आदे. ३ आपल सुदर स्वझ बोळून दाख- 'विल्याबांचून त्यांना राहवले नार्ही.
एखाद्याने ईश्वराचे अस्तित्व अमान्य केळे, मनुष्यांच्या पापापुण्यांचा हिशोब लिहिणारा चित्रगुप्त दही एक अदसभुतरम्य कल्पना आहे असें म्हटळे, किंवा दुनियेच्या या दोन घटकेच्या वस्तीकरतां येणाऱ्या प्राण्याचे भूतर्भावष्य कुणालाही कळणे शक्य नाहीं असं प्रतिपादन केलें, म्हणून कांद्दी त्याला कुठलींच नीतिमूल्ये संमत नाहींत असें द्दोत नाही. उलट काल्पनिक गोष्टींवर अधश्रद्धा ठेवून निमाण केलेल्या आणि केवळ रूढीमुळें पवित्र ठर- लेल्या नातिमूल्यांवेक्षां मानबी जीवनाचा सहानुभूतीने आणि शास्त्रीय दृष्टीने विचार करून निश्चित केळेडीं नातिमूल्येच अधिक सुखसंवधेक ठरताल अशी खात्री वाटत असल्यामुळेच तो * जुनें जाठ द्या मरणाळागुनि, जाळुनि किंवा पुरूने टाका ? असे तडफेने म्हणत असतो -आर्रकरांसारखे क्रांतिकारक जुन्या क्रांतिकारक जुन्या नीतीचा तीव्र निषेध करतात याचें कारण ते मानवी नीताचे खरेखुरे केवारी असतात हेचं आहे. खरे सुधारक.
३९. गोपाळ गणेशा आगरकर
५०-४० अह. शे. े-टी$ “/ २ २ २-५५५६५ २४५ ४.०५. ४-८ ५-४ ४६ ४४४ “२ ५ “२. १०८४५५१" ५-० “"- रः --५५ “१५” ४. "४- ४-४” *.%./५/४४- ४ ४५५५-८५-५५ ०५//५-८५५८---/--
जीवनाचे भक्त असतात. ते शब्दांचे अथवा संकेतांचे दास होत नाहीत आणि म्हणूनच मानवी जीवनाला खुरटवून टाकणाऱ्या जुन्या सांकेतिक नीतिविरुद्ध ते हृत्यार उपसंतात. नोतिमल्य ही. केवळ परपरापुनीत असतां उपथोगी नाहींत. ती झुडिंगम्य अस दिंगम्य असळीं पाहिजेत, एवढच काय ते त्यांच म्हणणें असतें. जुनीं घमानिष्ठ नातिमूल्यें कायर किंवा नवा अर्थेनिष्ठ नीतिमूल्ये काय, दोन्हीही विषमता निर्माण,करणारी असल्यामुळे आणि ती विषमता सामान्य मनुष्याचा विकास काठत करून त्याच्या कपाळीं पढ्यान् पिढ्या गुलामगिरी लादीत असल्यामुळें, खऱ्या सुधारकाला समाजांत चाललेला था मल्यांचा उदोउदो कर्धाटी सहन, होत नादी. नीतिमूल्ये दों. मुख्यतः दया आणणे न्याय यांच्यावर उभारला गेलीं पाहिजेत, परलोक आणि पेसा यांच्यावर आधारलेल्या मूल्यांच्या चोकटोॉत जीवनाचे चित्र कापून वेडेंवांकडे करून बसविण्याचा प्रयत्न करणे हा नुसता मखयणा नाही, तो. आखिळ भानव जातीवेरुद्ध केलेला अक्षम्य गुन्हा आहे, अवे त्याल! मनःपूर्वक वाटत असते,
: समाजाच्या सवे प्रकारच्या कल्मवा आग्रि आचार थात कालानुरूप फेरबदल होत गेल्याखेराज त्याची प्रकृति निरोगी राहणार नाहीं, जे लोकं अशा प्रकारच्य़ा दशांतरास विरोध करतात ते त्याचे हितशत्रु होत ? असें प्रतिपादन करून आगरकरांना जुन्या धर्मनिष्ठ नीतिमूल्यांचा जसा धिक्कार केळा आहे, त्याप्रमाणें इंग्रजासारख्या साम्राज्यवादी राज्यकत्यांना ' हिंदु- स्थानचें राज्य तुम्हांस कष्टावह्ह झालें असले तर ते तुम्ही सोडून का देत नाही £' अता खोंचक प्रश्न विचारून नव्या अर्थनिष्ट नीतिमूल्यांचा धातक- पणाही त्यांनी साचित केला आहे
जं तिमूल्ये ही घमोनेष्ठ किंवा अर्थनिष्ठ असूं नेत, ती जीवननिप्च असलीं पाहिजेत, जीवन जसजसे बदलत जाईल तसतसा त्या सुल्यांतही फरक होणें अपारेहायं आहे, ही आगरकरांची भूमिका जो ध्यानांत घे त्याला निरनिराळ्या ठिकाणीं विषयानुरोधानें त्यांनीं जे बहुमोल विचार प्रदशित केळे आहेत ते सुसंगत रीतीनें एकत्र करून त्यांच्या तत्त्वज्ञानाची ओळख करून घेणे कठिण जाणार नाहीं. हें तत्त्वज्ञान महाराष्ट्रातल्या मध्यम वगगापुरतं मर्यादित होतें असें खालीं दिलेलीं त्यांची पांच सूत्रें वाचल्यावर कोण म्हणू शाकेल ९
|
आगरकर : व्यक्ति आणि विचार ४०
(१) विचार करणारे, उपभोग घेणारे व काम करणारे असे जे सांप्रत- कारली प्रत्येक देशांत तीन ठळक वर्ग दृष्टीला पडतात ते कायमचे नव्हत. हळु हळु प्रत्यक व्यक्तीस विचार, उपभोग, आणि काम हो सम- प्रमाणांत करावी लागून, साऱ्यांच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे, व जो जो ती तशी होईल तो तो मतुप्याची खरी उश्भति होऊं लागली असं म्हणतां येईल.
(२ ) मनुष्यतेर्चे ऐहिक सुखवधन या सार्वबिक भावी धमाची ज्यांनीं दीक्षा घेतली असेल त्यांनी कोणास न भितां आपल्या मनास जे शुद्ध, प्रशास्त व कल्याणप्रद बाटत असेल ते दुसऱ्यास सांगावे आणि तदनुसार होईल तेवढे आचरण करावें.
(२ ) कोटिक्रमार्ची अर्ज्ले पडताळून जो वादाला बसला तो आपल्या खऱ्या मतांची दाद सहसा लागूं द्यायचा नाहीं. आळस, निरुद्योगीपणा, घनातीतृप्णा, परस्री-किंवा परपुरुष-चिंतन या गोष्टी अत्यंत त्याज्य आहेत हें कोणत्या सुशिक्षित स्त्रीस [किंवा पुरुषास कळत नाहीं ? किंवा त्या तशा आहेत अर्से बोलण्यांत किंवा लिहिण्यांत कोण नाही म्हणत नाहीं ! तथापि या अमंगळ गोष्टींचा आपणांस कर्घाही विटाळ झाला नाहीं अखे किती स्त्रिया व पुरुष छातीला हात लावून म्हणूं शकणार आहेत ! तात्पर्य, मनुष्याच्या वास्तविक स्थितींत व जाणून वुजून दुसऱ्यापुढे यांचे जे बोलणे चालणें होत असतं त्यांत वरच अंतर असते. हे अंतर नार्डीस होत जाणे व सवे काळीं त्यांचे एकच खरूप दिसे लागणे हं एक त्यांच्या सुधारणेचे न्यंजक होय.
(४) सध्यां अगर्दी भिन्न अशा दोन सुधारणांर्चे आमच्या देशांत संघटन झालें असल्यामुळें उभयतांचा मोठा संग्राम माजुन राहिला आहे. हिंदु सुधारणेंत जेवढा चांगला माग आहे तेवढा गमावण्याची कोणा- सही भीति नको. अ चांगर्ळ॑ आहे तें कोणीद्दी टाकीत नाही... .फार थोडया काळांत पूवेपश्चिम सुघारणतील अत्यंत हितकारक माग जींत सामील झाले आहेत अक्या पका नामी सुधारणेची येथे स्थापना होऊन भारतीय आये अननुभूतपूथे अशा आधिभौतिक व आध्यात्मिक सुखाचा उपभोग घेऊं ढागंतील.
*४ < होण ५
गोपाळ गणेश आगरकर
(५ ) हा अज्ञानरोग स्व शारीरिक रोगांच्या मुळाशी आहे. इतकेंच
नाही तर झाडून साऱ्या मानुषीय विपत्तींचें हाच बीज आहे असे म्हणण्यास
इरकत नाहीं. मनुष्याचा व्यवहार सुरळीत चालण्यास व उत्तरो-
त्तर त्याचं पाऊल पुढें पडत जाण्यास क्षानवृद्धि व ज्ञानप्रसार यांसारखे साधन नाहीं.
१५
आगरकरांच्या लिखाणांत विखुरलेडीं असलीं विचारसपन्न सूत्र वाचला म्हणजे त्यांचा द्रष्टेपणा मनाला पुरेपूर पटतो. त्यांनीं मार्क्स वाचला नसेल, पण समतावादाचे महाराष्ट्रांतले ते पहिले वुद्धिवादी पुरस्कर्ते आहेत. एका हातांत समतेचा ध्वज आणि दुसऱ्या हातांत बुद्दिवादाचें खद्ध घेऊन आयुष्यमर एएकाको लढत असतांनाही त्यांनी कधी कच खाली नार्ही, माघार घेतली नाही, निराशेची पुसट छाया सुद्धां आपल्या मनावर पट्टे दिली नाहीं. न्यायमूति रानड्यांची अष्टपैठ बुद्धिमत्ता त्यांच्यापार्थी नव्हती. पण रानड्यांच्या अंर्गी नसलेळें वीरत्व आगरकरांमध्यें विपुलतेनें वास करीत होते. लोकहितवादी व जोतीराव फुळे ग्ांची समाजसुधारणेची तळमळ आगरकरांच्यावेक्षां कमी तीव्र होती असें म्हणतां येणार नाहीं. पण सामा- जिक तत्त्वशानाची बैठक आणि वाड्मयीन प्रतिमेची झळाळी या इोन्ही गुणांत ते आगरकरांच्या मानानें फिक्के वाटतात. लोकमान्य टिळकांनी आगरकरांच्या मृत्यूनंतर पाव शतक हिंदी राजकारणाचे तेजस्वी नेतृत्व, केळ, असायान्य पांडित्य आणि अलौकिक वीरत्ब यांचा संगम त्यांच्या ठिकाणीं झाला होता. पण राष्ट्रपुरुष या नात्यानें टिळक कितीही मोठे असले तरी त्यांच्या स्वातंत्र्यवादांत सर्वस्पर्शी सामाजिक क्रांतीला अतिशय गौण स्थान होते. नव्या जगाची, नव्या तमाजरचनेचीं, सामान्य मनु- ष्याच्या संपूर्ण विकासाची आणि त्याच्या उद्यांच्या सुखी संसाराची स्वप टिळकांना सहसा पडत नसत, तीं पाहण्याकडे त्यांची प्रवृत्तीच नव्हती, त्यांची प्रतिभा पंडिताची द्वोती, ती महाकवीची नव्हती ! त्यांचें बीरत्व लढ- वर्य्यार्च होर्ते; ते संतांचे वीरत्व नव्हते !| 84
आगरकर : व्यक्ते आणि विचार (सात्त्विक वीरत्व, व्यापक तत्त्वशान, विशाळ दृष्टिकोत आणि सामान्य मनुष्याच्या लहानसहान सुखदुःखाविपर्यी वाटणारा विलक्षण न व्हाळा इत्यादे दृष्टींनी आगरकर आणि गाधीजी यांच्यांत फार साम्य आहे/ एकी- कडे कायदभंग करणारे महात्माजी दुसरीकडे शेळीच्या दुधांत कोणकोणते गुणधम आहेत याची चिकित्सा करीत बसलेले जसे आढळतात, त्याप्रमाणे एका लेखांत सामाजिक क्रांतीचा संदेश हिरीरीने देणारे आगरकर दुसऱ्या लेखांत पुणेरी जोड्यांच्या गुणावगुणांची मीमांसा करून जो ' कोणी वर सांगितलेल्या अडचणी व सोई मनांत आणून, आम्हांस मानवेळ असा जोड्याचा नवीन नमुना तयारकरून देईल त्याला आम्ही दहापासून पंधरा रुपये बक्षीस देऊं असं बक्षीस जाहीर करीत असलेले दिसतात. मनमोकळा विनोद द्ाद्दी आगरकर आणगि गांधीजी या दोघांचा एक आकपक विशेष आहे, वाढदिवसाच्या निमित्तानं : आपणांला राभर वप आयुष्य लाभा? असा संदडा पाठांवणाऱ्या माल- बायांना ' तुम्ही माझ्या आयुष्यांतलीं पंचवीस वषे कां कमी केलीत? मी सव्वादी वप जगणार आईं?* असं उत्तर पाठविणार गांधीजी आणि ' माझ्या पावशेर मिद्यांचा फिल्टर म्हणून मला चांगलाच उपयोग होतो ' असं म्हण- णारे आगरकर फार मोठे असूनहि सामान्य मनुष्याला जवळचे वाटतात याचें कारण त्यांची विनोदवाद्वे नोदवाद्धे हेंच आहे. मात्र आगरकर आगि गांधीजी यांच्या अंतिम झ्येयांत आगि व्याफते त्वाच्या अनेक पढूत जरी थोडफार साम्य असळ तरी थ्येयसिद्ध च त्यांचा अत्यत मिन्न आहेत. उकाड्यानें दघ नासावं त्याप्रमाणे मनुष्यस्वभावासमुळ श्रक्धचे रूपांतर हां ह्वा म्हणतां अंधश्रद्धेत होत जाते, आणि ती अंधश्रद्धा समाजाच्या अधःपाताळा कारणीभूत होते, हा इतिहासाने पुनःपुन्हा शिकवलेला घडा आगरकर क्षणभराहि विसरू रकत नाहींत. “मानवतेच्या दृष्टीनं चांगळें आणि वाईट, मंगळ आणि अमंगल, इष्ट आणि अनिष्ट यांचा निणय करण्याचा अधिकार बुद्दीकडेंच दिला पाहिजे असें ते आग्रहाने प्रतिपादन करतात. त्यांचा मनुष्याच्या आंतल्या आवाजावर भरं- बसा नाही, मानवजातीच्या अनुभव-दुदर्भाचा गगनमदी निनाद एकसारखा त्यांच्या कानांत घुमत आहे. त्यामुळे भावनाप्रधान व्यक्तींच्या आत्म-
- 44
गोपाळ गणेशा आगरकर प्रामाण्यापक्षां त विचाखताच्या _ वृद्धिप्रामाण्यालाच अधिक महत्त्व देतात उलट, गांधीजी बोंद्वप्रामाण्याकडे अनेकदां साशकतेनें पाहत असलेले दिसतात. - बुद्धिवाद आणे श्रद्धावाद असं या भेदाचे स्थूल वर्णन होऊ शकले तरी तै फार अपुरे आणि असमाधानकारक वाटतें. गांधीजींच्या तत्त्व- स्ानाची परिणति न कळत निवृत्तिमागाच्या पुरस्कारांत होते. सामाजिक जीवनांत संन्यस्त व्रचीला असे मळते महत्त्व द्यायळा आगरकर कधींच तयार - झाले नसते. भोग सोगल्यानं मनष्याची तास होत नाहीं, म्हणन त्याच्या- पुढें सवोगोण संयमाचे ध्येय सदेव ठेवलें पाहिजे असें गांधीजींना वाटतें सवे समाज सुखी व्हावा म्हणून व्यक्तीला जो संत्रम पाळावा लागेल किंवा जो त्याग करावा लांगेळ तेवढाच आगरकरांना मान्य होता. संयमाकरत संथम हं तत्त्व त्यांना कथाच संमत झालें नसतें. प्रत्रात्त हा मानवी जीवनाचा आत्मा आहे, सृग्योपभोग हा प्रत्येक मनुष्याचा हक्वः आहे या इक्कावर आवदयक तेबढेंच सामाजजक निर्यवण असावें, असें त्यांनी पुनःपुन्हा प्रति- पादन केलें आहे नव जग हव तर त्याकरता नवा सनुष्य [नमाण व्हायला हवा. आजचा सववसामान्य मनुप्प अधिक अंतमुख, अधिक तत्वनिप्र आणि अधिक त्याग-- वृत्त झाल्याशिवाय नवे जय निमाण होऊ राकणार-. नादी श्र्षूवर गांधीर्जींना आपल्या सवे तत्त्वज्ञानाची उभारणी केळी आहे. प्रण सामास्य मनुष्याविषयी आगरकरांना त्यांच्याइतकाच जिव्हाळा वाटत असला तरी त्याच्या विकासाला आणि कतृत्वाला अनेक्र नेसारशाक जज स्वाभाविक मयादा आहेत हं ते सददसा विसरत नाहींत. सामाजिक क्रांतीची त्यांची तळमळ गांधीजींच्या इतकीच उत्कट आहे. पण ही क्रांती सर्वसामान्य मनुष्यस्वभाव बद- ळून घडवून आणतां येईल असें त्यांना स्वमञांतसुद्धां खरें वाटलें नसतें. क्रांति नेह- मींच असामान्य व्यक्तींच्या बुद्धींतून, त्यागांतून आणि कतृत्वांतून जन्म पावते. सामान्य माणसें या कामाला अपुरीं पडतात. त्यांच्याविषयी आगर- करांनी एके ठिकागी अत्यंत मार्मिक उद्गार काढले आहेत. ते म्हणतात, “' भाविक ब अभाविक, सुधारक १ दुर्धारक, धमनिष्ठ व पाखेड, यांपैकी नऊर्शे नव्याण्णव लोक इईशझिंगोईंग म्हणजे खुशालचेंड्र श्रे
आगरकर : व्याक्ते आणि विचार असतात, कोणत्याही गोशकरतां मानेवर खडा ठेवून घेऊन किंवा भूकतद्दान वगेरे पडतील ते हाल सोसून श्रम करण्याचा त्यांचा मगदूर नसतो.व्याख्या- नास जञार्वे, गोड गोड वोलारवें, पांचचार वर्तेमानपत्रांस किंवा एखाददुसर्या पुस्तकास उदार आश्रय द्यावा; मनाची फारच प्रसन्नता असल्यास एखार्दे छोटेखानी व्याख्यान झोडारवे किंवा लहान आर्टिकल खरडावें; आणि फारच झाले तर प्रसंगविशेपी ज्यानें त्यानें पवित्र मानलेल्या कामाकरतां रुपया दोन रुपये वर्गणी द्यावी, इतके केके म्हणजे बहुतेकांची शिकस्त होते. ! सामान्य मनुष्य असा असतो हे गांधीजीही नाकबूल करणार नाहींत. पण तो तसा राहिला आहे म्हणूनच वुद्ध-खिस्तांना पूज्य मानणारी राष्ट्र आज राक्षसी संहारांत आनेद मानीत आहेत आणि एकीकडे वेभवाचीं रागनचुबी शिखरे व दुसर्राकडे दारिद्याच्या खोळ खोल दऱ्या असली भाषण दृ्द्ये जगांत दृष्टीला पडत आहेत, अर्से ते म्हणतात. निसर्ग समाज आणे आत्मा हे_ मनुष्याचे जेबढे मोठे मित्र तेवढेच
४-८
८. ० 7, >“
>----“->«. पणीणी "शीण णी लालाणी
मोठे शत्र आहेत. या तीन छत्रेपैकी निसर्ग आणि समाज यांच्याशी लढ- ण्याचे शिक्षण सामान्य मनुष्याला आतांपर्यंत थोडं फार मिळाळे आहे. पण तो स्वतःशी लढायला मात्र अद्यापि शिकलेला नाहीं... सामाजिक हिताच्या दृष्टीने या तिन्ही शत्रृंशी लढण्याइतकी त्याची तयारी झाली तरच यापुढे मान- वता सुखी होऊ शकेल असा गांधीर्जींच्या तत्त्वशवतानाचा रोख आहे, आज
[गरकर असते तर त्यांनी गांधीच्या कतृत्वार्चे आणि आक्यावादाचें कोतुक कळ असते. पण क्रांतीच्या शिखराकडे जाणारा सरळ व बुद्धिग्राह्म माग म्हणून
रशियांतल्या समाजवादाचे अभिनंदन करण्याला ते मुळींच चुकले नसते.
१२
आज आगरकर असते तर ! किती विचित्र कल्पना वाटते ही ! आगर- करांच्या बरोबर्रीचे लोकमान्य टिळक ! जवळ जवळ पंचवीस वर्षे अभूतपूर्व राजकीय कतृत्व गाजवून ते गेले. ते गेल्याला सुद्धां पंचवीस वर्षे झाली, एक पिढी मार्गे पडली. अश्या स्थितींत : आगरकर असते तर ? या कल्पनेशी चाळा करीत बंसण्यांत काय अर्थ आहे?
2४
गोपाळ गणेश आगरकर अगद अपवादात्मक अश्शी आयुमर्यादा आगरकरांच्या वांत्याला आली असती तर आयुष्याच्या नव्वदींत त्यांनीं काय काय उद्गार काढळे असते यार्चे कल्पनाचित्र मो मनोरंजक होइल यांत मात्र मुळींच संशय नार्ही. आगरकर आज असते तर बोलयटाच्या कलेचें त्यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केळे असतें. माजर या कलेचा उपयोग चमत्कारांनीं भरळेलीं संतचित्रे काटून अडाणी बहुजनसमाजाची अंधश्रद्धा वाढविण्याकडे होत आहे हैं पाहून त्यांना फार वाइंट वाटळें असतें. दम्यावर पोनेसिळीन या. नव्या आंषधाचा चांगला उपयोग होतो हं ऐकून त्यांना शास्त्राच्या प्रगतीचं कातुक वाटलें असते. पण ज्यांना धड अन्नसुद्धां खायला नादी अशा हजारा दभेकऱ्यांना हें ओपध मिळण्याची व्यवस्था व्हायला नको काय असा प्रश्न विचारल्याशित्राय ते राहिळे नसते. अमेरिकेतली विजयालदर्मी पंडितांची कामगिरी पाहून आपलें एक सामाजिक सुखस्वम खरें झालें म्हणून ते हपमरित झाळे असते; पण त्यावरोबरच भोंवताळच्या असंख्य साशेक्षित स्त्रियांच्या तेषभूधेच्या वेडाचा त्यानी खरपूस तमाचार घेतल! असता. 4गालमधल्या भयंकर दुष्काळाच्या बातम्या ऐकून त्यांनी आपल्या तेजस्वी ठेखणीनं जसा सरकारवर अभिवर्षांव केला असता, तसेंच या चीड आणणाऱ्या गुलामगिरीत डोळे पुसत खितपत पडणाऱ्या भेकडांनाही त्यांनीं आपल्या वाख्बाणांनीं जजर करून सोडलें असतें. आगरकर असते तर त्यांनीं जें जे केलें असतें ते तें करण्याची जबाव- दारी आजच्या महाराष्टाच्या तरुण पिढीवर आहे. कुठलीही क्रांति केवळ इच्छा करून दीत नाहीं; ती घडवून आणावी लागते._क्रांति ही स्वमाळ रसिकांच्या सुगंधी फुलांना भाळणारी देवता नाहीं; त्यागी भक्तांच्या सैस्व> दानाने उफाळणाऱ्या आभिज्वाळाच तिला प्रसन्न करूं शकतात!
6 समाज ही कांही स्वतंत्र मूतिमंत वस्तु नाहीं. समाजांतील घटक हलले तर समाज इलतो, ते मैदाबळे तर तो मंदावतो आणि ते मागें हट्ट लागले तर तो मार्गे हृ लागतो ' असे आगरकर म्हणतात याचें रहस्य दंच आहे हें इलण्यार्चे--पुढे जाण्यार्चे-- सर्व प्रकारच्या शेखला तोडून स्वतंत्र होण्याचें काय म्हणजेच क्रांति ! हें कार्य कुठल्याही पिढीतल्या रद्धांकडून दोणे राकय ४५
७८०७ < ४-0 २ २-५ “0 "५५४१ ॥४५८५% १ १” ७ > ९ “0१५ १५ टीर
भागरकर : व्याक्त आण वचार
क एक. १ न ८ ८५.२७./॥री कभ
नसतें. समाजनोकेला गति आणणारी शिडे असं आगरकरांनींच तरुणांचे वर्गन केळे आहे. महाराष्ट्राच्या आजच्या तरुण पिढीने तें वर्णन सार्थ करून दाखावेल पाहजे. आगरकरांचे चरित्र आणि वाडमय हॉ दोन्ही अश" तरुणांचे उत्कट मागदर्शन करताल, रफ करून अगर ठिगळे लावून उन्या फाटक्या तुटक्या गोष्टी वापरीत बसणं असा आगरकरांनी सुधारोचा कच अर्थ केळेला नादी. जे जे जीणतेसुळ निरुपयोगी द्वोते ते ते माणसाने झकून दिले पाहिजे, अशीच त्यांची तेजस्वी शिकवण आहे. मग टी जाग वस्तु राज्यपद्धाति असो, समाजरचना असो, अथवा जीवनमूल्ये अतीत. उनें फेकून द्यायला जे घेथ लागतं त॑ घदियादारावाय सामान्य मनुष्याच्या अंगी येण शक्य असतें. म्हणून बुदिवादाच्या पायावरच आजच्या नहाराप्ट्रीय तरुणांनी भापलें विचारमीदर उमारळें प्रादिजे. मात्र आगरकरांचा बुद्धिवाद म्हणजे खा पी मजा कर असे प्रतियादन फरणारा आधुनिक सुखवाद नव्हे. मोठीं मोठीं सुतद्ध अ सर्शिक्षत माणसं ]ुद्धिवादाच्या तुरख्याखाळी भोगवादी आयुष्य घालवून तरुणांची दिशाडूल करीत असतात. सागाजिक्र जीवनांतली ही. आत्मबंचनेची जागा तरुण पिढीनं आरंभीच देरून ती कटाक्षाने टाळली पाहिजे. शादविवादाचा ब्यज तरुण पिढीने अवश््यसेत हातांत व्यायला हवा. पण त्याग हीच त्या निशा- णाजी काटी आहे आणि मनुष्यतेचे ऐटिक सखसंवधेन शेख तीन राब्द त्या निशाणावर कोरळेळे आहेत पाचा तिने स्वतःला विझर पड देतां कामा नथे या शब्दांना बाथ येईल असा कुठलाही बिचार आपल्या मनांत येऊ ने अथवा त्या उदात्त शब्दांचं पावित्य दोषित होईल असा कठळाही आजार आपल्या हातून घड नवे, याबद्दल तिने डोळ्यांत तेल घाटन जपलं पाहिजे प्रत्येक खरा सुधारक जपा मूतिभजक तसाच मातंपूजकरी असतो. तो आचारांच्या आणि आदीच्या जुन्या फुटक्या तुटक्या मूर्ती केकून देतो त्या कांडी त्यांच्या जागी बसून सवतःची पूजा करून वेण्याकरतां नव्हे; तर त्या रिकाम्या जागीं नव्या अधिक संदर आचारांची आ” अधिक उदात्त आदर्शाची प्रतिष्ठापना करण्याकरतां. हा विवेक लक्षांत 2३न महाराष्ट्राच्या 2-7
गोपाळ गणेश आगरकर आजच्या तरुग यिढोने गरिबी व गुलामागेरी सांची वाढ करणारी जनीं जीवनमूल्ये आगि जुनी समाजरचना ह्यांच्याविरद्ध बेड पुकारले तर गेले अथे दतक शाब्दसूटीत तरंगत राहिळेळी आागरकरांची अनक सामाजिक सुखस्व्भे सत्यस्रींत आगगारी अूर विढी म्हणून इतिहास आदराने तिचा उल्लेख करील महाराट्र दारित्यांबद्दळ नितका घरसिद्द भादे तितकीच बंडखोरपणाबद्लट त्याची प्रर्यांते आहे. वा थमीत सोने पिकत नसळे नरी स्वातंत्यळाळसेचा दुष्काळ कर्धाह यंडळेला नाहो. खा. भूमीत दिय्याच्या न्याणी नसल्या तरी मानवी रत्नें दार्शिळ नाहीत. जीवनाच्या प्रत्येक भेत्रांत या नमीच्या सुपुत्रांनी वेळोवेळीं बंडाचे निज्ञाण उभारून वडजनसमाजाच्या प्रगतीचा मारी मोकळा केला आहे. समाजाळा समजणाऱ्या नापेमव्येच त्याचें बाझ्मय निमाण झाळें पाहिजे, अर्स अद्राद्वासानें सांगणारा एक संन्यांगाचा मुळगा या भूर्मीत संतपदाळा पोचला आहे. आपळा पिता रका मुसलमानी राज्यां- नला श्रे अधिकारी नाहे याचो जाणीव झसूनही स्वातंत्वाचे तोरण बांध- णारा एक मिसरुड न फुटळेळा कजस पुवख या चूर्मीत स्वराज्य-सॅस्थापक म्हणून गाजून बला भाई. 2८५9७ पाळा लाच नूमाचा भानमान बाळग- णाऱ्या एका मदाराडीय अवळेने मत्रळ इंग्रजांना घळ चारण्याचा चमत्कार करून दाखविळा. नहारा्राची दी बंडण्योरपग यी दर्रररा भागरकरांनीं ये बारिक वेतरापयेत आणून पॉचविळी. तिची ज्योत झखंड तेवत ठेवून तिच्या प्रका- शांत प्रगतीचा माग् आकमण्यानेच महाराट्राच उघाचे जीवन सुखी आणि सफल होइल.
१ ७-६-०४९ क ह र् १ र क कल्हापूर. | व. स. खाडकर
- 8
आगरकर ; व्यक्ति आणि विचार
७८०८१५५५५५. ७-८ १५८ ४.” ७४७७” ४८” ७.” ७ ७.” १.५ ४-४ क. ४७०५ ७.” ४४ %*..०/%-०/ ४” २.५४ / फे //९ 4” १७७” ४.५६ “ ४..५४ १५, ४९.” ७” १७.४ ४.” १७ ७४.५४ _/ ७ ४४ 70७ 0-४ क...” ७ क
५ /४ ४५%”... ७ ७७.७”
स्ुधारक काढण्याचा हेतु १
पर्वत, नद्या, सरोवरें, झाडें, पाणी, राने, समुद्रकिनारे, हवा, खागी, फुळे व जनावरें ज्यांत स्पष्टपणें दाखविली आहेत असा एक, व ज्यांत पारधी व पारधीर्ची हत्यारे, शोतकरी ब शेतकीचीं अवजारे, ब्राजार व त्यांतीळ कोटय- बघि कृत्रिम जिन्नस, न्यायसभा व त्यांत येणारे शेकडो लोक, राजसभा व यांत बसणारे--उठणारे सांचिब, मंत्री वशेरे प्रमुख पुरुष, मव्य मंदिरे उत्तग देवालये, बागा व शेते, झोपड्या ब गोठे, अनेक पदर्वांचे ब अनेक धंदे करणारे पुरुष व स्त्रिया आगि त्यांची अभक, दी ज्यांत व्यवास्थत रीतीनें काढिलीं आहेत असा एक, मिळून प्रत्येक खंडांतील ठळक देशाचे दोन दोन चित्रपट तयार कखून ते पुढे ठेवळे, आणि त्यांकडे निःपक्षपात बुद्धीने कांई! बेळ पहात बसलें, तर विचारी पुरुषाच्या मनावर काय परि- णाम होतील वरे ! प्रथम स्ट पदार्थोच्या चित्रपटांचे अवलोकन केळे तरु त्यावरून अस दिसून थेईल काँ, विस्तृतता, बहुविधता, मनोरमता, अद्भु- तता, उपयुक्तता व विपुलता यांपॅकाँ, कोणत्याहि गुणांत या भरतखंडाचा निकाणाकाति पट ग्रीस, इटली, ऐलड, युनायटेड स्टेटस , ऑस्टेलिया यांपैकी पाहिजे त्या रमणीय देशाच्या चित्रपटापार्शी तुलना करण्याच्या दवेतूनें मांडला तर असं म्हणावे लागेळ को, आमच्या वांट्यास सर्वोत्तम न म्हटला तरी तमांपैर्को एक देश आला आहे. सह्य, विंध्य व केलास यांसारख्या प्रचंड पर्वेतांनी ज्याची तटजंदी झाली आहे; सिंधु, भागीरथी, नमदा, तापी, कृष्णा इत्याद नदान व नद्यांनी ज्यांतील क्षेत्र सिंचण्याचे व उतारूं्ची व व्यापा- राचीं गलबते व् आगबोटी वाहण्याचें काम पत्करले आहे; हिंदीमहासागराने ज्याला रशना होऊन शेकडों बंदरे करून दिलीं आहेत; गुजराथ, माळवा; बंगाल, व खानदेश इत्यादि सुपीक प्रांतांनीं ज्यास इर्वे इतके अन्नवस्त्र पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे; ज्याच्या उदरांत कोर्ठे ना कोठें तरी हवा तो खनिज पदार्थ पाहिजे तितका सांपडण्यास पंचाईत पडत नाहीं ज्याच्या रानांत प्रथ्वबीवरील सर्वे प्रकारच्या वनस्पति वाढत आहेत, व सर्व ३2 आ
आगरकर : व्यक्त्ति आणि विचार ०२ प्रकारचे पशुपक्षी संचार करीत आहेत; ज्यांत कोठें उष्ण कटिबधांतली,कोटें शीत कटिबंधांतडी ब कोठें समशीतोष्ण कटिबंधांतळी हृवा खेळत आहे; सारांश, ज्यांतील कित्येक अत्यंत रमणीय प्रदेशांस ' अमरभूमि, ? 'नंदनवन,' : इंद्रभुवन, ' ' जगदुय्यांन ! अज्ञा संज्ञा प्रास झाल्या आहेत, असाहा आमच! हिंदुस्थान देश आधिमोतिक संपत्तींत कोणत्याही देशास हार जाईल, किंबा यांतील सृष्ट पदाथांचा चित्रपट दुसऱ्या कोणत्याही देशाच्या चित्रपटापेक्षां कमी मनोरम ठरेल असें वाटत नाहीं.
याप्रमाणें सृष्ट पदाथीच्या चित्रपटांचे अवलोकन करून पूर्ण समाधान पावल्यावर, दुसऱ्या पटाकडे वळल्याबरोबर चित्तत्रत्तींत केवढा बदल होतो पहा ! या दुसऱ्या ऐतिहातिक चित्रपटाच्या केवळ लांबीचाच विचार केला, तर कदाचित् आमच्या पटाची लांबी सवात अधिक भरण्याचा संभव आहे. वैदिक कालापासून आजतारखपथत आम्हांस जितकी शतके मोजतां थेणार आहेत, तितकीं बहुदा: दुसऱ्या कोणत्याही देशास मोजतां येणार नाहीत, या विस्तारण कालावधीत अनेक राष्ट्रांची उत्पत्ति, अभिव्रद्धि व लय होऊन तीं प्रस्तुत नामदोष मात्र राहिली आहेत; कांहींचा मुळींच मागमूस नाहींसा झाला आहे; व कांहींचा ऱ्हास झाला तरी त्यांनीं संपादिलेल्या विद्यांची प लांची रूपांतरे कोठकोठे अद्यापि दृष्टीस पडत असल्यामुळें, तीं त्यांच्या गसंवेभवाची साक्ष देत आहेत. ज्याप्रमाणे कांहीं वनस्पति ब कीटक परिणताबस्था प्राप्त झाली असतां, आपले तेज नूतनोत्पत्न अंकुरांत ठेवून आपण पंचत्बाप्रत पावतात, त्याप्रमाणें अनरिकेतील व आशियांतील आणि विदेषतः युरोपांतील पुष्कळ राष्ट्रांची स्थिति झाली. ग्रीक विद्या आणि कला रोमन लोकांच्या हातीं पडून ग्रीस देशाचा अंत झाला. रोमन लोकांची सुधारणा अर्वाचीन युरोपीय राष्ट्रांकडे येऊन रोमन लोक नष्ट झाले. आशिया ब अमेरिका यांतील जुन्या राष्टांचीद्दी कांदीं अंशीं अश्शीच स्थिति झाली, व त्यांच्या सुधारणेच्या कांहीं खुणा अद्यापि कोठेंकोठे दृष्टीस पडतात. स्वीन व हिंदुस्थान हवे दोन देश मात्र खूप जुने असून काळाच्या जबड्यांतून बांचळे आहेत, व कदाचित् आणखीही अनेक शतकं वांचण्याचा संभव आाहे. पण अशा प्रकारच्या बांचण्यांत विशेष पुरुषार्थ आहे कीं काय हा मोठा विचारणीय प्रश्न आहे, अक्षा प्रकारचें केवळ वांचणें म्हणजे बऱ्याच अंशीं
$२ सुधारक काढण्याचा हेतु
0 जता > ह क क माळे जू वि ।्_ -“€* / _.“ १. *- १८ २. *_/ २.” ४.” ७-४ ४ २८०८२८०-०-५८>. ३...
योगनिद्रेत प्राण धरून राहिलेल्या योग्याच्या जगण्यासारखें होय. हिंदु- स्थानच्या अस्तित्वार्शी तोळून पाहतां जुन्या ग्रीक व रोमन लोकांचें अस्तित्व कांहींच नार्ही अथ म्हणतां येईल. पण तेवढ्या स्वल्प काळांत त्यांनीं केवढाले पराक्रम केले व केवढी अमर कोर्ति संपादळी ! भाषापरिसानप्रवीणांनीं अलीकडे असा सिद्धांत केला आहे काँ, हिंदु लोक, ग्रीक लोक व रोमन लोक, जर्मन शाखयासून निघालेले अवाचीन युरोपांतील इंग्लिश, डच वगेरे लोक एकाच पूतजापासून झालेले असावे, या सर्वांस ते आयेकुलोद्धव राष्ट्रे म्हण- तात. हें खरें असेल तर काय सिद्ध होतें कॉ, एकाच झाडार्चे बीं चार! प्रकारच्या जमिनींत पडून त्यापासून चार प्रकारच्या वृक्षांचा उद्भव व्हावा / व प्रत्येकाला निराळ्या तऱ्द्देची वाढ लागून त्यांचा शेवटही निराळ्या तऱ्हेचा व्हावा, त्याप्रमाणें एकाच आर्थ कुलापासून उत्पन्न झालेळे आम्ही सव खरे, पण स्थानांतराप्रमार्णे आम्हा सवोचा इतिहास निराळ्या प्रकारचा झाला ! आर्य लोकांची युरायांत जी शाखा गेली, तीपासून ग्रीस देद्यांत एक उत्तम राष्ट्र उद्धवळें. त्याचीच एक मुळी इताली देशांत जाऊन तीपासून जो नवीन अंकुर उत्पन्न झाला, त्यार्ने मातृवरक्षास नाहींसें करून आपला विस्तार बराच दूरवर नेला. पुढे त्यालाहि वाथरेक्यावस्था येऊन, त्याचा ऱ्हास होण्याच्य़ा सुमारास त्यापासून बरींच नवीन रोपें अस्तित्वाध आलीं. तीं ह अर्वाचीन युरापांतील राष्ट्रे होत.
इकडे हिंदुस्थानांत आ4लोकांची जी शाखा आली, तिचा निराळ्याच | तऱ्हेचा इतिहास झाला. तिकडे जुन्या वृक्षानें नब्या अंकुरांत आपले गुण ठेवून आयण नाईासें व्हाव, पुनः त्या नवीन अंकुरानें तसेंच करावें व प्रत्येक नर्वांन राष्ट्रोद्धव पादल्योपक्षां बहुतेक गुगांत ्वीरष्ठ व्हावा, असा प्रकार झाला, इकडे अशा प्रकारची राष्ट्रोद्धवपरंपरा अस्तित्वांत आली नाहीं. मूळ आर्यशाखा येथे ब्रेऊन तिच्यापासून जे झाड येथे लागढं तंच आजमित्तीपधत आअस्ति- त्वांत आहे, अर्स म्हणण्यास दृरकत नाहीं, ग्रीक, रोमन, सिश्रियन, तातर, मोगळ, अफगाण वशेरे लोकांच्या ज्या बावटळी त्यावर आल्या, त्यामुळे त्याला बराच त्रास झाला, कधी त्याच्या कांद्दीं फांद्या मोडून पडल्या; कधी ते मुळापासून उपटून पडत आहे कीं काय अश वाटलें; पण कर्मधर्भसंयोगानें युरोपांतील ग्रीक व रोमन शाखांवर आणि इकडील इराणी शाखेवर जो
आगरकर, : व्यक्ति आणि विचार ४४ प्रसंग गुदरला, तो या भारतीय आयशाखेवर गुदरला नाहीं ! यामुळें ६ जरठ झाड कर्स तरी अजून उर्भे आहे ! पण त्यांत कांही त्राण उरलेले नाही ! तें आंतून अगदीं शुष्क होत आठे आहे, व त्याचें खोड व फांद्या डळमळूं लागल्या आहेत. याला आतां असेंच उभें ठेवण्यास व यापासून नर्वान शाखांचा उद्भव होऊन यास फिरून नर्वानावस्था आणण्यास एकच उपाय आहे. तो कोणता म्हृणाळ तर त्याची खूप खच्ची करून त्यास अवाचीन कल्पनांचे मरपूर पाणी द्यावयाचें ! असें केळं तरच त्याचें पूर्वस्वरूप पूर्ण नष्ट न होतां, त्यापासून यूतन झाखावूत्त वृक्ष अस्तित्वांत येईल; पण तसें न केलें तर त्यावर प्रस्तुतकालीं चोह्दोंक तीत्न आघात होत आहेत, त्यां- खालीं तें अगर्दी जेर होऊन, अखेरीस जमिनीवर उलथून पडेल
हिंदुस्थानचा पर्व इतिहास ब सांप्रत स्थिति ' सुधारकाच्या वाचकांच्या लक्षांत थोडक्यांत यावी, यासाठीं वर ज्या रूपकाचे साहाय्य घेतल आहे, त्यापासून ढेखकाचा भाब त्यांच्या मनांत उतरला असेल अशी त्याची आश्शा आहे. त्याचें स्पष्ट म्हणणें असें आहे की, हिंदू लोक रानटी अवस्थ तून निघाल्यावर कांही. शतकेपयेत राज्य, धम, नीति बगेरे कांही शास्त्र, वेदांत, न्याय, गणितादि कांहीं विद्या; व काव्य, गीत, नतंन, वादर्नाद कांहीं कला यांत त्यांचे पाऊल बरेंच पुढे पडल्यावर त्यांच्या सुधारणेची वाढ खुंटली, व तेव्हांपासून इंग्रजी होदपर्थेत ते कसें तरी राष्ट्रत्व संभाळून राहिले ! यामुळे त्यांचा इतिहासपट इतर देशांच्या इतिहासपटांटन फारच कमी मनोबेधक झाला आहे. आमची ग्रहपद्धेति, आमची राज्यपद्ध ति, आमची शास्त्रे, आमच्या कला, आमचे वर्णसंबंध, आमच्या राहण्याच्या चाली, आमच्या वागण्याच्या रीति-सारांश इंग्रजी होईपयेत आमचे सारे व्यक्तिजीवित्व व राष्ट्रजीवित्व ठशयांत घाटन ओतलेल्या पोलादासारर्खे किंवा निबिड शेखलाबद्ध बंदिवानासारखे, अथवा उदकाच्या नित्य आघाताने दगडाप्रमाणें कठिण झालेल्या लांकडांसारखे किंवा हाडकासारखे रोकडी बर्षे होऊन राहिले, असे म्हणण्यास हरकत नाहीं.
ही आमची _शिलाबस्था आम्हांस प्राश्चिमात्य श्विक्षण मिळू लागल्यापासून बदलं लागली आहे. आजमित्तीस या शिक्षणाच्या टांकीचे आघात फारच थोड्यांवर घडत आहेत. पण दिवसेंदिवस ते अधिकाधिकावर घडड लागतीळ
४५ सुधारक काढण्याचा हेतु असा अजमास दिसत आहे. ज्यांना या टांकीपासून बराच संस्कार झाला आहे, ते समुदायापासून अगदी विभक्त झाल्यासारखे होऊन, उभयतांत सांप्रतकाली एका प्रकारचें वैषम्य उत्पन्न झाळें आहे. या वैषम्प्रास विशेष कारण कोण होत आहेत हे येथे सांगण्याची गरज नाहीं. येथ एवढच सांगितळें पाहिजे कीं मूळ प्रकृति म्हणजे भारतीय आर्यत्व न सांडता, या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा, व त्याबरोबर ज्या नवीन कल्पना येत आहेत
त्यांचा आम्ही योग्य रीतीर्ने अंगीकार करीत गेला, तरच आमचा निभाव लागणार आहे, या कल्पना आमच्या राज्यकत्यांकडून येत आहेत; म्हणून त्या आम्ही स्वीकाराव्या असे आमचें म्हणणें नाही, त्यांचे अभिनदन करून त्यांचा आपण अंगीकार केला पाहिजे, असें जें आम्ही म्हणतो, ते॑ अथा- साठीं कीं, त्या शिक्षणांत व त्या कल्पनांत मनुष्यसुधारणेच्या अत्यवद्य तत्त्वांचा समावेश झाला आहे. म्हृणून ज्या लोकांस ढयात जावयार्चे नसेल त्यांनीं त्यांचें अवलंबन केळेंच पाहिजे; त्याशिवाय गत्यंतर नाहीं [समाजाचें कुराल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्थायेण्यास, जेवढीं बंधने अपरि- हार्थ आहेत, तेवढी कायम ठेवून बाकी सर्वे गोष्टींत व्यक्तिमात्रास ( पुरुषास व स्त्रीस ) जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतां येईल तितका व्यावयाचा, हें,झर्वाचीन पाश्रिमात्य सुधारणेचे मुख्य तत्व आहे, ब
ज्यांच्या अंतःकरणांत बिंबळें असेळ त्यांना आमच्या समाजव्यवस्थेंत अनेक दोषस्थळें दिसणार आहेत, हें उघड आहे. हीं दोषस्थलें वारंवार लोकांच्य[ नजरेस आणावी, तीं दूर करण्याचे उपाय सुचवावे, आणि युरोपीय सुघा- रणेंत अनुकरण करण्यासारखे काय आहे, ते पुनःपुन्हा दाखवावे, यास्तव हें सुधारक पत्र काढलें वळी १. कोणत्याहि वादग्रस्त प्रभ्ाविषर्यी जे लोकमत असेल, तें पुढें आणणें हेंच काय ते पत्रकर्त्यांचें कर्तव्य असें जे मानीत असतील, ते तसें खुशाळ मानोत. लोकमत अभुक टप्प्यापर्यत येऊन पोचले आहे. सबब कोणत्याही व्यक्तीने किंबा सरकारनें त्यापुढे जाऊं नये, असें म्हणणें म्हणजे झाली आहे तेवढी सुधारणा बस आहे, पुढें जाण्याची गरज नाहीं; असेच म्हणण्यासारखे होय, व्यक्तीने किंबा सरकारनें साधारणपणें लोकमतास घरून वतेन करणें किंवा कायदे करणें हें सामान्य गोष्टींत ठीक आहे; पण कांहीं प्रसंगीं लोकांच्या गाढ अज्ञानामुळे किंवा दुराग्रह्मामुळें,
आगरकर !: व्यक्ति आणि विचार ४९
शश अनक “४५४४ ४9 ४७ ० श४£४ “५ "४७ ५४ ५४ /५* 7५ ४४ 7 ९ < »९ ०२ 2 ८१ ७५ /२ २ ८२ “:- 2* “९. २ ६ ५ “* >: “</५ “२ ८२ ८५ “५ /९ »५ /९ »५ ८2६ /% »६ ८२ ./* ९ १ २ ००"
व्यक्तीस लोकांची पवा न करितां स्वतंत्रयणें वतांबें लांगतें व सरकारास छहोकमताविरुद्ध कायदे करावे लागतात. बारकाईचा विचार केला तर असें दिसून येईल कीं, प्रजासत्ताक राज्यांत सुद्धां अनेकदां बहुमताविरुद्ध आधि- कृत लोकांचें म्हणजे सरकारचें वर्तन होत असतें. तथापि सामान्यतः सर- काराचें वर्तन लोकमतास घरून असेल तितके बरें. पण जे लोक हा सिद्धान्त कबुल करतात ते, लोकमत दिवसाोंदवस सुधारत चाललें आहे, असें समज- तात. तेव्हां आतां असा प्रश्न उत्पन्न होता कौ, लोकमता'ची सुधारणा व्हावी तरी कशी ? जा तो अस्तित्वांत असलेल्या लॉकमतापुढें जाण्यास मिइल तर त्यांत बदल व्हावा कसा ? लोकाग्रणींनीं हें काम पत्करळें नाहीं तर तें कोणी पतकरावयाचे ? जो तो या लोकमताच्या बागुलबोबाला मिकन दडून बसेल तर कोणत्याही समाजाला उन्नतावस्था येणार नाहीं; इतकेंच नाहीं, तर त्याची चाल स्थितीसुद्धां कायम न राहतां उलट त्यास उतरती कळा लागून अखर त्याचा ऱ्हास होईल. म्हणून कोणी तरी अस्तित्वांत असलेल्या लोकमतांतील दोषस्थलं दाखविण्याचे, ब समाजांतील बहुतेक लोकांस आप्रिय परतु पथ्यकारक असे विचार त्यांच्यापुढे आणण्याचे, अनमिमत__काम करण्यास तयार झालेच पाहिजे. असें करण्यास लागणारे घेरय ज्या समाजांतील कांददी व्यक्तींच्या सुद्धां आंगीं नसेल त्या समाजांनी वर डोके काढण्याची आशा कधीही करूं नये. हे विचार बरोबर असतील तर त्यांवरून हें दिसून येईल कीं, जे कोणी कोणत्याही मिषानें किंवा रूपानें लोकांपुढें लोकाग्रणी म्हणून मिरवृं लागले असतील, त्यांनीं लोकांची मर्जी संपादण्यासाठी, अथवा त्यांजकडून आपली पाठ थोपटून घेण्यासाठीं, किंवा परोपकाराचें ढोंग करून स्वहित साधण्यासाठी त्यांच्या दोषांचे किंवा दुराग्रह्ांचें संवरण किंबा मंडन करणें अत्यंत लज्जास्पद होय. असे लोकामय्रणी त्यांस सुमार्ग न दाखवितां केव्हां एखाद्या खड्यांत नेऊन घालतील हें सांगवत नाहीं. प्रस्तुत स्थितींत अशा लोकाग्रणींचे वतन आमच्या देशास फारच विधातक होगार आहे. ज्यांना समाजाच्या घटनेची, अभिवृद्धीचीं व लयाची कारणें ठाऊक नाहींत; कदा- चित् प्तितपणापुढें ज्यांचे ज्ञान गेळेळे नाहीं; विषयोपभोगाशिवाय अन्य व्य़वसाय ज्यांना अवगत नाहीं; वरिष्ठाची प्रशसा आणि कनिष्ठा्शी गर्वोत्ता
४७ सुधारक काढण्याचा हेतु यांहून अन्य प्रकारचे भाषण ज्यांस फारसें माहीत नाही; अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अर्हार्निश परिश्रम करून, पदा्थघमोचे केवढे ज्ञान संपादिळे आहे, विपद्विनाराक द सुखवधंक किती साधनें शोधून काढिली आहेत, ब राज्य, धम, नीति वगेरे विषयांतील विचार किती प्रगल्म झाले आहेत हं ज्यांना ऐकून सुद्धा ठाऊक नाहीं, अशा ग्रहस्थांनीं आम्ही हिंदु लोक नेहमी पर- तंत्रच असलां पाहिजे; कांद्दी केळे तरी अधिक राज्याधिकार उपभोगण्याची पात्रता आमच्या अंगी यावयाची नाही; राष्ट्रीय स्वातंत्र्याचा विचार आम्ही कधीं स्वभांतसुद्धां आणूं नये; स्थानिक स्वराज्य, राष्ट्रीय परिषद, कायदे कोमन्सिलांत लोकनियुक्त सभासद, स्वसंतोषानें शिपाईंगिरी करण्याची इच्छा धरणें-ग्रा व या तऱ्हेच्या दुसऱ्या उठाठेवरींत आम्ही पडणे दं शुद्द मूखपण होय, असे म्हणावें यांत नवल नाहीं. अशा प्रकारचें प्रतिपादन कर- णाऱ्या लोकांस लोकाग्रणी न म्हणतां, लोकरात्र म्हटलं असतां बावर्गे होणार नाहीं. तसंच जेवढी जुनीं शास्त्र तेवढी सारी इंश्ररप्रणीत, त्यांना हात लातणें हे॑धोर पातक, अशी ज्यांची समजत; जगत्कारणाच्या तोंडांतून, हातांतून, मांडींतून व पायांतून एकेक वणं निघाला अशी ज्यांची वर्णोत्पत्तीविषयी कल्पना; पंचामृताने ब धूमदीपानें केळेली पूजा मात्र इंश्ररास मान्य, याहून इशपूजेचा विशेष प्रशस्त मार्गे नाही, असे ज्यांचे धमविचार; आहे ही सामाजिक स्थिति अत्युत्तम, हीत फिरवाफिरव करण्यास कोठेंही अवकाश नाहीं; सध्यां येथें स्त्रियांचे पुरुषांशीं, मुलांचे आईबापांशीं, जे संबंध चालत आहेत तेच उत्तम आहेत व अनंतकाल तेच चालले पाहिजेत; जान संपादणें दवे पुरुषांचं कर्तव्य, शिशुुतंगोपन हें स्त्रियांचं कतंव्य; पुरुष स्वामी, स्त्री दासी; स्वातंत्र्य पुरुषांकडे, पारतंत्र्य स्त्रियांकडे; विवाहाशिवाय स्त्रीस गाते नार्ही, व ग्रह्माद्यिवाय तिला विश्व नाहीं; वेधव्य इं तिच महात्रत व ज्ञानसंपादन ह्वा तिचा मोठा दुरुंग; अशा प्रकारच्या ज्यांच्या धर्मविषयक व समाज विषयक कल्पना, असे लोकाग्रणी काय कामाचे १ अशांच्या उपदेशानें उदाहरणाने आम्हांत चांगलें वळण करस लागणार ब इतर सुधारलेल्य राष्ट्रांस होत असणाऱ्या सुखाचा लाभ आम्हांस कशानें होणार ! र सुधारकास तंरी अतले लोकाग्रणी व त्यांचं वर्तन मान्य नाही.,ज्या तत्त्वाचे भुवलंबन केल्यामुळें इवर--सडू_ अधिकाधिक सुधारत चालली आहेत, र्ल! आहेत, त्या
आगरकर ; व्यक्ति आणि विचार शट
७.४ ४.४१ १० € ५८४४..५१- ५५ १५.५७ ५१४०९५५. /९./५ /५ /५ ८५ /* /९ /५/१४/५/५.४९ ४४ »२ ८४८ ४२ ॥५८ 20५ “८: “२ 2४ २ “० “९ ८२ 2९ “५ > 7२ “४ ऱ्ष ४-४
तत्त्वांचा स्वीकार करण्यास आम्ही आनंदानें तयार झाळे--पाशिञे,. ती त्त्व हा सुधारक महाराष्ट्र लोकांपुढे वारंवार आणील. असे करण्यांत त्यास आज ज्याचा जारीने अंमळ चालत आहे, त्या लोकमताविरुद्ध बरंच जावे /ळागणार असल्यामुळें, फार त्रास पडणार आहे. पण त्याची तो पबा करीत नाहीं; कारण ज्या लोकमताचा पुषकळांस बाऊ वाटतो, त्याचा सूक्ष्म दृष्टीने विचार केला असतां अर्ते दिसून येईल कीं, बऱ्याच बाबतींत त्याचा आदर करण्यापेक्षा अनादर करणें हाच कळाध्यतर मार्ग होय. कोट्यवाधे क शत्र व विचारशून्य मनुष्यांनीं आपल्या अडाणी समजुतीप्रमाणे चांगलें मंट्रेटेळे किंवा वाइट म्हटलें; अज्ञान व धर्मभोळ्या लोकांच्या आचरट धर्म- कल्पनांची व वेडसर सामाजिक विचारांची प्रशंसा करून; त्यापासून निघेल तेवढी माया काढणाऱ्या स्वार्थपरायण उदरेभरू हजारो टवाळांनी शिव्यांचा वंबांव केला किंवा छीः-थूः करण्याचा प्रयत्न केला; शेकडों अविचारी व इंकट लोकांनीं नाके मुरडली किंवा तिरस्कार केळा, सारांश ज्यांना मनु- घ्र्याच्या पूर्णावस्थेचें रूप बिळकूल समजलेले नाहीं किंवा ती घडून येण्यास काय केळे पाहिजे हे ठाऊक नार्ही, अशांच्या पवतप्राय झुंडीच्या झुंडी तुटून पडल्या तरी, जो खरा विचारी आहे, 'ज्याला_लोकल्याणाचची खरो
फटकळ आहे. र आहे, सत्य बोलणें व सत्यास धरून चालणे यांतच ज्याचें समा- घान आहे, अशानें वरच्यासारख्या क्षुद्र लोकांच्या अवकृपेला, रागाला
किंवा उपहास्यतेला यत्किचित् न मितां आपल्या मनास योग्य वाटेल तें लिहावे; बोलावें व सांगावें दे त्यास उच्तित होय. त्याच्या अश्या वर्तनांतच जंगाचें हित आणि त्याच्या जन्माची सार्थकता आहे.
आमचे दोष आम्हांस कधीं दिसूंलागतील? २
अलीकडे देशाभिमान्यांची जी एक जात निघाली आहे, तिच्यापुढे इंग्र- जांची किंवा दुसऱ्या कोणत्याही अर्वाचीन, युरोपिअन लोकांची उद्योगा- बद्दल, ज्ञानाबदळ, किंवा राज्यव्यवस्थेबद्दल प्रशांसा केली को, तिचें पित्त खवळून जातें ! या जातवाल्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष किंवा त्याची स्तुति साहण्याचे बिलकूल सामथ्ये नाहीं ! पण करतात काय बिचारे ! सूर्याला सूय म्हटल्याखेरीज जस गत्यंतर नाहीं, तसे युरोपिअन लोकांचे श्रेष्ठत्व या घट- केस तरी नाकबूल केल्यास आपलें हंसे झाल्यावांचून राद्दवणार नाहीं, हें त्यांना परके ठाऊक आहे! तेव्हां ते काथ हिकमत करितात कीं नेटिव युरा- पियनांची तुलना करण्याची वेळ आली कीं, ते आपल्या गतवैभवाचे गाणे गाऊ लागत'त ! इंग्रज लोक अंगाला रंग चोपडीत होते; इंग्रज लोक कच्चे मांस खात होते; इंग्रज लोक कातडी पांघरीत होते; इंग्रज लोकांस लिहि- ण्याची कळा ठाऊक नव्हती त्या वेळेस आम्ही मोठमोठाल्या हवेल्या बांधून रहात होता; कापसाच्या किंवा लोकरीच्या धाग्यापासून मोठ्या परिश्रमाने विणून तयार केळेळीं वस्त्रे वापरीत होतों; बेळांकड्टून जमीन नांगरून तात नानाप्रकारचीं धान्यें, कंदमुळे, ब फळें उत्पन्न करीत होतो; आणि रानटी लोकांप्रमाणे मांसावर अवलंबून न राहतां. आपला बराच चरिताथे वनस्पत्यांवर चचाळवीत होतो. यावरून मांसाहार आम्ही अगदींच टाकला होता असें मात्र कोणी समजूं नये. ज्या गाईच्या संरक्षणासाठी सांप्रत काळीं जिकडे तिकडे ओरड होऊन राहिली आहे, व जें संरक्षण कित्ये- कांच्या मते दिंदुमुसलमानांचा बेबनाव होण्यास बऱ्याच अंशीं कारण होत आहे, त्या गाईंचा देखीळ आम्ही प्रसंगविशषीं समाचार घेण्यास मार्गेपुढ पह्वात नव्हतो ! कोणी विशेष सळगीचचा मैत्र किंवा आप्त पाहुणा आला आणि बाजारांत हवा तसा जिन्नस न मिळाला म्हणजे लहानपणापासून चारा घाळून व पाणी पाजून वाढविलेल्या गोऱ्याच्या अथवा कालवडीच्या माने- बर सुरी ठेवण्यास आम्हांस भीति वाटत नव्हती ! आतां येवढे खरें आहे काँ
आगरकर ! व्याक्ति आणि विचार ५५- हदे॑ गांमांत रानटी लोकांप्रमाणे आम्ही हिरवे कच्चे खात नव्हता ! तर सुधारलेल्या लोकांप्रमाणे त्यांत निरनिराळ्या तऱ्हेचे मसाले घाळून त्याला नाना प्रकारच्या फोडण्या देऊन तं अत्यंत स्वादिए करून खात होतों! मत्स्याशनद्दी आम्हांस ठाऊक नव्हतं असें
नाहीं ! कोणत्या माशाची रसइ कोणत्या रीतीनें करावी याबद्दल आ'म्हांपा्शी फार पुरातन नियम सांपडतात ! मांसभक्षणानंतर उत्तम मद्यप्राशन केल्यास फार मौज होते म्हणून सांगतात ! आमच्या पूर्वजांस ही मोजह्दी ठाऊक नव्हती असें नाहीं ! सोमरस हा मादक पेय असो अथवा नसो; त्याशिवाय दुसरीं कसली तरी मादक पेथें येथे वहिवार्टीत होती अशाबद्दल जुन्या ग्रंथांत भरपूर आधार सांपडतो. याप्रमाणे आम्ही खाण्यापिण्याच्या कामांत अगदीं पुरातन कालीं सुद्धां पुणे पटाईत होऊन गेलों होतो._ लिहिण्यापुसण्यांत व कुटुंबव्यवस्थेंत आणि ग्रामव्यवस्यंतही आम्ही अगदीं अनमिज्न होतों अर्त नाहीं, ठेखनकला आम्हांस केव्हां आली हं जरी खात्रीने सांगता येत नाहीं तरी ती इतिहासकालापूर्वीच आम्हांस प्राप्त झाली होती असें म्हणण्यास हरकत नाही. ठेखनकला अभ्युदयास आणून नीति न्याय, नाटक, अलं- कार, व्याकरण, गणित व वेचक इयर गणित ब वैद्यक इत्यादि शास्त्रांततही आमची बरीच गति झाली होती. आम्हांमर्थ्ये उत्तम प्रकारची कुटुंबव्यवस्था व ग्रामन्यवस्था स्थापण्यांत आली असून राष्ट्र म्हणज्ञे काथ हं आम्हांस कळू लागलें होतें. आमच्यांत स्वतेत्र ब मांडलिक राजे असून त्यांच्या पदरीं चतुरंग सेना असत, मोठमोठे दुर्ग बांधण्याची कला त्यांस अवगत होती. साम, दाम
दुंड, भेद इत्यादि शत्रस वळणीत आणण्याची साधने ते वारंबार उपयोगांत आणीत असत. यावरून काय दिसते की, अलीकडल्या इंग्रज लोकांनीं किंवा युरोपांतील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरविली तरी ज्या आम्हीं इतक्या पुरातन कालीं येवढी मोठी सुधारणा करून बसलो त्या आमच्यापुढे त्यांची मात्रा बिलकुळ चालावयाची नादीं !
न वाळो बिचारी ! पण या एककल्ली देशा[भिमान्यांना आम्ही असें विचारितो कीं, बाबांनो, तुम्ही अशा प्रकारें गतवेभवाचें गाणें गाऊं लागलां म्हणजे तुमच्या पक्षांचे मंडन न होतां उलट मुंडण होतें ! इंग्रज लोक रानटी होते, त्या वेळेस जर तुम्ही इतके सुधारलेळे होतां, तर आतांही
५१ भरामचे दोष आम्हांस कधीं दिस लागतील ! तुम्ही त्यांच्यापेक्षा आधिक सुधारलेले असायला पाहिज द्वोतां. पण तसे तर तुम्ही खचित नाहीं ! तेव्हां द्दे सिद्ध आहे कां केव्हां तरी तुमच्या सुधारणेस खळ पडला असावा; किंबहुना ती मार्गेच हटू लागली असावी; कारण सुधारणा ही स्थिर वस्तु नाहीं; ती पुढें चालेल किंवा मार्गे सरेळ ! आमची सुधारणा क्षणेक निश्चल होऊन मग तिची पीछेहाट होऊं लागली असावी असें मानिल्याखेरोज ज्यांस आम्ही रानटी म्हणत होतों तीं राष्ट्रें दोन हजार वषीच्या अवकाशांत आम्हांपुढे इतकी कशी गेलीं याचा उलगडा होत नाही. सुधारणेच्या शर्यतींत जे एकदां आमच्या फार पाठीमागे होते, त्यांनी आम्हांस गांठळं इतकेंच नाहीं, तर पाठीमागे टाकलं, असे आपल्या स्थिती- वरून कबूल करावें लागलें यांत आमच्या मर्ते प्रतिष्ठा मारण्यासारखें कांहीं नाहीं. म्हणे ' दुसरे लोक रानटी होते तेव्हां आम्ही फार सुधारलेले होतों ! असाल कदाचेत्. पुनः पुनः गत गोष्टीबद्दल मिटक्या मारीत बसण्यांत काय अर्थ आहे ? आम्हांस तर असल्या निरुपयोगी प्रतिष्ठेचा मनापासून कंटाळा येतो. असल्या प्रतिष्ठेमुळें स्वदोष दिसेनासे होतात इतकेच नाही, तर आपण सवगुणसंपन्न आहों, आपणांस कशाचीही उणीव नाहीं, असें वाटूं लागून उद्योग करण्याची होस नाहीशी होते, मानासिक व शारीरिक श्रमाचा तिर- स्कार येऊं ळागतो, नुसत्या बढाईखोर गप्या मारीत बसण्यांत मोठा आनंद बाटतो, आणि दिवसेदिवस वाढत चाललेल्या दारिद्रयाचा व आपत्तीचा पारिदह्वार करण्याचा विचार देखीळ मनांत येईनासा होतो ! पण या आत्म- बंचक व परखंचक देशामिमान्यांचा आम्हांस जो विशेष राग येतो तो यासाठीं की, आपल्या जन्या सुधारणेची तुलना न करितां ते आपलीच सुधारणा सर्वोत श्रेष्ठ होती असें घेऊन चाळून तिचे पवाडे गात सुटतात ! लिहिता वाचतां येणाऱ्या लोकांत ज्यांना दुसऱ्या देशाविषयी कमीत कमी माहिती आहे असे कोणी लोक असतील तर ते हिंदुलोक होत. यांना स्वतःस इतिहास लिहिण्याची आवश्यकता कर्धादी वाटली नाहीं, व लिहि- ण्याची अक्कल आली नाहीं. इतकेच नाहीं, तर दुसऱ्यांचे इतिहास अव- लोकन करून त्यापासून आपली सधारणा करण्याची प्वाही त्यांनीं कधीं केली नाहीं. एकंदरींत यांना इतिहासाच माहात्म्यच समजले नाहीं असें तरी कां म्हणूं नये ! अथवा त्यांना तें समजळें नाहीं यांत त्यांच्याकडे
आगरकर : व्यक्ति आणि विचार "९ फारसा दांष नाही (इतिहास म्हणजे व्यक्तीनी किंवा राष्ट्रांनी के म्ह्णः किंवा राष्ट्रांनीं केलेल्या मोठ- मोठ्या पराक्रमांचे वर्णन, आतां ज्या देशांतील व्यक्तींनी किंवा व्याक्ते समुदायांना केव्हांही मोठमोठे पराक्रम केलेळ नाहींत, ते इतिद्दास लिहिणार कशाविषयीं आगि वाचणार काय ? पौराणिक कालांत भारतीय आयांनी जे पराक्रम केले त्यांची गाथा भारत-रामायणरूपानें व्यासवाल्मीकांनीं करून ठेविली आहे. अशाच प्रकारची म्रॉक आर्याची गाथा होमर कवीने रचिली आहे, पण या गाथ्यांत काव्य आगि इतिहास यांचें इतके संमिश्रण झालें आहे कीं, यांना काव्य अथवा इतिहास यांपेकी कोणती संज्ञा द्यावी याचा पंशय पडतो. शिवाय आमच्या पुराणांत धर्म ब वेदांत यांचा प्रवेश होऊन चें एक विलक्षण पढम_ झालें आहे. तें तो पाहिजे त्या कामाला वापरता तथापि असल्या पुराणांची पारायणे करून अवांचीन विचारपद्दतीप्रमाणे त्यांपासून निघण्यासारखीं असतीळ तितकीं सारी अनुभानें काढलीं आणि तीं एकवट केलीं तरी त्यांपासून आम्हीं अगदी सुधारणाचलाच्या शिखरास पोंचला द्वोतो. आगे त्यापुढे जाण्यास आम्हास अवकाश राहिला नव्हता, असें सिद्ध होण्याचा कांदीं संभव नाहीं. आमच्या आणि ग्राक लोकांच्या पोराणिक स्थितीत विशेष अंतर नव्हतें असे आम्हांस आमच्या पुराणांची आणि ह्वीमरच्या काव्याची जी जुजबी माहिती आहे तोीवरून वाटते. पण पौराणिक काळ उलटून गेल्यावर, ग्राक लोकांनीं सुवारणेचे कामांत जो झपाटा मारिला त्याच्या एक चतुथोश झपाटाही आमच्यानें माखला नाही. जुन्या ग्रॉक व रोमन लोकांच्या राज्यविषपक कल्पना अद्यापि आम्हांस आल्या नाहींत व आम्हांस कळूं लागल्या नाहींत; तेव्हां तीन हजार व्षो- पर्वी त्या आमच्या स्वमांतही आल्या नसर्ताल असें म्हणण्यास हरकत नाहीं पण इत्र गोष्टींत तरी आम्ही ग्रीक लोकांहून श्रेष्ठ किंवा त्यांच्या बरोबरीचे हातां का; आमच्या मते खचित नाद्दी. त्या काली ठाउक असलेल्या बहु तेक कलांत व शास्त्रांत ग्रीक लोकच स्वात श्रेष्ठ होते असा आमचा ग्रह झाला आहे. आणि तो साधारण बरोबर असेल तर जुन्याचें दृथा प्रस्थ माजविणाऱ्यांचा आम्हांस तिरस्कार येणे स्वाभाविक नाद्दी काय ! पौराणिक कालांत आमची व ग्रीक लोकांची स्थिति सारखीच होती, असें म्हणण्यास हरकत नाही, वर्तमानपत्रांत अशा विषयांचा यथास्थितपणें
"३ आमचे दोष आम्हांस कधीं दिस् लागतील ! ऊहापोह करतां गरेत नाहीं एवढीच नड आहे. नाहीं तर ग्रीक पुराणांतल्या आणि भारतीय पुराणांतल्या अनेक कथा घेऊन त्यांचें साम्य दाविले असतें; ब त्यावरून त्या लोकांचे आगे आमचे आचार व विचार किती एकसारखे होते हें वाचकांच्या डोळ्यांपुढे उभें केळे असतें. तथापि होमरच्या महा- काव्याचा आणि बाल्मीकींच्या रामाथणाचा येथे उल्लेख करण्यास हरकत दिसत नाहीं. या दोन महाकवींच्या मुख्य कथानकांत इतके साम्य आहे की, युरोपियन कवींचा स्वाभाविकपणे पक्षपात करू इच्छिणाऱ्या कित्येक अर्वाचीन युरोपिअन पंडितांनी अशी शंका प्रदर्शित केली आहेकी रामायणाचे कथानक भारतीय कवीनें बहुधा ग्रीक कवीच्या इलिअडयासून घेतळें असावें. रामायणांत ज्याप्रमाणे रामाची सीता रावणानें हरण करून नेली, व ती ल॑केहून परत आणण्यासाठी रामाने राक्षसांशीं तुंबळ युद्ध केळे त्याप्रमाणेच इलिअडमध्येददी एका राजानें दुसऱ्या राजाची सुदर स्त्री पळ- वून नेली, ब ती फिरून काबीज करण्यासारठी त्या चचल वनितेच्या नवऱ्याने
नघोर युद्ध केळे, अशी मुख्य गोष्ट आहे. प्रधान कथानकांत एवढें साम्य दिसून आल्यावर ते एकाने दुसर््यापासून उचलळें असावें, अशी शंका येणें स्वाभाविक आहे; आणि त्याप्रमार्णे ती एका प्रसिद्ध जमन पंडिताला आली यांत कांहीं नवळ नाहीं. पण अशा प्रकारच्या वादांत मूळ रचना कोणाची असावी; आणि तिचें अनुकरण करणारा कोण असावा याचा निणय कर- ण्याची मोठी मारामार पडते. कथानकाच्या साम्यावांचून दुसरा पुरावा नसेल तर वा*चकांच्या किंबा टीकाकारांच्या तब्यतीप्रमार्णे पाहिजे त्याकडे आद्यत्व देतां येते ! ज्या वेळेस जमन पंडिताने रामायण होमरपासून उतरले असावे असें आपलें मत दिलें त्या वेळेस वाल्मीकीपासून इलिअड उतरले असावे अर्स मत देणेंही तितकेच योग्य होणार आहे, असा विचार त्यांच्या मनांत कसा नाहीं आला कोण जाणे ! के. आ. मि. जर्टिस तेलंग यांनी आपल्या मनाला दाच प्रश्न घातला; आणि पुष्कळ शोध करून असें सिड करून दाखाविळें कीं होमर व वाल्मीकी यांपैकी एकानें दुसऱ्याची प्रत किंवा नक्कल केली असें म्हणणें शक्य असेल तर ती होमरनें म्हणजे ग्रॉक कवीने केळी असावी, हें विशेष संभवनीय आहे ! ज्यांना या वादाविषर्यी विशेष माहिती हवी असेल, व तो करण्यांत मि. तेलंग यांनीं बुद्धीचे
आगरकर : व्यवित आणि विचार ी.; किती कशाग्रत्व दाखविळें आदे हें पहाण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचा “ [5 [18७०119 ९00९१ 1011 1111९01?” ( रामायण होमरवरून उतरले आहे काय?) या नांवाचा निबंध वाचावा. ' हअसो; प्रस्तुत विषयाच्या संबंधाने ह्या गोष्टींचा आम्ही येथे एवढ्यासाठीच उल्लेख केला आहे काँ, पाराणेक कालांत आमच ग्रीक लोकांशी साम्य असतां पुढें आम्हां उभयतांत जे अंतर पडत गेलें त्यामुळें त्यांच्या ब अप्ममच्या इतिहासास पराकाष्ठेची विभिन्नता आली. कांद्दी कलांत व विद्यांत अजरामर कीर्ति संपादून व त्या कलांचे आणि विद्यां्चे बीं नवीन लोकांत
वून, जुने ग्रीक लोक अंतर्धान पावले ! आम्ही आमची जी थोडीबद्दत पुजी होती तिला घट्ट मिठी मारून काळाच्या तीत्न प्रहारांस न जुमानतां आजपर्यंत कशी तरी प्राणयाब्रा करीत आलो ! अशा रीतीने युर्गेच्या युगे जगणें हें चांगलें, किंवा थोडींच शतक का होईना, पण स्वतःचे नांध अमर करून व जगाच्या इतिहासाला चांगळेपणाचें वळण लावून नाहीसे होणे नचांगळे, याचा निश्चय करणें फार कठीण आहे ! तथापि येवढे खास म्हणतां येईल कीं, आमच्या सुधारणेस खळ पडल्यापासून ज्या स्थितीत आम्ही कुजत पडली आहो त्याच स्थितींत आम्हांत युरेंच्या युगे लोटावयाची अस- तील तर आम्हा एकदम नाहींसें व्हावे दवे इ आई! ज्यांना कधीही चांगला दिवस बिलकुल येण्याची आशा नाहीं, त्यांनी चेतन्याला भिलगून रद्वाणें हें शुद्ध पिसेपण नव्हे काय ? आम्हांस अशी दशा थेऊन ठेपली आहे असं आम्ही पाहिज तर म्हणत नाह्दी, पण गेल्या दोन हजार वर्षांचा आमचा जो इतिह्वास आहे त्यावरून पहातां केवळ जीवरक्षणापर्लांकडे आम्हीं कांहींएक केळे नाहीं, असे म्हणणें भाग पडेल! आणि पुढेंही जर अश्याच रीतीनें वागण्याचा आमचा विचार असेल तर आम्दी मोठे अद्वितीय जंतु आहों असें मानिलं पाहिजे !
पुष्कळ देशाभिमान्यांस अशा प्रकारचें लिहिणे आवडत नाहीं ! पण
आम्हीं त्याला काय करावें ? जी गोष्ट उघडपणें बोळून न दाखविणे म्हणजे आजमितीस मोठा अपराध करणें असं आम्हांस वाटतें, ती बोळून टाकल्या- वांचून आमच्यान राहूबत नाही, याला आमचा काय इलाज आहे? ज्या लोकांना आमची ही आत्मनिंदा रुचत नाहीं, त्यांनी आम्हांस आत्मस्तुति
ह ष्
०५ आमचे दोष आम्हांस कधीं दिसू लागतील ?
की "५: १५.. ७७५ ४७” (१. २.” “५ 7 <7**
ह मका करण्यासारखे आम्ही गेल्या दोन हृजार वर्षोत काय केळं आहे ईं दाखवि- ण्याची कृपा करावी, ज्या देशांत प्रतिवर्षी कोस्यवधि मनुष्यप्राणी जन्मास येत आहेत वब परलोंकास जात आहेत, त्या देशाच्या एखाद्या कोंपर््यांत एखाद्या शतकांत एखाद्या व्यक्तीनं किंवा लहानशा ब्याक्तिसमुदायानें थोडीशी चळवळ केली तर तेवढीवरून येवढें विस्तीण राष्ट्र वासविकपणें सचेतन असून त्याची प्रगति होत आहे असें म्हणतां येत नाहीं. चंद्रगुस्तापासून रावबाजीपर्यंत जो आमचा लांबच्या लांब हृतिहास आद्दे किंबा जो आम्ही लांबच्यालांब काळ घालविला त्यांत तोडरमल, पूर्गय्या किंवा भवभूति यां- सारखे कांहीं पुरुष होऊन गेळे, अथवा राजपुतान्यांतील रजपुतांसारखे किंवा मदवाराष्ट्देशांतील मराठ्यांसारखे कांहीं लढवय्ये होऊन गेले, असें सांगित- €योनें आमच्या ऐतिहासिक शून्यतेस विशेष बाघ येतो असे आम्हांस वाटत नाहीं. खरें म्हटळें तर चंद्रगुतापू्बींच आमचा राष्ट्रचंद्र मावळला होता, असें म्हृणण्यास हरकत नाहीं. दोन किंबा अडीच हजार वषीपूर्वी ज्या प्रकारच्या राज्यविचारांनीं, धमविचारांनीं व सामाजिक विचारांनी आम्ही निगडित झालां होतो, ब त्या वेळीं ज्या आचारांचे आम्ही गुलाम होतो तेच आचार व तेच विचार अद्यापि आम्हांस बट्ुधा आपल्या कह्यांत ठेवीत नाहींत काय ? कोणतीही अचेतन वस्तु बहुधा दोन हजार वर्षे टिकत नाही. पण टिकलीच तर तींत जमीनअस्मानाचें अंतर झाल्याखेरीज रह्वा- वयाचे नाहीं. पण आम्ही पहा कसे आकाशासारखे अथवा समुद्रासारखे जसेच्या तसे! बिचाऱ्या झाकाशाच्या किंवा समुद्राच्या स्थितींत देखील येवढ्या कालांतरानें शास्त्र प्रेक्षकांच्या नजरेस येण्यासारखा फेरकोर होत असेल किंवा झाला असेल. पण आमच्या शोचनीय राष्ट्स्थितींत गेल्या दोन हृज्ञार वषरीत म्हणण्यासारखा फेरफार झाला आहे, असं बह॒घा कोणाद्दी विचारी पुरुषास म्हणतां येणार नाहीं ! येथे राहणाऱ्या पांच कोटी लोकां- च्या जागी दहा कोटी लोक झाले असतील, किंवा दह्ांचे जागी वीस कोटी झाले असतील; सिथियन लोकांनी आमची मानगुटी सोडली असेल तर ती मुसलमानांनी धरली असेल, व भुसलमानांनीं ती सोडली असेल, तर ती इंग्रजांनीं धरली असेल; जेथे पूवी जमिनीचा एक विघा लागवडींत शेता तेथें आतां तीन असतील; व जेथे पूर्वी दह्या खोपर्टी होतीं
गगरकर ! व्यक्ति आणि विचार टे तेथें आतां कदाचित् शभर असतील; कर्धी मुसठसानांपुढें घट्ट तुमान व लांब आंगरखा घाळन कोपरापासून सलाम करीत पळावे लागत असेल तर कर्धी पाटळून व बट चढवून आणि कोट घालन विलायतेच्या गोर््यांपुढे घांवान ळागत असेल; पूर्वी मजीविरुद्ध कर द्यावे लागत असले, तर आतां कदाचित् ते कायदयाने द्यावे लागत असतील; पुर्वीचे राज्यकर्ते उघड उधड पक्ष- पात करीत अस&, तर आतांचे कदाचित् न्यायाच्या पांघर्णाआड करीत अस- तील-पण असल्या स्थित्यंतरास स्थित्यंतर म्हणावे किंवा नाहीं याचा आम्हांस बराच संशय आहे. अगदी अलीकडे लाखपन्नास हजार लोकांच्या आचार- विचारांत जें अंतर पडलें आहे त॑ सोडून यया. तें पड्ड लागेतोपथेत आमचा म्हणण्यासारखा काय फेरफार झाला होता, ब या घटकेस देखीळ सामान्य लोकांज्या स्थितींत म्हणण्यासारखा काय फरक पडला आहे दे आम्हांस कोणी समजावून सांगेळ तर आम्ही त्याचे मोठे आभारी होऊ. ' राजा
_कालस्य कारणम ' राजा आई, राजा बाप, राजा करील ती पूर्बदिशा, ढोक राजाचे गुलाम-ह्या ज्या आमच्या नाच राजकीय कल्पना त्या जशा राम- राज्यांत तश्या अजूनही कायम आहेत, ज्याला ह्यांचे प्रत्यंतर पाहिजे असेल त्याने बडोदे, लष्कर, हैदराबाद, म्हेसूर वगरे पाहिजे त्या लहान मोठ्या नेटिव संस्थानाची फेरी करून तेथील जुन्या पद्धतीच्या लोकांचे विचार व आचार कसे आहेत बाची बारकाईने 'वोकशी करावी. या संस्थानच्या शास्त्यांपैकॉ एखाद्याने आपल्या प्रजेपेकी एखाद्याला केवळ चेनीखातर चाबकाचा. खरपूस मार दिला, अथवा राखेचा तोबरा चढवून
पाठीवर भला मोठा दगड दिला. किंवा प्रसंगविरो्षी एखाद्याचे नाहीं
तसले हाल करून खूनह्दी केला तरी देखीळ भोगणाऱ्याचे आप्त किंवा इतर लोक आपल्या स्वामीविरुद्ध उठावयाचे नाहींत ! ही. आमची राजभक्ति आणि राजनिष्ठा ! धिक्कार असो आम्हांला, आमच्या राजभक्तीला आणि
ह त शास्त्यांना ! सारेच एका माळेचे मारणे ! आजमित्तीस कोणत्याहि ने
१ “शीण नी
नांत ब्रिटिश पोलिटिकळ एजटच्या सान्निध्यांत असा प्रकार घडत असेल असे आम्ही म्हणत नाही. पण घडल्यास निदान आमचे लोक तरी आपण होऊन त्यांबद्दल बोभाटा करणार नाहींत अशी आमची पक्की खातरी आहे. अशा राजभक्तांनीं परक्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या
"५७ आमचे दोष आम्हांस कधी दिस लागतील?
७. ८७67-32. 5: म्ही अक
-7२. "« «
देशांत ब्रेऊ दिल्या आणि एकाच्या जुलमाचें जू निघाळं नादीं तोच दुस- ऱ्याच्या जुलमार्चे जू मानेवर घेतळें आणि आपल्या बायकांपोरांसद्द शतके- च्या शतके, हवे तसळे हाळ सोशीत हीन दास्यावस्थेत काढलीं यांत नवल तें काय ! ग्रीक लोकांना अश्या स्थितींत एक वषे देखील काढवलें नसते, मग शतडांची काय कथा !
भारतीय कलांचे पुराणत्व र
अलीकडे आम्हांस जी कारुण्यावस्था प्रास झाली आहे; व इंग्लिश लोकांसारख्य़ा बलाढय लोकांपुढे आमची जी तेजोहीनता दृष्टीस पडूं लागली आहे, तीमुळे आम्ही पूवीपासूनच सर्व बाबतींत असेच गचाळ होतो कीं काय, असें परकीयांसच नव्हे तर आमचें आम्हांस देखील वाट लागलें आहे. असें सांगतात कीं इंग्लंडचा प्रसिद्ध बृहस्पाते एडमंड बर्क जेव्हां पारॅन हेस्टिग्जविरुद्ध पालमेट समेत गर्जू लागला तेव्हां त्याच्या वाग्बज़ानं पार्लगेंटच्या सामान्य सभासदांची अंतःकरणे रागानें व शोकार्ने विदारून गेलीं येवढेच नाहीं, तर ज्या इतभाग्य हेस्टिग्सवर त्याच्या वाणीचे आघात होत होते, त्या खुद्द हेत्टिंग्ससाहेबांचें पाषाणहृदय देखील उकडून जाऊन क्षण भर त्यांस असें वाटलें कीं, “ मी मोठा कर्मचांडाळ दुरात्मा असला पाहिजे !!' बकेच्या वाकप्रभवामुळें हेर्टिंग्सची जशी दशा झाली तशीच आमचचीहि अलीकडे होऊं लागली आहे,असे म्हणण्यास इरकत नाहीं. व्यापार, विद्या, कला, युद्धकोगल्य, धाडस, शरीरसामर्थ्ये, मानसिक शक्ति वगैरे कोणत्याद्दी गोष्टींत आम्ही आपली युरोपीअन लोकांशीं, मुख्यत्वेकरून इंग्लिश लोकांशीं तुलना करू लागलो कीं त्यांच्या आमच्यांत जमीन- अस्मानाचें अंतर स्पष्टपर्णे निदर्शनास येऊन, त्यांचे पारडे एथ्वीवर_बसल्या- सारखे व आमचें झाकाशांत लोंबत असल्यासारखे दिसते! इंग्छिश लोकांत व आम्हांत खरोखरीच एवढें अंतर असते, तर आमच्या मनाची जी सध्यां स्थिति झाली आहे, व तीविषर्यी दुसऱ्यांस जें वाटत आहे त्याबद्दल इतका खेद करण्याची गरज नव्हती. अनेक गोष्टींत आम्ही आज- मित्तीस इंग्लिश लोकांच्या मार्गे शॉकडा योजने आईहों, व आम्ही त्यांपासून शिकण्यासारख्या अनेक वस्तू आहेत, इं निविवाद आहे. पण येवढ्यावरून असे सिद्ध होत नाहीं कीं, ज्याचा आम्ही अभिमान मानावा, किंबा ज्याच्या विचाराने पुढील वर्तन करतांना उत्साहाबळंबन करावे असें आमच्या इति-
त कांद्दींच >
हासत कांहींच नाहीं, . जुन्या ग्रीक किंवा रोमन लोकांच्या दतिह्वासाइतका
५९ भारतीय कलांचे पराणत्व
आमचा इतिहास आनंदजन्क किंबा उत्साहजनक नाही, हृ प्रत्येक नि:पक्ष- पाती हिंदूस कबळ केळे पाईजे. पण यहुदी, मिसर, पारसीक किंवा मसलमान या लोकांच्या इतिद्ासापेक्षां आमचा इतिहास कमी मनोहर किंवा उपथुक्त आहे असे मानण्याची गरज नाहीं, असें दाखविणे कठिण पडणार नाही. महभदीय ळढवय्यांप्रमाणेंच धर्मवेडानें युरोप व आशिया खंडांतीळ मोठमोठाले देश आम्ही उभध्बस्त केळे नाहींत, व राज्यलोभाने लाखां लोकांचा प्राणसंहार करून आपली रुधिरभक्ति व क्रूर निष्ठ्रता जगाच्या इतिहासांत अमर केली नादीं ही गोष्ट खरी आहे. पण नीति, आंदावे, अनुर्केपा, आततभित्रांचा परामध वगरे मानसिक गुणाचा; किंवा काब्य, पित्रे, गायन, वादन इत्यादि ललित कलानचा; अथव दुर्गरचना, ग्रह्रचना, मूरतिधटना पाषाणखनन इृत्यादे शिल्पकलांचा येथ अभ्युदय होऊन लाची स्वकम आमिकुद्धि झाली होती का त्यासंब्ंधाने आजभित्तीत सुद्धां आम्हांस कोणापुढेंही खाली पाह- ण्याची आवश्यकता नादी. शिल्यकलेकडे वाफेच्या शक्तीचा उपयोग कर- ण्याची युक्ति सांपडल्यापासून, त्या कलेत प्रचंड क्रांति झाली आहे, व बाष्पप्रचोदित राक्षती ळोद्यत्रापुढ दीड ४८ लांबीच्या हाडामांताच्या हाताचे कांहीं एक चालेनासं झालें आहे, दं खरें आहे. पण यंत्राने केवढींही अचाट कामें केली तरी यते हातांनींच करावीं लागतात; व बंत्राना जी करामत करा- वयाची ती प्रथम हातानं साघण्यासारखी लागते. बअत्रांत नाना प्रकारच्या वेल- बुट्यांचे काम निघतें; पण जर हातानं वेलबुट्या काढतां येत नसल्या ब नकाशे तयार करतां येत नसले तर वेलबुस्यांचें काम यंत्रावर काढतां थेणार आहे काय! ज्याप्रमाणें दुर्भिणीनें डोळसाच्या दर्शनशक्तीस साहाय्य द्दोते, पण आंघळ्यास तिचा कांदा एक उपयोग नाही, त्याप्रमाणे जे दृस्तकळेंत प्रवीण अततील त्यांसच यंत्रकळा साधणार आहे; ज्यांचे ह्यात थोटे आहेत त्यांना यंत्रा- पासून म्हणण्यासारखा फायदा होण्याचा संभब नाही. आतां येवढे खरं आहे कीं, यंत्रावर काम करणारीं बहुतेक मनुष्ये यंत्रासारखींच असतात; नवीन यंत्रे तयार करण्याची किंवा तीं बिघडलीं तर दुरुस्त करण्याची कला फार थोड्यांसच साधलेली असते; हा विचार हस्तकलेसही तितकाच लागू आहे. चांगल्या कारागिरानें एखादा सुरेख नमुना घाळून दिला म्हणजे त्याचे अनुकरण करणारेच शौकडा नव्याण्णव लोक असावयाचे, विश्याल कल्पकता
[गरकर : व्यक्ति आणि विचार ६० ही नेसार्गक देणगी फार_थोड्यांसच प्राप्त झालेली असते, बहुतेक जनता तेक जनता तेल्याच्या घाण्याभोबती डोळे. बांधठेल्या बैलाप्रमार्णे श्रेष्ट लोकांनी घाळून दिलेल्या वाटांनी 'प्रमण करीत असत; आणि अर्से तिने करणें हेच फायदे शीर आहे. ज्यांना खतःची अकल नाहीं त्यांनीं अक्कलवतांची कास धरून चालावे हेंच नीट आहे. तात्पर्य, अर्वाचीन विस्तृत यंत्रकला युरोपीअन लोकांप्रमाणे आम्हांस अवगत नाहीं, व ती त्यांपासूनच आम्हीं शिकली पाहिजे, हें जरी आम्ही प्रांजलपणें कबूल करतों तरी ती साध्य होण्यास ज्या हस्तकलाप्राविण्याची आवश्यकता असते, ती इस्तकलाही आम्ही सवोशी युरोपीअन लोकांपासून उचलली पाहिजे हे मत आम्हांस मान्य नाहीं. तथापि आम्ही लोकर जागे झालो नाहीं, तर युरोपीय यंत्रकला आम्हांस साध्य होणार नाहीं इतकच नाहीं तर सुमारें तीन हजार वर्षांच्या परिश्रमाने येथे भव्य उदयास आलेली जी आमची हस्तकला तिचाही लोप होईल, ब एकदां तिचा लोप झाला म्हणजे अर्वाचीन यंत्रकलाही आम्हांस संपादितां येणार नाहीं हें कबूल करणें भाग आहे. तेव्हां जे कोणी या देशांत यंत्रकला- प्रसार करण्याविषयी झटत असतील त्यांनी लाखो रुपयांची यंत्रे परक्या देशांत खरेदी करून, तीं येथे आणून मांडिली आणि त्यांवर माल काढ- ण्यास सुरुवात केली, म्हणजे त्यांच्या श्रमास पूर्ग यश आलें असे आम्हांस घाटत नाहीं. यंत्रांचे कारखाने स्थापणे तर जरूर आहेच. पण त्यांबरोबरच त्यांनीं दुसऱ्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत त्या ह्या. आपली जुनी हस्तकला टाकाऊ नाहीं तर अत्यंत रक्षणीय आहे, अश्ी लोकांची खातरी केली पाहिजे, व जे त्या कलेत [नेष्णात आहेत त्यांच्याकडून अवाचीन यंत्रकले'च. शान संपादवून, ते त्या हस्तकलेच्या विस्तृत उपयुक््तत्वाला कारणीभूत होईल, अशा उपायांची योजना केली पाहिजे, तात्पर्य, ज्या वेळेस आमच्या जुन्या हूस्तकलेस नवीन यंत्रकळेचें साहाय्य होऊं लागेल,ब पूर्वी जीं चतुरखपणाची कामें नामांकित कारागीर दीधे आयासानें, खर्चार्ने व काळानें थोड्या श्रीमतांच्या सुखासाठी ब ऐषआरामासाठीं करीत तींच कामें यंत्राच्या साहा- य्यानें स्वल्प आयासानें, खर्चाने व काळानें होऊं लागून अनेक गरीबांस जेव्हां त्यांपासून सुख व ऐषआराम प्रास होऊं लागेल तेव्हांच आभच्या
धर भारतीय कलांचे पुराणत्व जन्या हृस्तकलेचें रक्षण झालें, व पाश्चिमात्य यंत्रकलेनें या भूर्मीत बळकट मूळ धरलं असें म्हणतां येणार आहे.
आमच्य, शोचनीय स्थितीमुळे, रामायण व मद्याभारत या महापुराणांचा अभ्यास आमच्या हातून जसा व्हावा तसा मुळींच होत नाही. पूर्वपद्धतीचे कांहीं लोक तीं पोर्थापुढील तांदुळासाठीं, व्यासपूजेच्या प्राप्तीसाठी, सता- हाच्या फायद्यासाठी, किंवा बिदागीसाठी वाचतात ! अलीकडीळ तरुण लोक तीं परीक्षा पास होण्यासाठी वाचतात ! इतिहासदृष्टीने त्यांच्याकडे अग्लोकन करून ज्यानें त्यांच्या वाचनास आरंभ केला आहे, व तं तर्डास नेल आहे, असा बहुधा एकही अर्वाचीन विद्वान् सांपडणार नाहीं. एखादा बुद्धिवान् व कल्पक विद्वान् या दोन ग्रंथांचा यथास्थित रीतीनें अभ्यास करील तर भारतीय ओययोच्या पौराणिक कालांतील स्थितीर्चे प्रत्येक बाबर्तात विश्वसनीय, मनोरंजक व बोधाबह्द असें चित्र त्यास काढतां येणार आहे! पण असलें काम नीट रीतीनें होण्यास लागणारा राजाश्रय किंवा लोकाश्रय आम्हांस मिळत नसल्यामुळें यांचे जितके मंथन व्हावयाला पाहजे आहे तितर्के अद्यापि कोणीही केलेलं नाह्दी, व पुढेही त॑ अशाच स्थितीत कर- ण्यास कोणी झटेळ, असें आम्हांस वाटत नाहीं. इंग्लिश लोकांनी. असलीं कार्म धरल्यास, त्यांत खुद्द सरकारकडून व सरकारी आधिकाऱ्यांकडून साक्षात् किंवा परंपरेनें पुष्कळ मदत होते. इतिहासदृष्टीनें या ग्रेथांकडे पाहून त्यांच्या मदतीनें येथील जुनी स्थिति कशी असावी; राज्यपद्धात कोणत्य प्रकारची असावी, राजा आणि प्रजा यांचे अन्योन्य संबंध कसे होते; वणा- बणात द्वेषमाव असे कीं संतोषवात्त असे; राजावर लोक प्रीति करीत किंवा त्याला नाखष असत; कायदे कोण करी; कर कोणत्या प्रमाणाने, कशावर ब केव्हां घेत; सेन्याची व्यवस्था कशी काय ठेविली जात असे; सखदेशी व्यापाराला उत्तेजन देऊन परकी देशाचा माल स्वदेशांत येऊ न देण्याबद्दल निव्रेध करीत असत किंबा नाहीं; व्यापारांचीं मुख्य ठिकाणें कोणतीं होती; कोणकोणत्या जिनसा विद्वेष पिकत, अथवा कोणता जिन्नस कोणत्या ठिकाणीं विशेष सुबक होत असे आणि त्याला काय किंमत पडे; लोकशिक्षणाची व स्गरीशिक्षणाची सामान्य स्थिति कशीए ह्वोती; स्त्रियांस, नोकरांस व इतर परोपर्जावी लोकांस कोणते हक्क असत, ब त्यांचा सांभाळ कोणत्या रीतीने
आगरकर ! व्यक्ति आणि विचार २
%, “0 “9 “0 ५५ “% “७ *्“ “*% “९ “% “* /४ ८५ "० /९ अ. क “२ »४ २ ८ ८“ “५६ » : * “६ “ /१ ./ ८१ /% /४./४ /”२ /* “४ /४ /* /%//७ “२
होत असे वगेरे गोष्टोंविषयी उत्कृष्ट माहिती या दोन पुराणांत खचित सांपडेल, अशी आमची खात्री आहे. पण इतका झहोधक व सुखवस्तु वाचक येथ कोठून पदा होणार? व झाला तरी ता आम्हांस लाभणार कसा फटदिशीं तो एखादे ठिकाणीं रावसाहेब होऊन वसावयाचचा, किंवा कोठे वकिलाचें ' प्रॅक्टिस ? करूं लागायचा, अथवा एखाद्या नेटिव्ह संस्था- निकाच्या पदरीं चार-दोनशों रुपयांवर पडून रहायचा ! सध्यां आमच्या- संबंधाने हें बिकट काम युरोपियन लोक करीत आहेत, ब तें आमच्या हातून नॉट होऊं लागेतोपर्यंत, युरोपियन लोकांच्या शोधांवर, व॒ कांही अंशीं त्यांच्या कल्पनांवर, आग्हांस अवलंबन असलें पाहिजे. प्रस्तुत निबधही श्वर जाज़े वडवूड यांना हदुस्थानच्या कलांच्या पुराणत्वांच ज॑ मडन केळे आहे त्याच्या अनुरोधाने लिहिले जात आहेत.
रामायण आणि भारत हीं इतिहासाची पुस्तके नाहींत हें जरी खरें आहे, तरी जो ऐतिहासिक दृष्टीने त्यांकडे पाहील त्याला त्यांपासून तत्कालीन व त्या पूर्वीच्या समाजाच्या अंतर्बाह्य स्थितीविषयी बरीच महिती मिळणार आहे प्रस्तुत विषयाच्या समर्थनासाठी सर जॉज यांनीं रामायणांतून एकच उदा- हरण घेतलें आहे. पण तेवढ्यावरूनमुद्धां पाराणिक कालांत आमच्या कलांची ब कारागिरींची स्थिति कशी होती, ह॑सहज समजण्यासारखे आहे. रामा- यणाच्या दुसऱ्या कांडांतीलळ एकोणिसाव्या अध्यायांत अयोध्येतील लोक भरतासद्द जो रामाचा शोध लावण्यास निघाले आहेत त्याचें वर्णन आहे. रामशोधार्थ काढलेली भरताची स्वारी मोठ्या थाटानें व व्यवस्थेने निघाली होती. हात प्रत्येक धंद्याचे लोक असून, धंद्याच्या महत्त्वाच्या अनुरोधाने त्यांच्या रांगा लाविल्या द्वोत्या, व त्या त्या धंद्यांतील प्रमुख इसमांना त्यांचे युढारी किंवा नायक नेमिले होतें. या प्रसंगीं हजर असलेल्या लोकांत अग्र- स्थान जवाहिऱ्यांस दिळें होते. जवाहिऱ्यांच्या पाठीमागून कासार चालले होते, व कासारांच्या मागून हस्तीदंती काम करणार, गघी, सोनार, कोष्टी होकर विणणारे, सुतार, पितळेचे काम करणार, चितारी, गायनार्ची वार्दये करणारे, शस्त्रे करणारे, लोहार, तांबट, पुतळे करणारे, स्फटिक कांपणारे "कांच करणारे आगे असेच इतर कारागीर अनुक्रमाने जात होते. ही यादी पाहून रामायणकालीं हे धंदे हिंदू ढोकांस माहीत नव्हते असे कोण म्हणूं
दर भारतीय कलांचे पुराणत्व
(३४/७४/७७४७ १७८० १७.७० ३७४४७ ८४ ७.५ ७.७ ७४// केळ ७. ७ के” क” “0:
होकेल टू हिंदुस्थानास मुसलमानांचा वारा सातव्या शतकापर्यंत मुळींच लागला नाहीं. रामायण व भारत यांतील राजे खिस्तीशकाच्या पूर्वीर्ची पांचशे आणि त्यानंतरची पांचशे वर्षे यांच्या दरम्यान होऊन गेळे असावे, असें हिंदु लोकांच्या सुधारणेविषयीं ज्यांचे म्हणण्यासारखे अनुकूल मत नाहीं, असें पंडित देखील कबूल करतात," तर्सेच रामायणांत धंद्यांची जी यादी दिली आहे तीच कोणी झाला तरी 'आज करील. फार तर काय पण एखादा सेन्स रिपोट घेतला आणि त्यांतील वर्गीकरणाकडे पाहिलें, तर धंद्यांच्या कोष्टकांत म्हणण्यासारखा फरक करावा लागणार नाहीं. तेव्हां काय सिद्ध झालें क
रामायणकाली या भरतभूमींत जे धंदे येथे चालत होते तेच अद्यापिद्दी चालत आहेत व ग्रीक लोकांच्या आगि मुसलमान लोकांच्या स्वाऱ्यांनीं त्यांत म्हणण्या- सारखा फरक झालेला नाहीं. आगि वास्तविक पाहिले तर हा फक त्या लोकांकडून होण्याचा संभवही नव्हता. ग्रोक लोक तर येथ एखाद्या साथी- सारखे, बावटळीसारखे किंवा टोळधाडीसारख आले आगे गेले ! हिंदुस्थानांत त्यांनीं काथमचें ठाणें कधीहि दिलें नाहीं, व त्यामुळें त्यांव्याकडून येथील कलाकोशल्यांत म्हणण्यासारखा फेरफार झाला नाहीं. ' म्हणण्यासारखा असे बुद्धथा लिहिण्याचे कारण अर्से कीं, ग्रीक लोकांनीं आम्हांस जिंकून आपली सत्ता येर्थ कायम केली अर्से जरी उपलब्ध इतिहासावरून म्हणतां येणार नाही, तरी त्यांचें आमचं दळणवळण मुळींच होत नव्हते असें नाहीं. कांही लोकांची जिज्ञासा आणि काहींचा व्यापार यांच्या योगानें या उमभ देशांत बरेच दळणवळण होत असावें, असें मानण्यास हरकत नाहीं. पण या दळणवळणावरून हिंदुस्थानांतील कारागिरी हिंदू लोकांनी ग्राक लोकांपासून उचलली असावी, असें अनुमान करण्यास पुरेसा पुरावा मिळत नाही. उलट हिंदु व ग्रीक या उभयतांनीहि आपापल्या कारागिर्रीची मूलतत्वे आपल्याहून जुन्या अशा तिसऱ्याच आर्यशञाखेपासन संपादिलीं असावीं, असें मानण्यास बराच आधार आहे. तर्सेच हिंदुस्थानांतील कलाकोशल्याचे अनेक पदार्थ ग्रीस देशांत ब इतर देशांत जात असून, त्यांची तेथें मोठी तारीफ व अनुकरण होत असे, याबद्दलहि बराच पुरावा आहे. तेव्हां कारागिरीच्या संबंधानें जर ग्रीक लोकांचें सुद्धां आम्ही कांहीं कर्ज लागत नाहीं, तर त्यांच्या पाठीमागून ज्यांनीं या देशांत बऱ्याच शतकांनीं पाय ठेवला त्या मुसल-
आगरकर : व्यक्ति आणि विचार ६४ मानांर्चे लागर्ता, असं म्हणणें शुद्ध साहस आहे. शिवाय मुसलमान लोकांनीं आपल्या कसबानें किंवा विद्येने आमच्या कारागेर्रांत किंबा विद्येत प्रचंड क्रांति करून त्यांचा मागमस नाहींसा करावा, असा त्यांचा अधिकारहि नव्हता मुसलमान लोक आम्हांहून विशेष कडवे, विशेष झूर, विशेष मिजासी, व घमाभिमानी आहेत, हं क्षणभर कवल करतां येइल; पण इंग्रज लोकांप्रमाणे ज्ञानांत, कलाकोशल्यांत, राजकारणांत किंवा कल्पकतेत आम्दांहन ते श्रेष्ठ हाते, असे म्हणण्यास बिलकुल आधार नाहीं. त्यांनी येथ पांचसहारो वर्ष आपली बादशाही चालविली हें कबूल आहे; पण इंग्रजांनीं आपल्या शं भर वषीच्या अंमलानें आमच्या अंतर्बाह्य स्थितींत जे जमीनअस्मानाचे अंतर पाडेळें आहे, ते मुसलमानांस सहार्शे वर्षांच्या एकत्त्रीं अंमलानें पाडेता आलें नाहीं, हें निर्विवाद आहे. आणि असेंच इोणे स्वाभाविक होतें. वर निर्दिष्ट केलेल्या गुणांत आम्हांहून मुसलमान झोक खरोखरीच श्रेष्ठ असते तर त्यांच्या सहादी वेषीच्या अंमलांत आमच्या घरच्या सुधारणेचा मागमूर्साह न राहता; आपणाहून कमी सुधारलेल्या ज्या ज्या लोकांस त्यांनीं जिंकून पादाक्रांत केळे, व ज्या ठिकार्णी त्यांनी आपलीं कायमर्ची राज्ये स्थापिली त्या ठिकाणच्या जुन्या सघारणेचा आतां पत्ताहे लागत नाहीं. तासर्य काय कीं, कोणत्याही कमी सुधारलेल्या लोकांनीं आप- णांहून अधिक सुधारलेल्या राष्ट्रास जिंकन तेर्थे आपली गादी स्थापिली, व अनेक वर्षे त्यांचें अव्याहत राज्य केळे, तरी त्यांच्या ह्ातून तेथल्या लोकांच्या वरिष्ठ सुधारणेचा बीमोड होऊं शकत नाहीं, हा जो इतिहासज्ञांनी नियम काढिला आहे तोच आम्हांतही लागू होतो. याच गोष्टींचा दुसरा प्रत्यय असा आहे कों, दक्षिण हिंदुस्थानांत म्हणजे कनाटक, म्हैसूर वशेरे प्रांतांत मुसलमान लोकांचा स्थायिक अंमल कधींच झाला नाहीं, व पश्चिम हिंदु स्थानांत तो फार स्वल्पकालीन होता. यामुळें पश्चिम हिंदुस्थानांतल्या कला- कौशल्यावर मुसलमानांच्या अंमलाची झांक यत्काचित् दिसते, पण कना- टकांतील व म्हेसूर प्रांतांतील कारागिरीस म्लेंछस्पर्श कधींहि झाला नाहीं, असें त्या त्या प्रांतांतील कारागेरीच्या आजच्या स्थिवावरून म्हणणें भाग पडतें. उलट, अहमदाबाद, देद्राबाद ( रदाक्षिण ) अशा थेट मुसलमानी शहरांत सुद्धा आमची कारागिरी मशिदीमर्यंत ब जनानखान्यापयेत जाऊन भिडली आहे असें दिसून येईल!
सामाजिक घडामोड 9
एका घराचे दगड काढून दुसऱ्या धघराळा लावायचे असले तर किर्त त्रास पडतो हें सर्वास माहित आहेच. पण हेच दगड चुन्यांत पक्के बस- विळेळे असले तर फारच त्रास पडतो, आणि त्यांताहे पडिली इमारत बांधल्या- पासून बरी'च वर्षे लोटली असलीं, व चुन्याचा आणि दगडांचा एकजी होऊन गेला असला, तर एकेक दगड सोडविण्यास किती मारामार पडते,
सामाजिक घडामोडींचाही असाच प्रकार आहे. प्रथम व्यक्तीच्या शरीर- रचनेचा विचार करा. आरंभी हें शरीर समजातीय द्रव्यांचे झालेले असून, पुढें तें जसजसें वाढत जाते तसतसें त्यांत विषमजातित्व उत्पन्न होतेव ज्या मानानें त्यांत विष्रमजातित्व उत्पन्न होतें त्या मानाने त्यांत अधिकाधिक दाढ्ये उत्पन्न होऊन बाह्य संस्कारांस तें अधिकाधिक प्रातिबंध करूं लागत. कोवळे वेळू, लहान झाडांच्या खांद्या, किंवा तरुण मुलांचे अवयव यांत किती लवव्िक्रपणा असतो बरं £ बाढ खुटून प्रत्येक अवयवांत काठिण्य आल्यावर, कोणत्याही मनुष्यास चांगळी कसरत शिकतां येत नाहीं, ही प्रत्येकाच्या पाहण्यांतळी गोष्ट आहे. सामाजिक शारीरांतही परिणतीमळे- अशाच तऱ्हेचे काठिण्य उद्भूत होते. कोणताही समाज एकदां वाढीस लागला, आणि श्रमविभागामुळें त्यास भिन्नावयवित्वब प्राप्त झाले, व त्यांत निरनिराळे वर्ग उत्पन्न होऊन ते निरनिराळ्या क्रिया करूं लागळे म्हणजे त्यांचें रूपांतर करूं पाहणाऱ्या गोष्टीस त्यांकडून मोठा प्रतिबंध होऊं लागतो. राज्य, धर्म, सैन्य, लोकाचार यांसंबंधाने ज्या रीति एकदां रूढ होऊन जातात त्यांत फिरून बदल करणें अत्यंत दुरापास्त होऊं लागतें. पूर्वापार चालत आळिल्या चालींत विचारदृष्ट्या कितीहि विसंगतता दिसली तरी त्या
आगरकर : व्यक्ति आणि विचार द्द सोडणें किती जिवावर येतें हें बालविवाह, केशवपन, सुतक इत्यादि प्ररूढ चालींचा विचार करतां, तेव्हांच लक्षांत येणार आहे. समाजांतील शेकडा नव्याण्णव लोकांची स्थिति अंधपरंपरेप्रमाणें असते. मळलेल्या वाटेच्या बाहेर एक पाऊल टाकल्यानेंसुद्धां आपणांवर मोठा भयंकर प्रसंग गुदरेल, असा धाक त्यांस क्षणोक्षणी वाटत असतो.
यासंबंधाने आणखी एक गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे ती अशी ज्याप्रमार्ण व्यक्तीच्या शरीरांतील निरनिराळे अवयब आपापली कार्ये प्रथक- पणान करून एकमेकांस साहाऱट्य करतात, त्याप्रमाणें सामाजिक शारीरांतले निरनिराळे भागही आपापली कार्ये स्वतंत्रपर्ण करून इतरांस मदत करीत असतात. पण पुढें असाही प्रकार घडून येतो की, समाजाच्या एका स्थितींत ज्या वर्गांची आवश्यकता असते तो वर्ग समाजाचें स्थित्यंतर झाल्या- मुळें अगदीं निरुपयोगी झाला तरी, सहसा नाद्दींसा द्दोत नाहीं“ उदाहरणार्थ बडोद्यासारख्या संस्थानांतील बारगीर घ्या, यांचे आतां कांहीं एक प्रयोजन नाहीं; पूर्वी यांच्याकडून जी कामगिरी होत असे तिची आतां गरज राहिली नाही; तथापि त्यांचा चरिताथ चालविर्णे संस्थानांस भांग पडत आहे. या बारगिरांप्रमाणेंच आमच्या बहतेक संस्थानिकांची, जहागीर- दारांची, त्यांच्या सेन्यांची, निरनिराळ्या ठिकाणच्या देवस्थानांची, धर्मा ' धिकाऱ्यांची व त्यांच्या मठांची, कित्येक धंदेवाल्यांची, आणि अनेक आचारांची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे वाधेक्यामुळें श्रम करण्यास अयोग्य ठर- ळेल्या लोकांस नोकरीवरून दूर करून त्यांचे जागीं नवीन लोकांची योजना केली तरी त्यांना पेनशनदार करून ठेवावें लागतें,त्याप्रमाणें समाजाचें स्थित्यंतर दोऊन त्यांतील कोणताही वर्ग निरुपयोगी ठरला तरी त्याचा बोजा बरींच वर्षे समाजास वहावा लागतो. कारण ज्याप्रमाणें कोणत्याही व्यक्तीस आपण होऊन पंचत्वास मिळणें आवडत नाहीं, त्याप्रमाणें समाजाच्या कोणत्याही अबयवास तें आवडत नाहीं. व्यक्तीप्रमाणेंच समाजाचे अवयबही आपापले अस्तित्व दीर्घतम करण्याविषर्यी झटत असतात.
येथपर्यंत सांगितलेल्या गोष्टींवरून समाजाचें रूपांतर होण्यास किती प्रत्यवाय असतात हें वाचकांच्या लक्षांत बरेंच आळे असेल, तथापि ज्यांच्या सनांत ही गोष्ट अजूनद्दी बरोबर आली नसेल त्यांच्या समजुतीसाठी
द्७ सामाजिक घडामोड कका कणव क. ल. आणखी एकदोन गोष्टी सांगता. समाजांतील लोकांचे नियामक आणि नियत किंवा शास्ते आणि शासित असे मुख्य दोन भाग असतात, दव मार्गे सांगि! तळेंच आहे. तर त्या या भागांपैको नियामक भाग समाजाच्या परिणती बरोबर विस्तृत होत गेला तर त्या मानानें नियत भाग क्षीण होत गेला पाहिजे हे उघड आहे (ज्या देशांत उरकारी अधिकाऱ्यांची संख्या आणि सरकारनें चालविलेली खातीं वाढत जातात त्या देशांतील प्रजा अधिकाधिक दुबुल व परतंत्र होत जाते. सरकारी अधिकारी कोणत्याही खात्यांतळे असले तरी त्या सवांचा वरिताथ प्रजेने दिलेल्या करांवर होत असतो. त्यामुळें होइळ तितकी जमाबंदी वाढविणे आणि सक्तीचा अंमळ चालविणे वगैरे गोष्टींत त्या सर्वांचे विचार सामान्यपणे एकसारखे असतात. खात्याखात्याचा केवढाडी विरोध असला तरी प्रजेशीं तंटा करण्याचा अव्हां प्रसंग येतो तेव्हां तीं पटदिशीं एक होतात, आणि प्रजेशा उऱ्गवलेल्या तस्यांत यशस्वी दाणे हें सवोसच हितकारक आहे, असें तेव्हांच लक्षांत आणून एकमेकांस साहाय्य करतात. शिवाय निरानराळीं खाती परस्परांस कितीद्दी विरुद्ध असलीं तरी प्रत्येक खात्यांत खालच्या अधिकाऱ्यांचे वरच्या अधिकाऱ्यांशी व प्रमख सरकारशी जे संबॅंध असतात ते सारे एकसारखेच असतात, व त्या सर- कारचा आणि त्याबरोबर आपला अंमल उत्कृष्ट रीतीनें चालावा, असेंहि प्रत्येकास वाटत असते, यामुळें साऱ्या प्रकारच्या सरकारी आधिकाऱ्यांच्या स्वभावांत एक प्रकारचें साम्य तेव्हांच उत्पन्न होते, आणि ' समानशीले- व्यसनेपु सख्य? या न्यायाने प्रजेच्या कल्याणाकडे विद्वेष लक्ष न देतां, आपल्या वर्गाचे हित साधण्याविषयीं ते पराकाष्रेचे तत्वर होऊन, त्या कामीं ते एकमेकांस अंतःकरणपूबक मदत करतात. ज्यानें सरकारी नोकरी धरली तो पूर्वीचा कितीही सज्जन असला तरी त्याच्या वृत्तीत जो एकदम एक प्रकारचा पालट होतो त्याचें हें गुह्य आहे. स्वसंरक्षणपरायणता व स्वहित- साधनरति थांनीं प्रत्येकास घेरळें आहे आणि तसें हाणे स्वाभाविक आहे पण सरकारी आंधिकाऱ्यांचा चरितार्थ व चैन प्रजेच्या श्रमाच्या फळावर अवलंबून असल्यामुळें, त्याचा होईल तितका अपहार करण्याकडे त्यांची प्रशात्ते किती होत जाते, हें कधी कधी त्यांच्या ध्यानांतसुद्धां येत नाहीं ! अधिकारी आणि प्रजा यांत उत्पन्न होणाऱ्या दंदास क्रेवळ अधिकारीच
आगरकर ! व्यक्ति आणि विचार द्ट कारण होतात, असें नाहीं. प्रजेकडटनद्दी त्या कामांत बरीच मदत होते! मनुष्यमात्राचा असा स्वभाव आहे कों लहानपणापासून जी स्थात ता किताहा वाइट असली तरी तीच बरा वाटत असते. ज्यांना जन्मापासून स्वातत्र्याचा उपभोग मिळत आहे त्यांना पारतंत्र्याचा जसा कंटाळा असता, त्याप्रमाणें जे जन्मापासन पारतंत्र्यांत वाढलेले असतात, त्यांना स्वांतत्र्य आपणांस उचित नाही, असें वाट लागते. आज मित्तीस आपणांपॅका शिकलल अनेक लोक स्त्रियांस स्वातंत्र्य देण्यास तयार आहेत, पण त्याचा उपभांग धण्यास आमच्या स्त्रीवगांची कोठें तयारी आहे ? आम्ही त त्यांना जबरान दण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्यापासून सुख न होतां, उलट त्रास होतो. जे होशी लोक आपल्या बायका नाटक पाहण्यास किंवा हवा खाण्यास बरोबर घेऊन जातात त्यांच्या डोळ्यांपुढे वर्रील विधानांचें यथाथ्य आल्याशिवाय राहणार नाहीं ! अशा प्रसंगीं स्त्रियांचा कावरेबाबरेपणा, डोळे वर करून पाहण्याची व स्पष्टपणें बोलण्याची भीत, पुरुषांच्या मागोमाग चालण्यास वाटणारी शका वगेरे गोष्टींमुळे त्यांची जी विलक्षण वरात्त होते तीवरून अशा रीतीनें समाजांत येण्यापेक्षां घरांतल्या घरांतच राहणें बरें असें त्यांस वाटत असावें असें स्पष्टपणें दिसत असतें. यावरून कोणी असें समजूं नये कों, जी गोष्ट आमच्या स्त्रियांनी पूर्वा कर्धी न केल्यामुळ आज त्यांना अवघड वाटत आहे. ती आपण त्यांच्याकडून कधींच करवू नग्रे, ज्या गाष्टा विषयीं अ!पण अपरिचित असतों ती प्रथम करू लागतांना किती संकटावह होते, हें दाखविण्यासाठी मात्र वस्चें उदाहरण दिले आहे; त्याहून येथें ४ दुसरा हेतु नाहीं. तात्पर, जन्मादारभ्य ज्या गोष्टॉंची आपणांस संवय लाग- लेली असते, त्या गोष्टी इतरांस कितीही वावग्या वाटत असल्या व त्यांपासून अखेरीस आपलें केवढेंही नुकसान होण्याचा संभव असला , तरा त्या आपणांस बऱ्या वाटतात आणि त्या टाकणे आपणांस सहसा रुचत नाही दूर कशाला, आपल्या लोकांच्या राजकीय विचारांकडेच क्षणभर पह्या. आम्ही पहिल्यापासून अनियंत्रित एकसत्तात्मक राज्यपद्धतींत वाढलेला असल्यामुळें ८ राजा कालस्य कारणम * अश्या आमची पक्की समजूत, व ज्या त्या गोष्टीत राजाच्या तोंडाकडे पाहण्याची आम्हांस खोड ! लोकशिक्षण असो; व्यापार- वद्ध असो; यांत्रिक शोध असो; मादक द्रब्यसेवननिषध अतो; सामान्य
द्९ सामाजिक घडामोड नीतिप्रसार असो-काय पाहिजे ते अतो, अगदी शुष्क गोष्टीपासून मोठ्या महृत्त्वाच्या गोष्टीपअंत सरकारापुढें तोंड वेंगाडल्याशिवाय, व राज्यकर्त्यांची मदत मागितल्याशिवाय, आमचे हातून कांही एक होणार नाद्दी, असा आमचा पक्का ग्रह होऊन बसला आहे.(केशवपन किंबा बालविवाह कायद्याने ' बंद करा असें कोणीं म्हटलें कीं. एवढा अनथ करून सोडाबयाचा काँ जशी कांहीं स्वातंत्र्यवृक्षावर आकाह्यांतील कुऱ्हाडच पडत आहे ! म्हणजे काय कीं बायकांच्या व मुलांच्या पारतंत्र्याचा विच्छेद करणाऱ्या कायद्यास स्वातंत्र्या पह्ारक कुऱ्हाड म्हणावयाचे आणि ज्या गोष्टीनी खरोखर स्वातत्र्यापहार हात आहे त्यांत स्वातत्र्यसंरक्षक म्हणून प्रेमानें कवटाळावयाचे-अशी आमची शोचनीय अवस्था होऊन गेली आहे पण कांहीं अंशीं ही अपरिहायं आहे. पारतंत्र्यांत ज्यांची अनेक शतके गेलीं आहेत त्यांना स्वातंत्र्याचा बाऊ वाटावयांचा ! आणि पारतंत्र्यच सुखावह वाटावयाचें !' आम्हा अर्धेवट सुधारलेल्या लोकांची तर कथा काय? पण फ्रान्स व जमनी अशा सुधारलेल्या देशांतील तत्त्ववेत्यासही न कळत अशा प्रकारची भूल पडते, हें आश्चय॑ नव्हे काय ? सामाजिक नियंत्रण बलात्कारतत्त्वावर न होतां संमतितत्त्वावर होऊं लागेल तेव्हांच सामाजिक सुखाची परमावाधि हाण्याचा संभव आहे, ह सिद्ध करण्यासाठीं प्रसिद्ध प्रेमच तत्त्ववेत्ता ओंगस्ट कॉट बसला असून वाहतां वाहृतां मलतीकडे जाऊं लागला ! संमातित्नत््वावर फ्रेंच समाजाची स्थापना करण्याकरतां त्यानें जी राज्यपद्धत वणिली आहेती फ्रान्स देशांत आजपर्यंत रूढ असलेल्या राज्यपद्धतीहून आधिक सक्तीची आहे ! जमनींतीळ अलीकडल्या सामाजिक तत्त्ववेत्यांची विचारपद्धति अशाच प्रकारची आहे. यांनीं लोकांस पूण) स्वातंत्र्य देण्याच्या हेतूनें ज्या राज्य- पद्धतीच विवरण केळे आहे ती खरोखरीच अंमलांत आल्यास, व्याक्ते- स्वातंत्र्य कोठे दृष्टीस पडेळ किंवा नाही, याचीच शंका आहे [ताः तात्पये, हाडामांतास खिळलेळे आचार सामान्य लोकांसच बरे वाटतात अर्से नाहीं. तर त्यांतीळ दोष विचारी विद्ठानास देखील सहसा दिसत नाहीत, तर दिसले तरी त्यांचा अव्हेर करणें हं त्यांच्यानेंही सद्दन होत नाही. यामुळें ज्या ठिकाणीं सरकारी अमल मोठ्या जुलमाचा असतो त्या ठिकाणीं तो बाढत जाण्यास प्रजेचे वर्तनही बऱ्याच अंशीं कारण होतें. जो जो सरकारी अधि-
आगरकर : व्यक्ति आणि विचार ७०
रॅ
'कारी अधिकाधिक सक्ती करितात तों तां प्रजेच्या अंगी अधिकाधिक सहून- शीलता येत जाते, व जो जॉ ह्वी वाढत जाते ता तो. अधिकाऱ्यांस अधिका- धिक जुळूम करण्यास सवड होते. अशा रीतीनें एका बाजूनें ऑद्धत्य आणि दुसऱ्या बाजूने नम्रता; एका बाजूतें वन व दुसऱ्या बाजूने कपट; एका बाजूनें स्वामित्व आणि दुसऱ्या बाजूने गुलामगिरी यांची अधिकाधिक वाढ
त गेल्यात, उत्पादक लोकांची संख्या आणि त्यांनीं केलेलें उत्पन्न ही दोनही संपु्ठांत थेऊं लागतात. हळू हळू साऱ्यांसच कमीअधिक भिकारपण येऊन लोकसंख्येची वाढ खुटते; आणि असाच प्रकार अधिकाधिक होत गेल्यास ती कामी होऊं लागून अखेरीस समूळ र््हासाच्या पंथास लागते ! तेव्हां लक्षांत काय गोष्ट ठेवायची काँ, समाजाची उन्नति होण्यास एका प्रकारची नियामक व्यवस्था जरी अत्यावरयक आहे, तरी ती फाजील होतां कामा नये. नियामक व्यवस्था अस्तित्वांत आली म्हणजे समाजाच्या अंगी एका प्रकारचें दाढ्ये येऊं लागते. व जो जो ती व्यवस्था वाढतं जाईल तो तों ते दाढ्यं आधिकाधिक प्रबळ होत जाऊन, समाजांतील ळव्राचिकपणा अगर्दी नाहींसा होतो, व ज्या मानानें हा लवचिकपणा नाहींसा होत जातो त्या मानानें समाजाच्या पुढील सुधारणेस प्रतिबेध होतो.
सुधारणा म्हणजे काय? प्
-न:-:-२--२>-२>>>>>->>:2--२>>>-- ४४५०८४ -“£५€-“ -*-€५€५-€ “ /५८*
ज्यांनीं कोणत्याही मोठ्या समाजास प्राप्त झाठेल्या स्थित्यंतराचा इतिहास थोडासा वाचला असेल त्यांना मनुष्याच्या सामाजिक व्यवहारांस कोणती दिशा लागत चालली आहे, हें सहज समजण्यासारखे आहे. अनिथत्रित राजांचा अमल कमी होत जाणे, व सृष्टथतर्गत सामथ्यांचे आपण गुलाम आहों, व त्यांच्या सवशक्तिमत्वापुढें आमचे कांहीं एक न चालतां त्यांच्या इच्छेनुरूप आम्हांस निरंतर वागळे पाहिजे, या चुकीच्या कल्पनेचा लय होत जाऊन मनुष्य प्रयत्न करील तर सृष्ट्यंतर्गत पदार्थाचे ज्ञान त्यास प्राप्त करून घेतां येऊन कालांतरानें त्या पदाथीसच त्यास आपले दास करून घेतां येइल, असा विश्वास बाढत जाणे--या दोनच गोष्टींचा नीट विचार केला तरी बाकीच्या गोष्टींविषयी बरीच समजूत पडणार आहे. सचेतन व अचेतन सृष्टीचा दास मी नाहीं, तर तिला दास करण्याचा, निदान तिच्याशी बरो- बरीर्ने वागण्याचा इक्क किंवा अधिकार मला आहे, असा विचार मनुष्याच्या अंतःकरणांत वागू लागला म्हणजे त्याच्या मनांत या वृत्तीचा प्रादुभाव झाला नाहीं तोंपर्थेत त्याच्या हातून घडत असलेल्या क्रिया किंवा त्याचें वर्तन बला- त्कारानें, जबरदस्तीने किंवा सक्तीने होत असतें, असें म्हणण्यास हरकत नाहीं. अशा रीतीनें होत असलेळे वर्तन केवळ वाईटच असेल असा नियम नाही. पुष्कळदां तें चांगळृही असण्याचा संभव आहे. पण तें परप्रेरित असल्या- मुळें त्याच्या चांगुलपणाची किंवा वाईटपणाचीा जबाबदारी त्या वर्तन करणारावर असत नाहीं, शिवाय, असें वर्तन बळजोरीनें.करविण्यांत त॑ करवि- णाऱ्याचें विशेष लक्ष स्वह्दिताकडे असल्यामुळे, अनेक प्रसर्गा तें करणाऱ्यांनच हित मुळींच साधत नाहीं. बामुळें जोंपर्येत कोणत्याही राष्ट्रांतील लोक- -समूह्ांत स्थूळ मानानें स्वामी आगि किंकर असे दोनच भाग होऊन राहि- लेले असतात तोपयत त्यांत सुखावस्थेची परमावाधिे होण्याचा संभव नाहीं. स्वातेत्ये हें स्वभावतः सुखावह, आणि पारतंत्र्य हें स्वभावतः दुःखावह असें आहे. पण मनुष्याच्या व कांहीं इतर प्राण्यांच्या शरीरांची ब मनाची घटना
आगरकर : व्यक्ति आणि विचार ७२
ह" “ क्ल “रा श्र ण्श. >
विशेष प्रकारची असल्यामुळे त्यास आपलें स्वाभाविक स्वातत्य मर्यादित करून घेण्यांत व समाजावस्थेंत अवश्प असणाऱ्या पारतंत्र्याचा अर्गाकार कर- ण्यांत दुःखाहून अधिक दुःख प्राप्त होतें; आणि म्हणूनच तो कितीहि त्रास सोसावा लागला तरी समाज सोडून जात नाही. पण यावरून असें सिद्ध होत नाह्दी काँ, स्वभावतः सुखावह असे जे स्वातंत्र्य त्याचा आवदयकतेबाहेर संकोच करून घेण्यांत कोणत्याही प्रकारचा फायदा आहे. पण चमत्कार असा आहे कीं, मनुष्य एकांतावस्था टाकून जसजसा समाजप्रिय होत जातो तसतश त्याची स्वातेत्र्यशक्तीद्दि थोडीशी क्षीण होत जाते, व अखेरोत त्यास ही शुद्ध दास्यावस्थाही असह्य वाटेनाशी होते. पण ही त्याची अत्या- वस्था नव्हे. आपणांस जे स्वामी म्हणवीत असतात अशांचे दुष्ट वर्तन व त्यामुळें मनास व शरीरास वारंवार होणारी पीडा यांमुळे अत्यंत सहनर्शाल मनुष्यास आपल्या नेसीशक स्वातेञ्याचा उपभोग घेण्याची इच्छा उत्पन्न होते. एकदां या इच्छेने त्णाच्या अंतःकरणांत बळकट मूळ धरे की, त्यांच्या उन्नतावस्थेस आरंभ झाला म्हणून समजावें. ज्यांना नेहमीं दुसऱ्या- वर जुळूम करण्याची किंबा सक्तीचा अंमल बजावण्याची संवय असते, ते असं म्हणतात कीं, मनुष्य ह्या आप्पलपोटा प्राणी आहे; स्वहितासारर्ख! त्याला दुसरी प्रिय वस्तु नाही; व कोणतीही गोष्ट करण्यांत स्वह्दितसाधनाहून त्याचा अन्य इतु असत नाहीं. जुलमी लोकच अशा तत्त्वशासत्राचे प्रतिपादक ब प्रसारक असण्य!चें कारण असें कौ, एक तर ज्या वृत्ताच्या धोरणानें त्यांचे वर्तन अहोरात्र होत असते त्या वृत्तीशी इतर वृत्तीपेक्षां त्याचा विशेष सह- बास असल्यामुळें त्याच्या डोळ्यांपुढे सवेत्र तीच दिसत असते व आपल्या अंतःकरणाप्रमाणें इतरांच्या अंतःकरणांतद्दी तिचंच साम्राज्य असेल अशी त्यांची भावना होते. दुसरें असें की, .त्यांच्या जुलमास कंटाळलेले व त्रास- ळेळे लोक संतापून जाऊन स्वसरक्षणासाठीं हवे त॑घाडस करण्यास प्रवृत्त होत असतात. यामुळें त्यांना आसमतांतील सवे सचतन जगतू स्वार्थपरा- यण होऊन आपल्या नाशास उद्यक्त झाळे आहे, असें वाटत असतें. व आपणच त्यांच्या संतापाचे व धाडसाचे आदिकारण आहों. याचें भानही नाहीसं होतं ! परंतु स्वातत्याचा उपभोग प्राप्त होत असलेल्या मनुष्यांचें वर्तेन ज्यांनीं थोड्या काळजीनें पाहिळें असेळ त्यांना असें दिसून आलें
७२ सुधारणा म्हणजे काय?
शी "१. "२. ८.” पी
असेल की, स्थातेत्र्याचा नित्य अनुभव घेणारा मनुष्य स्वह्ितपरायण असत नाहीं इतकेच नाहीं, तर बरा'च परोपकारी, निदान परहिताःवतक तरी असतो. आपल्या श्रमाचे सारं फळ आपणासच उपभोागावयास सांपडावे, ही. मनुष्याच्या अंतःकरणाची पूर्णावस्था नव्हे; त्या फलाची हृवी तशी व्यवस्था लावण्याची मोकळीक आपणास असावा, हो. त्याची आकांक्षा असते; व हदी जसजशी परिपूर्ण होत जाते तसतशी स्वाथबुद्धी क्षीण होत जाऊन तो पराकाष्ठेचा पर्रद्दतेषी होत जातो, तात्यव काय कीं, बलात्कार, जबरदस्सी, बळजे!री, सक्ति इत्यादि शब्दांनी व्यक्त द्वोत असलेल्या अथाच्या व्यबहारांपासून मनुष्याच्या सुखास पूणावस्था येण्याचा संभव, नसल्यामुळें तसले व्यवहार नाहींले होत असून त्यांच्या जागी समय संमति, अनुरोध, रुकार, पसंती इत्यादि शब्दांनी व्यक्त होत असलेल्या ! अर्थाच्या व्यवहारांचा प्रचार सवेत्र पडत आहे. तेव्हां येथून पुढें राजा वश प्रजा; कुलेश व कुलावयव; पति आणि पत्नी; माताथतरें व अपत्ये; स्वामी आणि सेवक; गुरु आगे शिष्य; बिक्रेता आणि ग्राहक; यांतीळ व्यवहार आरे संबंध उत्तरोत्तर बलात्कारानं न होतां संमतिपूर्वक होत जाणार आहेत. >< >< ><
सनुष्याचें स्वच्छंदी वर्तन दोन प्रकारांनी विघातक होण्याचा पंभव असतो; ' एक दुसऱ्याला आणि दुसरं त्याचे त्याला, जर कोणत्याहि व्यक्तीची वागणूक] त्याची त्याठा, किंवा दुसऱ्याला अपायकारक होण्याचा संभव नसेल तर त्याला ती हृवी तशी करू देण्यास प्रत्यवाय कशासाठी करावा ६ समजत नाही. आतां येवढे खरें आहे. को, हे वर्तनंतत्व अद्या भावार्थार्निं किंवा! विविक्तत्ानें सांभितडें असतां तें कळण्यास सुलभ व आचरण्यास सुकर अर्स वाटतें. पण नित्य व्परवद्दारास तें लावं लागळं असतां फार अडचणी येतात. कारण ज्याप्रमाणें प्राण्यांच्या शरीरांतौढ अवयब निराळे आहेत व त्यांना पृथक् कामें करावीं लागतात, तरी त्या सवाना एकमेकांवर कमी अधिक अवलंबून असावें लागून एकमेकास सहायभूत व्हावे लागतें, त्याप्रमाणें समाजाचे अवयवद्दी जरी निराळे आहेत, आणि ते एथक् कार्मे करीत न तात, तरी त्यांचें एकमेकांवर अवलंबून असून त्यांना एकमेकात तहायभू
आगरकर : व्यक्ति आणि विचार ७४
व्हावे लागते; आणि असें न होईल तर, ज्याप्रमाणे शरीरांतील चतन्याचा लय होऊन त्याबरोबर सर्व अवयवांचा नाश होईल, त्याप्रमाणें समाजाचे अबयर्वाहृ एकमेकास साहाय्य न करतील तर समाजाचची वाताहात होऊन प्रत्येकास आपापल्या चरिताथासाठी खुद्द स्वतःवर अबलंबून रह्वावें लागेल, व्यक्तीच्या शरीरांतील अवयवांत आगि समाजाच्या शरीरांतील अवयबांत एक मोठा भेद आहे तो हा कीं, ज्याप्रमाणे समाजाच्या प्रत्येक अबथवास सान, संवेदन, इच्छा इत्यादि मनोघधम परथक्त्वाने असल्यामुळें सुखदुःखाचा अनभव प्रत्येकास होत असून, तं संपादण्याविषयी कवा टाळण्याविषयी प्रत्ये - काचा प्रयत्न निरंतर चाळू असतो, त्याप्रमाणें व्यक्तीच्या शरीरांतील प्रत्येक अवयवाची स्थिति नाही. त्यापेकी प्रत्येकास मन नाहीं. त्या सवाचे व्यापार नीट चालणे ही गोष्ट ज्या एका व्यक्तींचे ते अबथब आहेत त्य़ा व्यक्तीस कल्याणकारक आहे. समाज हा कार्ल्पानक पुरुष आहे. समाजाचें कल्याण 8.१ र 30000. म्हणजे या काल्पनिक पुरुषाचे कल्याण नव्हे, तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय. व्यक्तीची तशी गोष्ट नादी. व्यक्तीच्या अबयवांस स्वतंत्र मन नसल्या- मुळें व्यक्तीच जे कल्याण तेच त्यांचें कल्याण होय. व्यक्तिशरीर आगे समाजशरीर यांतील या महत्त्वाच्या भेदामुळे त्याविषयी विचार करतांना ब लिहितांना दवी गोष्ट नेहमीं डोळ्यांपुढे ठेवावी लागते काँ, व्यक्तीच्या अव- यवांच्या हितासाठी जे नियम घालावयाचे ते वास्तविक पहातां ते ज्या व्यक्तीच अबयब असतील त्या व्यक्तीच्या हितासाठी असतात; व समाजाच्या हिता- साठी जे नियम कराबयाचे ते वास्तबिक पहातां, समाजाच्या अवयवांच्या हितासाठी असतात. तेव्हां व्यक्तींच्या हिताकडे दुलंक्ष झालें तरी हरकत नाही; समाजाचे हित साधले म्हणजे झाले, असें बोलणें म्हणजे असंबद्ध प्रलाप करण्यासारखें होय; कारण व्यक्तींच्या हिताहून निराळं असे समाजाच हित नाहीं. तथापि अशा अर्थाची बार्क्ये नेहमी उच्चारण्यांत येतात ब ती चांगल्या चांगल्या लोकांच्या तोंडून बेतात; तेव्हां वरील अथाहून त्याचा कांहीं तरी मिन्न अर्थ असला पाहिजे. सूक्ष्म विचारांती असें दिसून येईल कीं, अव्हां अशा प्रकारचे लोक समाजाच्या हिताविषर्यी कळकळ व व्यक्ती- च्या हिताविष्थीं उदासीनता दाखवितात, तेव्हां त्यांचा खरा भावार्थ असा असतो कीं, समाज म्हणजे त्यांतील बहुतेक किंवा निदान प्रमुख लोक,,व्यक्तींच्या
७५ सुधारणा म्हणजे काय!
च्छ »/* ४७ शष
फायद्यांची परा करण्याची गरज नाहीं, म्हणजे कोणयाहि गोष्टीमुळे पुष्कळांचें कल्याण होत असून, थोड्यांस पांडा होत असेल तर ती ब्रेषडक करण्यारा हरकत नाहीं. कित्येकजण हा स्थूल अर्थ संकुचित करून, राष्ट्राच्या राजाचें किंवा त्यांतील श्रेष्ठ लोकांचे ज॑ कल्याण तें साऱ्या राष्टराचें किंवा समाजाचें कल्याण असा विरोष्ट अथे करतात, अशा अथानुरोधाने ज्या समाजांत वतेन होत असतें, त्यांत एका पक्षाकडे संपात्ते आणि सत्ता ब दुसऱ्या पक्षा- कडे दाररिय़ आणि दास्य अशी वांटणी झालेली असते. अशा समाजां- तील सामान्य लोकांस झुद्ध वन्याबस्थेतील सुखादरन अधिक सुख होत असेल अते जरी मानितां आळे, तरी त्यांत त्यांचे पूणे समाधान होण्यासारखे तें नसळेंच पाहिजे हे उधड आहे. प्रत्येकानं वन्य पश्रूप्रमार्णे रानोमाळ फिरत असावें, यापेक्षां ओबडधोबड समाजरचना होऊन कांदीनीं स्वामी ब कांहीनी किंकर व्हावे, ही स्थिति बरी. कारण कशा तरी रीतीनें समाज एकवार अस्तित्वांत आल्याशिवाय, त्यांतील अवयवांस त्यापासून होणाऱ्या सुखाचा लाभ होऊं लागणें अशक्य आहे. पण मनुष्ये समाज स्थापू लागल्या- बराबर त्यांत जी शारीरिक किंवा मानसिक सामशथ्यांनें इतरांहून श्रेष्ठ असतील त्यांच्या हाती सत्ता व बहुतेकांच्या श्रमांचे फळ जाणे अगदीं स्वाभाविक आहे. तेव्हां समाजाच्या प्रथमावस्थंत जे सामर्थ्यवान असतील त्यांच्या हाती सत्ता असणें व दुबलांना दास्य करावें लागणें हें ज्या दिशे- कडे उतार असेल त्या दिशेस पाण्याचां ओघ जाण्यासारखे हाय. (हा ओघ॒ बंद करून सबोस सारखें, निदान होईल ति सवास सारखें, निदान तर्क सारखें, सुख मिळण्याची. व्यवस्था होत नाणें म्हणजे सुधारणा होत जाणें, असे म्हणण्यास हरकत नाही,
कॅरून कां दाखवीत नाहीं? द
३.» १-५.
हे सुधःरक लोक अमुक गोष्ट चांगली, तमुक गोष्ट वाईंट; अमक्या गोष्टीसाठी कायदा करावा, तमकीसाठी मंडळी स्थापावी; अशी जी एक- सारखी वटवट करीत असतात ती कशासाठी ? अमक्या अमक्या गोष्टी करण्यांत आपला व दुसऱ्याचा फायदा आहे, अशी त्यांची पक्की खात्री झाली असेल तर त्यांनीं त्या करून दाखविण्यास कां प्रर्त होऊं नये? असा प्रश्न वारखवार पुष्कळ लोक करीत असतात, व बोलण्याप्रमाणें सुधारकांचे आचरण नाहीं, तेव्हां त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यांत कांही अर्थ नाहीं, असा गर्वयुक्त प्रलाप करून, आपल्या कोत्या समजुतीने आपळें समाधान करून घेत असतात ! या अज्ञान, जातींत तीन प्रकारच्या ढोकांचा समावेश होतो] एक, ज्यांना नंबीन गोष्टींचे चांगलेपण कळण्याची अक्कलच नार्ही असे. असल्या लोकांच्या कानांपार्शी हवा तितका आक्रोश करा, प्रभाणे दाखवा, मारा, तोडा-काय पाहिजे तें करा, हवे म्हणून कांहीं केळ॑तरी आपला ग्रह सोडावयांचे नाहींत ! गव्याच्या धघांवेसारखी यांची धघांब असते. वयांत येईपर्यंत कसले बसले जे ग्रह झाळे असतील ते यांची जन्माची पुंजी ! तींत नर्वे जुन कर्धीही व्हावयाचे नाह्दीं ! यांचे शान अत्यंत स्वल्प असतांही यांना सवसतेची फारच मोठी घर्मेड असते, व नवीन विचारांचा व ज्ञानाचा तिरस्कार करण्यांत हे कोणासद्दी हार जाण्यासारखे नसतात ! सारांश, ओवीव लोखंडाप्रमाणें यांचे आचार व विचार असतात, व कोणाचाही यांच्याशी सामना झाला अततां त्यापासून रागाच्या ठिणग्या पडण्याखेरीज दुसरा कोणताही परिणाम होत नाहीं !9दुसऱ्या प्रकारांत समंजस पण भेकड, असे लोक येतात. यांना चांगलें काथ व वाईंट काय, त्याज्य काय व संग्रहृमणीय काय हें समजत असतें; पण जै योग्य वाटत असेल ते बोलण्यार्चे किंवा कर- ण्याचें धेय यांच्या अंगीं बिलकूल नसते. ते लोकापवादाच्या ओझ्याखाली दडपून गेलेले असतात, डोळे बांधलेला तेल्याचा बैल ज्याप्रमाणें घाण्या- सर्भोबर्ती एकसारखा फेऱ्या घालीत असतो, त्याप्रमाणें हे पोटांत शान
७७ करून कां दाखवीत नाहा?
%-४१४७./१%६-४७ ७ /0७ “७ ७८ णि शाक 2४ शी* ॥% > रय शब आ. */*५/ “२०//*८ "४७
असूनही लोकलज्जेमुळे अंघ होऊन पूर्वापार चालत आलेल्या रुढीचे व ळे. अंघ होऊन पर्वांपार_ चाळत आलेल्या रू विचाराचे लोण पुढल्या भरीत चीत असतात पाचवीत असतात ( एकीकडे तुम्ही यांच्याशी वाद करीत बसलां असलां, तर कदाचित् ते असें कबूळ करतील कीं, तुमचें म्हणणे बरोबर आहे व तदनुसार लोकांचे वतन होऊ लागल्यास, त्यांत त्यांचे कल्याण होण्याचा संभव आहे; पण असले काम करण्यास आम्ही प्रवृत्त होणार नाहीं ब असल्या गोष्टींचा उघडपर्णे स्वीकार करण्याचें धेय आमच्या अंगीं नाहीं, असें ते तुम्हांत साफ सांगतील. असले लोक बहुशः दुसऱ्यांच्या आचाराविषर्यी व विचारांविषयीं उदासीन असतात; पण आणी- बाणीचा प्रसंग आल्यास हे आपल्या विचारशक्तीस गुंडाळून ठेवून, पहिल्या प्रकारच्या अज्ञान, अविचारी व आग्रही लोकांचें अनुगमन करतात या दो्हे- शिवाय सुधारणानिंदकांचा आणखी एक प्रकार आहे, तो मात्र आतिशय खड- तर आहे, असे म्हणणें भाग आहे. यांतील लोक पहिल्याप्रमाणे मूढ नपतात व दुसऱ्याप्रमाणें भेकड नसतात. बरेवाइंट यांस कळत असतें व डाचत दिसेळ ते करण्याचे किंबा बोलण्याचे घय यांचे अंगी असत नाही, असें मानतां येत नाहीं. अर्से असतां सुधारणेस या लोकांकडन जितका अड- थळा होतो, तितका दुसऱ्या कोणाकडूनही होत नाहीं. हा होण्याचे कारण यांची अमयाद स्वाथंपरायणता. हिला तृप्त करण्यासाठीं हे काब करतील आणि काय करणार नाहांत, हं ब्रह्मदेवाला देखील सांगवणार नाहीं ! यांची स्वार्थपराथणता म्हणजे यांचा द्रव्यामिलाषच नव्हे. यांना नुसत्या पेशाचाच इव्यास असता व त्यांच्या अंगीं तेवढाच दुगुण असता तर त्यांचें वतन जितके निंद्य होत आहे. तितके कधींच होतं ना. त्यांची स्वार्थपरायणता पराकाष्टेंची व्यापक आहे. कोणतीही गोष्ट कितीही चांगळी असलो तरी जर- तीपासून त्यांचे कोणत्याही प्रकारचे यत्किंचित नुकसान होण्याचा संभव असला. त्यांचें कोणत्याही प्रकारचे यत्किचित् नुकसान होण्याचा संभव असल तर ते ती हाणून पाडण्यासाठी आकाशपाताळ एक करून सोडण्याचा प्रयत्न करतील ! यांच्या वर्तनाचा बराच माग लबाडीचा असतो. पूजाअर्चा वगरे सारे धभविचार झट आहेत, अशी यांची पक्की खातरी झाली असून, हे प्रतिदिवश्लीं तास दोन तास संध्या ब्रह्मयज्ञांत घाळवतील; सर्वांगाला भस्म फांसन घेतील, श्रावणीचे दिवशी शर दोन शेर पंचगव्य पितील व नख- शिखांत शेणमाती चोपडतीळ ! चोदा वर्षीच्या पोराचे गळ्यांत आठ वर्षीच्या
भागरकर : व्यक्ति आणि विचार ७८
शो /% »४५ ४१७ ४४६ % ५४७ “00% » ७०४
पोर्रचे लोढणें बांधणे म्हणजे त्याची सत्रे प्रकारची पुढील गति खुंटविणें होय, हृ यांस पक्के समजत असूनाहे कजे काढून अल्पवयस्क पोरी विकतील, व मनासारखी किंमत आल्यास आपले पोरगे विकत देतील ! स्वतःच्या घेऱ्याचा किंवा मिशींचा एक केंस फाजील कापला गेला तर ते नित्याच्या न्हाव्यावर वाघासारखे चवताळून जावयास सोडावयाच नाहीत, व माता- पितरांपैकी एखाद्याचा अंत होऊन आपल्या सुखभूषणावर स्वल्पकालीन गदा आली, तर ज्यांस मरणप्राय दःख झाल्याशिवाय रहावयाचे नार्ही, अशा लोकांना, घरीं आलल्या सनेस किंबा मुलीस, जवळचे पव साधून जबरीने न्हाव्याच्या ताब्यांत देण्यास काडीएवढे देखोळ वाइट वाटावयाचें नाहीं ! चोरटेपणानें हे पाहिज तसली कुकर्मे करतील. एकांतांत किंबा ठरीव कपत इंग्रजी भाषेतील ब्रँडी या शब्दांतून निघणाऱ्या ड्थत त्रयीपेकी कोण- तीहि वस्तू यांना कदाचित् वज्ये असणार नाहीं; पण समाजांत हे अपेय पानाचा, अगम्यगमनाचा व भभददयभक्षणाचा इतका तिटकारा दाखवतील की, तो पाहून एखाद्या भोळसटास हवे शुद्धत्वाचे खंदक आहेत कीं काय, असा भास होइल ! तासर्य, बहुजनसमाजाकडून “ शाबास ' म्हणवून घेण्या- साठीं व आपल्या मिळकतीस धक्का पोचू न देण्यासाठीं (दंभ, निष्टराता व अविचार यांचा हे किती अवलंब करतील, हृ सांगतां येणे अशक्य ओंदे! असल्या लोकांनीं सुधारकांस ' तुम्ही करून कां दाखवीत नाहीं, निराळी जात कां स्थापीत नाहीं, उदाहरण कां घाळून देत नाहीं, ' असे प्रश्न कर- ण्यांत विश्षष पुढारीपण घेऊन, आपण पर्वाचाराचे मजक, तारक व प्रव- तक आहों, अशी सामान्य लोकांस भुरळ पाडून त्यांस प्रातीदव्शी चकवावें आणि स्वार्थेसिद्धीसा्ठी त्यांना दृवेतसे बुचाडून, सन्मा्गांकडे त्यांच्या अतः करणाची प्रत्रत्ति सहसा होऊ देऊं नये, हं अत्यंत स्वाभाविक आहे!
या तीन प्रकारच्या सुधारणानिंदकांस आम्हीही ' करून कां दाखवीत नाहीं १? ! हाच प्रश्न घालतो. बालविवाह आणि केशवपन यांचा निषेध करण्यासाठीं कायद्याचे साहाय्य धेणे अप्रयोजक द्ोय, अर्व यांचे म्हणणें आहे. सामाजिक गोष्टांत सरकारनें हात घालणें हें अपायकारक आहे, अशी यांची खातरी झाली असेल तर वेश्यागमन, मदिरापान वगेरे व्यसनें बंद करण्यास किंवा कमी करण्यास यांनीं सरकारास कां झाळवावें, दं समजत
७९ करून कां दाखवीत नाहीं? नाहीं ! विवाहित स्त्रीच्या नाकावर टिच्चून जो पण्यांगना घरांत ठेवील किंवा प्रतिदिवर्शी बुद्धित्रशक आसवांचे नेमाने एकदोन ग्लास झोकील त्यास अमक इनाम किंवा पदवी द्यावयाची, असें सग्कारनें ठरावेळें आहे, असें निदान आमच्या तरी बोलत म नाहीं ! किंवा आम्ही ज्याप्रमाणे अल्पवथस्क मुलांस व मुलीस मदनेह्दालांत जबररानें कोंडून घालतों, त्या प्रमाणें कुलटावाटिकांत नागरिकांस किंवा जानपदास लोटण्यासाठी, अथवा लद्वान मुलांस ज्याप्रमाणें आपण पायांवर घाळून त्यांच्या म्जीविरुद्ध कांही. औषध पाजतो, त्याप्रमाणें आमच्या नाकपुड्या मिटून व आमची तोंडें उघडून, त्यांत दारूचे ओस दोन ओस ओतण्यासाठी, सरकारने एखादें स्त्रतंत्र स्वात
न >> :--०/४-५ "टश --- “न्न ०1 क्ल
ठेविळे आहे, असेंहि कोणास म्हणतां येणार नाहीं ! या व्यसनांविषयी आम्हांस जी आसक्ती उत्पन्न झाळी आहे ती आमच्याच अविचाराचे फळ आहे. असं असून तिच्या शमना्थ आम्हीं सरकाराकडे धांव घ्यावी आगि आपल! कमकुवतपणा उघडा करावा, हें योग्य आहे काय ? पण आम्हांस अक्कल कोठून असणार? ' आपलें ते सोने आणि दुसऱ्याचं ते कारटें ) असें कोणत्या अविचारी मनुष्पास वाटत नाहीं ! याचप्रमाणे बुद्धिबिकासक,शिक्षण यांत्रिक शिक्षण, धंदेशिक्षण, व्यापार, आरोग्य, वगेरेंची गोष्ट होय, या कामां- तह्ि सरकाराकडे तुम्ही कां जातां ? यासंबंधाने ज्या सुधारणा तुम्हांस हव्या असतील त्या तुमच्या तुम्ही कां करून दाखवीत नाहीं? असा प्रश्न या तान वगीतीळ लोकांस घालण्याचा अधिकार यांच्याच विचारशीलीप्रमाणें आम्हांस येत नाहीं काय ?
प'प हेंहि अतो. ज्या गोष्टीविषयी आतां. कोणत्याहि समाजांत मतभेद उरलेला नाहीं, म्हणजे ज्या अपायकारक व निंद्य आहेत, अशाविषर्यी कोंगासही शंका राहिलेली नाहीं, अशा गोष्टींच्या निषेधासारटी तरी सरकारची मदत कशासाठी मागावी ? चोरी करणें, खोटी साक्ष देणें, खोटे कागद करणें, करार मोडणे, शिवीगाळ करणें, अनब्र घेर्गे, ददृशत भालणें, खोटे बोलणें, निरुद्योगी असर्णे, मारामार करणें वगैरे गोष्टो तर सर्वोनुमते वाईट ठरल्या आहेत ना? मग अशा प्रकारची आगळिक जर कोणाकडून झाली तर् त्याला दंड करण्यासाठीं सरकारकडे कशाताठी जावें ? पण ज्या देशांत अश्या अपराधांबद्दल शिक्षा देण्याचें काम सरकारकडे नादी, असा एकतर्र
भागरकर : व्यक्ति आणि विचार ८०
ऱ्श क कीभ टु “२.८० “चे
सुधारलेला देश आहे काय? किंबा अशा अपराधांची चोकशी करणें व त्यांबद्दल योग्य दंड करणें हें सरकारचे कतव्य नाहीं, असें प्रतिपादणारे ६ थंड सुधारक ' कोणत्याहि सुधारलेल्या देशांत असतील काय ? असतील असें आम्हांस वाटत नाही. उलट आमची अशो समजूत आहे को; कोण- स्याह्यि देशांत जा जा अधिकाधिक सुधारणा होत जाते ता तों त्यांतील छोकांच्या अंगा. अधिकाधिक सूक्ष्मवेदित्व किंबा शौधरग्राह्ित्व येत जाते व त्यामुळें त्यांचा एकमेकांपासन एकमेकांस जितका कमी त्रास होइल तितका होऊं देण्यासाठीं व प्रत्येकास अधिकाधिक स्वातंत्र्याचा उपभाग मिळण्या- साठीं, प्रतिदिवशीं नवीन नवीन गोष्टींत सरकारचें साहाय्य घेऊन, कायद्यां- ची संख्या वाढविण्याचा आणि त्याप्रमाणें न्याय देण्यासाठीं न्यायाविशांचें काम अधिकाधिक काठिण करण्याचा क्रम एकसारखा चाळू आहे अशा प्रकारच्या बाह्य बंधनांनीं मनुष्यांच्या अंतःकरणांतील दुष्प्रवृत्तींचा मोड हळू- हळ होत जाऊन, त्यांचें बहतेक वतन सहजगत्या नातिसंमत किंवा न्याया- नुसारी होऊं लागल्याशिवाय या क्रमास खळ पडणार नाहीं | असं वाटतं समाज हा स्वाभाविकपणे ज्यास अनेक पेळू आहेत अश्या खड्यासारख] आहे. असला खडा खाणींतून नुकताच काढला असल्यास, विशिष्ट आकार, सफाई किंवा तेज यांपैकीं कोणतेच गुण त्यांत नसतात, पण कल्पक सुवणे- कारांकडून जसजसं त्यावर घर्षण होत जाते तसतसे त्यास मोहक स्वरूप येत जाति. देशांतील विचारी लोक हे कल्पक सुवर्णकार होत व समाज हा त्यांच्या हाती दिलला पेळूदार खडा होय. बया खड्यावर सरकारी साहाय्य, स्वतःचा प्रयत्न वगेरे हत्यारांनां काभ करून ते त्यास मोइकयणा आणितात. ज्या कामास ज्या वेळीं जे हत्यार पाढिजे असेल ते घेतलें पाहिजे. आज मित्तीस आमच्या समाजाची अशी दीनवाणी स्थिति झाली आहे कीं, प्रत्येक गोष्टींत आमच्या मनांत असो किंवा नसो, थोडेबहुत सरकारचें साहाय्य घेतल्या- शिवाय आमच्या हातून कांही एक होत नाहीं. कोणी लोकशिक्षणाचा पेलू घांसून वाटोळा करण्यासाठीं सरकारची मदत मागतात ! कोणी सदगुणांच्या पैलूवरील मादिरादि व्यसनांचा मळ उडडविण्यासाठी तेंच करतात [आम्ही आमच्याकडे घेतलेल्या पेळ्स इतर पेळूंप्रमाणें चांगला आकार व सफाई आणण्यासाठी तेच करीत आहो शिसबब आम्हीं मात्र ते काम सद्यःस्थितीत
८१ करून कां दाखवीत नाहो?
«./ २/”%-” ./५./”५../४..” ५-४ २५४४.” ९.” ४.८ २०/४४/४७१५.” ४.” ४.४ ४,४४५” आने आ. फळी २ ५/४९//४४- २ »४ ४१ ४. 7९ २५४४५१ १८ २४४ “४ ४-४ /४१.४४-४४ १४-४४ ४ ४५८४१ /%२४/*/४
वप्रथत्नाच्या हत्याराने करावें आणि दसऱ्यांनीं सरकारी हत्यारांची इवी [ततका मदत घ्यावी, हू म्हणणें वाजवा नांहा ! सरकारीहत्यारन बापरण्या'चे दिवस येतील तेव्हां ते साऱ्यांसच येतील ! आज त्यावांचून कोणाच्या हातून कांहींच होण्यासारखं नाहीं, हें सूकम विचाराअंती प्रत्येक समंजस मनुष्यास समजण्यासारखें आहे. सगळे पेळू साफ झाल्याखेरीज समाजखडा कोहिनुरा- प्रमाणें कधींच चमकूं लागणार नाहीं, हें ज्याने त्यानें ध्यानांत वागवून, आपापल्या पेळूवर होईल तितकी मेहनत करीत असावे, आणि मत्सर व क्षुद्र बुद्धि यांचा त्याग करून, दुसऱ्यास होईल तितका हातभार लावावा, हाच सुधारणेचा अत्यंत प्रशस्त मार्ग होय,
पांचजन्याचा हंगा ७
-< र
आतां एक महिनाभर सव देशभर कर्णमनोद्दर शोखध्वाने चालणार ! हिंदुघमांच्या नांवाखाली मोडणारे जे अनेक लज्जास्पद आचार या देशांत रूढ आहेत त्यांत शिमग्याला पाहिला नंबर दिला पाहिजे. इतका बीभत्स सण दुसऱ्या कोणत्याद्दि देशांत पाळला जात असेल असें आम्हांस वाटत नाहीं, माघ शुद्ध पोर्गिमेपासून फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हिंदु लोकांस पशु- तुल्य वर्तन करण्याचा पास दिला आहे ! दारू, अफीम, गांजा वगैरे मादक पदार्थ मोठे घातक आहेत, परंतु ते मुळींच विकू दिले नाहींत तर त्यांपासून होणाऱ्या फायद्यांस अजीबात अंतरावें लागेल, म्हणून त्यांचे मक्त देण्याचा व त्यांच्या विक्रीकारेतां परवाने काढण्याचा प्रघात सवे ठिकाणीं पडला आहे; व याच प्रथराताचें अनुकरण, शिमग्याचा सण स्थापणारांनी केळे असेल कीं काय असा संशग्र उत्पन्न होतो ! सगळे लोक वपेंच्या वर्षे अचकट बोलल्याशिवाय, किंवा उघडपणे जनावरासारखे वागल्याशिवाय राहिले तर, त्यांना सदाचरणाची मोडी होईल अशी भीति वाटून प्रति- वर्षी निदान एक महिना त्यांस मनसोक्त वागू देणे जरूर आहे, अशा हेतूनें आमच्या शास्त्रकत्यांनी द्दी हुतारानीची पूजा अस्तित्वांत आणिली कीं काय कोण जाणे ! अलीकडे मोठमोठ्या शहरांत ब अर्वाचीन पद्धतीचे शिक्षण मिळालेल्या लोकांत या व्रताचें माहात्म्य थोडंसं कमी होत चाललें आंहे; तथापि याच वर्गापेकी कित्येक इसमांस धघमश्रद्धेची जी उकळी फुटल्यासारखी दिसत आहे, तीमुळें या निंद्य धमाचाराचें हे इसम मोठचा निकरानें मंडन करण्यास पुढें सरसावण्याचा संभव आहे ! सुधारकाने किंवा सुधारकांनी अमुक जुना आचार बेवकूफपणाचा ठरविला ना, तर मग आपणांला त्याचें वकीलपत्र धेतलेंच पाहिजे, असा या इसमांचा निश्चय झाल्यासारखा दिसतो. होबो बापडा ! सकाळीं, दुपारी, संध्याकाळी व रात्रीं शेफारलेल्या व उनाड, टारग्या पोरांनी रस्तोरस्ती अनिर्वाच्य शब्द तांडांतून काढावे आणि सभ्य स्त्रियांस व पुरुषांस लज्जेने माना खालीं
-1- पाचजन्याचा हंगाम
८९ /८२*८१ १% /५ » »7७ » टके - ९ ७-7”. 2126. यी £%/ “५ «२२ ५ /% १ च “९ "१ भल २८ ४ ८ % -» १.” ही
घाळून निमूटपणे जावें लागावे, येवढयानेंच या आचाराची परमावाधि हाती, तर याकरितां आम्ही एका आरटिकलाची जागा आडविली नसती पण तसे नाहीं. माधी पोर्णिमपासून जसजसे अधिकाधिक दिवस लोरत जातात तसतसे अधिकाधिक वयाचे लोक या प्रतिसांवत्सरिक बाभर्त्स णाःचे भागीदार होऊं लागतात; अखेरीस फाल्गुन अशुद्ध पोर्गिमला प्रत्येक हिंदु- ग्रहांत हुताशनीची प्रजा होऊन तिच्याभोवती प्रदाक्षिणा घालतांना हं अभं- गल फाल्णुनवा[द्य ग्रहाधिपतीकडून घरांतील बायकांच्या, मुळींच्या ब मुलांच्या समक्ष यथाशास्त्र वाजविले जातें ! तसंच या तिथीला गांवांतील मोठमोठचा देवळांपुढें किंवा चवाठ्यांच्या जागांवर रचलेल्या सार्वजनिक होळ्यांस संध्याकाळीं गांबांतीळ मानकऱ्यांकडून अभि देववून त्यांच्या सभोवती या अत्यंत शुभसूचक मुखवाद्याचा गजर करण्याची रीत आहे !
या उत्सवाचा येथेच शेवट द्वोता तरीदेखीळ फार चांगलें झाळें अस्ते; पण आमचे हिंदु लोक धर्माला खूष राखण्याविषयीं फार उत्कठ असल्या- मुळें या राक्षसी, पैशाचरिक, किंवा रानटी देवीचा ते पूर्ण पांच दिवस मोठ्या थाटाचा उत्सब करतात ! तमाशांच्या छकडी, वेश्यांची गाणीं रंगाची शिंपणी-यासंबंधाचा अप्रशस्तपणा असावा त्याहून वाइट आहे; पण कित्येक ठिकाणीं धुळवडीच्या दिवशीं जो समारंभ होतो त्यापुढे दा अप्रशस्तपणा सूर्यांपुढें काजव्यासारखा फिक्का पडतो ! लहानमोठे ग्रहस्थ, होळीच्या राखेत माती, शेण व त्याहूनहि घाण अशीं द्रव्यें मिसळून यार केलेल्या खातेर््यांच्या पंचामृताने आपापलीं अंगें नखशिखांत ' खून घेतात व ' टेंपरवारी ? वराहस्वरूप कित्येक मोठया होसेनें धारण करतात. नंतर एखादे चावरे, लाथरें व नाळ लागलेळें गाढव हुडकून काढून यावर पिछाडीकडे तोंड करून या सोंगापैकीं एक सोंग स्वार होतें. खराटे, केरसुण्याचे बुग्खंडे, फाटकी शिपतररें व सुपे वगैरे जिनसांचीं छत्रचामरें सज्ज झाल्यावर गांबांतलीं सगळीं टारगीं पोरं व तमाशेवाल्यांचा एखादा संच बरोबर घेऊन मोठ्या प्रेमानें विचकट लावण्या म्हृणत, नानाप्रकारचे उखाणे म्हणत, नवीन मनुष्य दिसला कीं, त्याच्या अंगावर खातेरें शिंपून व त्याच्या वस्त्रांवर घाणेरडे छाप ठोकून त्याळा सामान्य घोळक््यांत ओढून घेत, व ठिकठिक्राणी उभे राहून जाणाऱ्या-येणाऱ्या बायकांच्या किंवा या
आगरकर :! व्यक्ति आणि विचार ८४
१/४*/” / शो “*-€ - कलर कः */२*/१%/% ४१ * “%-.”/४% ४-४ *7* ८४२ “२ “१५ “४ “४६ ४ "२. £४./”./४.///
छबिन्यांत येऊन दाखल होण्यास कांकू करणाऱ्या गांध्रकऱ्यांच्या नांवानें जबरदस्त पांचजन्य करीत, ही सेतानसेना एखाद्या मारुतीच्या, म्ह॒सोबाच्या किंवा गांवांतील चावडीच्य़ा, पटांगणांत येऊन ठेपते आणि तेथें दुपार लोटून जाईपर्यंत यथेच्छ धुळवड खेळल्यावर आंघोळीकरितां तींतील वऱ्हाडी विहिरीवर, तळ्यावर, आल्यावर, नदीवर किंबा आपल्या घरी जाऊं लागतात. धुळवडीचा दिवस हा या सगाचा अत्यंत ळाजिरवाणा दिवस आहे, असे म्हणण्यास हृरकत नाहीं. अशा प्रकारचा पश्मूपणा खरो- खरीच कायद्यानें एकदम बंद केला पाहिजे. पण जो कोणी सरकारला अशी सूचना करील त्याच्या नांवानें अधिकच पांचजन्य होऊ लागेल यांत संशय नाहीं !
या सणाचे कित्येक भक्त असे म्हणतात कॉ, एकसमयाबच्छेदॅकरून स्व देशभर होळ्या पेटविल्यानें व त्यांत तूप व पोळ्या जाळल्यान जो सुवासिक धूमकल्होळ उत्पन्न द्ोतो त्यामुळें मनुष्याच्या जीवितास अपाय- कारक असें, वातावरण व्यापून राहणारे परमाणुरूप सूक्ष्म कमि नाशास पावून हवा शुद्ध होते, ब रोगाचें ब्रीज नाहीस होतें; तसेंच होळीच्या भोवती बोंब मारण्याची आमच्या पूवंजांनीं जी चाल घातली आहे तीवरून असें व्यक्त होतें की, आग लागली असतां तिचा उपशम करण्यास बोंब मारण्यासारखा उत्कृष्ट उपाय नाहीं! कारग या अद्वितीय भारतीय शिंगाचा किंवा देलिफोन- चा स्वर कार्नी पडल्याबरोबर चार लोक चोहोंकड्ून धांवत ' येतात आगि आग विझविण्याचा प्रयत्न करितात ! शिमग्यांत जो बेताल विचकट- पणा चालतो तोहि केवळ वावगा आहे अर्से नाहीं. ज्याप्रमाणे ठाणावर डांबून घातलेला घोडा मस्त होतो, त्य घातलेला घोडा मस्त होतो, त्याचप्रमाणें मनुष्यस्वभावांत ज्या दोन- चचार दांडग्या वृत्ति आहेत, त्यांना नेहूर्मीच कोंडून ठेवलें तर त्या फारच त्रासदायक होतात; सत्रब कधी कधीं त्यांना खल्या करणें जरूर आहे. एंजि- नांत फार वाफ जमली तर ती रक्षकद्वारानें (53219 ४41४८ ) सोडून दिली पाहिजे, नाहीं तर तिच्या अनावर सामथ्यांमुळें समग्र एजिनाचे तुकडे होतात. मनुष्यांच्या विकारांचीहि तशीच गोष्ट आहे. पाळीपाळीने साऱ्यांची सोय लाविली पाहिजे. अलंकारिकांनीं नवरसांत ्बॉभत्स रसाचाहि समावेश केला आहे, हें ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. दुभाषण करणें, खातेऱ्यांत लोळणें,
८५ पाचजन्याचा हगाम
ट्र -« ८ शू 4४ 4“ "*./ “%/४ १६८ २ ८ ५-० ०/
उच्चनीचत्वाचा भाव टाकून क्षणभर लहानथोरांनीं बरोबरीच्या नात्याने एक- मेकांशीं वागणे, थट्टा करणें वशेरे गोष्टी इतर गोष्टीप्रमा्णेच मनुष्यास इन्याशा ब अवशय वाटतात; ज्याप्रमार्णे इतर गोष्टींनी त्याप्रमाणें यांनींहि त्याचें मनोरजन व सुखवृद्धि होते; तेव्हां यांचाहि अगदींच निषेध करतां कामा नये भी
ही विचारसरणी शिमग्याच्या भक्तांस केवळ निरुत्तर वाटणार आहे, व जे पबपद्ध्तीचे लेखक आमच्या या निबधाविरुद्ध आपली लेखणी उचलतील ते या सरणाचिं आपापल्या कलाप्रमाणे वेडेंबांकडें भाषांतर कर- तीळ याविषयीं आम्हांस शका नाहीं! तर्थापे मनांतल्या मनांत आपण सेतानाचा पक्ष घेऊन भांडतो आहों, असें त्यांस वाटल्याबांचन राहणार नाहीं. वाईंट कृत्यांकडे मनुष्याची सहज प्रश्रात्ति आहे. त्या प्रवृत्तीच्या समाधानापासून उत्पन्न होणारं सुख त्यास प्राप्त होण्यासाठी विशेष काल, विशेष सण, किंवा विद्वेष कतु नेमिले पाहिजेत असें नाही. अशा प्रकारचें शिक्षण देण्यासाठीं शाळा घालण्याची गरज नाही. मनुष्याच्या सांप्रत स्थितींत दुर्वत्तांचा अंकुर त्याबरोबरच जन्मास येतो, आणि लहानपणापासून तो खुडून टाकण्याचा किंवा सवूळ उपटण्याचा प्रयत्न केला नाहीं तर स्वल्प वयांत तो सारें अंतःकरण आपल्या विषारी विस्ताराने व्यापून टाकून, सदू- वृत्तींची वाढ बिलकुल होऊ देत नाहीं. तेव्हां रिमग्याच्या सणासारखे सण नाहींसे करून टाकल्यास आमच कोणत्याहि प्रकारचें नुकसान होण्याचा संभव नाहीं. शिमग्यावांचून शिमग्यांतळे निंद्य प्रकार आपल्या व इतर समाजांत नित्य घडत असतात. आम्ही मात्र त्यांना धमांच्या नांवानें फार्जील उत्तेजन देऊन आपलें अधिक नुकसान करून धत आहों.
क्षणभर असें समजा काँ, होळीच्या किंवा धुळवडीच्या दिवशी एखादा जिज्ञासू प्रवासी जमनींतून किंवा चिनांतून येथे आला, आणि रस्तोरस्ती चाललेला दंगा व बोंभाबोंब पाहून हा काय प्रकार असावा, हें समजून घेण्याच्या इराद्याने त्याने कोणा एखाद्या ग्रहस्थापासन जागोजागी झडत असलेल्या लावण्यांचा आणि डखाण्यांचा अर्थ समजून घेतला तर तो था आमच्या सणाविषयीं आणि सावजनिक नातिमत्तेविषर्यी काय कल्पना करील बरें ! ज्या गोष्टीबद्दल दुसऱ्यापुढें आपणांस अधोवदन करावें लागेळव जी
आगरकर : ब्याक्त आणि वचार ८५: गोष्ट आपली आपल्यासच शांत वेळी ढाजिरवाणी वाटते, तिचें मिथ्या घर्मामिमानाने मंडण करणें आगि कांही मूर लोकांनीं प्रसंगवशात् तिला घमांधार लावून दिला असल्यामुळें तिचा त्याग करण्यास भिणें, हवें खऱ्या घर्मश्रद्धेचें लक्षण नव्हे. शिमगा हा आमच्या धमावर फार मोठा डाग आहे. खिस्तीच्या हातच्या चहाहूनहि फाल्गुनांतला सार्वजनिक विचकटपणा आणी त्वपुरा विशेष गह्देणांय आहे; तेव्हां खुद्द श्रीनें किंवा श्रीच्या प्रतिनिधींनी चहाप्रकरणांतून आपले लक्ष काढून घेऊन त्याचा मोर्चा या अछाव्य दुराबाराकडे फिरावलळा तर फार चांगळें होईल असें आम्हांस वाटते ! पण सामान्य लोकांच्या धघर्मकल्पनांहून त्याच्या<धमाधि- काऱ्यांच्या-धर्मकल्पना विशेष उन्नत असतील, असें मानणे म्हृणजे समाज- शास्त्राचा विशेष परिचय नार्ही, असेंच व्यकता करणें दोय !
सुघारकातिषर्थी किथेकांचा असा तमज झाला आहे काँ, जेवढे जुनें ब हिंदु असेळ तेवढे नादान ठरविण्याचा त्यानें जणू काय विडाच उचलला आहे ! आमच्या मतें हा समज फार चुकांचा आहे, कोणतादे आचार- विचार आम्हांस चांगळा वाटत नाही, असा या लोकांध समज कोणत्या कारणामुळें झाळा असेळ हे त्याच त्यासच ठाऊक, तथापि सणांच्या संत्रधानें त्यांचा आमच्याविषयी गेरसमज्ञ न व्हावा म्हणून आम्ही स्पष्टपणं येथ दहि सांगून ठेवतों कॉ, शिमग्याचा सर्ण आम्हांत जितका तिरस्करणीय व त्याज्य वाटतो तितकाच दिवाळीचा सण अमिनदर्नीथ व रक्षणीय वाटतो. या सणांत आम्ही कते बागतो. याचा छडा कोठल्याहि चिकित्सक प्रवाशाने कितीहि काढला तरी आम्हांविषर्यी त्याच्या मनांत तिरस्कार उत्पन्न होण्याची
णुमात्र भीति नाही. उलट अभ्यगस्नाने, सुग्रास भक्षण, लक्ष्मीपूजन व जमाखचांचा आढाबा, देण्याघेण्याचा निकोळ, सोम्य ब सुखदायक खेळ, दीपोत्सब व दारुकाम, बहिणभावडांच्या भेटी आणि ओवाळण्या बगेरे गोष्टी कोणत्याहि प्रकारें लाजिखाण्या नसून त्यामुळे आमच्या सांसारिक वृत्तीची व कुटुंबपद्धतीची रम्य बाजू प्रगट होते. या मंगळ प्रकारांची शिमग्यांतील ओंगळ प्रकाराशी तुळना करा, आगि ग्रा प्रस्तुत ढेखास दोष देणें बोग्य वाटेळ तर तो खुशाल द्या.
आयलेंडाकडे पाहून तरी जागे व्हा ८
(बांधवही, गिझनीच्या महंमदाने सोमनाथ येथील मूति फोडून जो खजिना लटला त्यानें, तेमूरळंगानें स्वारी करून तलवार आणि विस्तव यांनीं जो प्रलय करून दिला त्यानें, अबरंगजेबानं दक्षिणपर्यंत स्वाऱ्या करून जो कहर करून सोडिछा त्यानें १७३८ त अफगाणच्या चोराने जो धुमा- कूळ मांडिला होता त्यानें, किंवा १७५९ त अबदालीन जो कत्तळ उडविली तिन, तुमची निद्रा दूर झाली नसेल तर प्रस्तुत काढी आयलेडांत जो प्रकार नचचाळला आहे तो ऐकून तरी जागे व्हा, आगि देश सुखी कशानें होतो, याचं तत्व उमजा
लोक झी महाराषट्रीयांवर स्त्रेणत्वाचा आरोप करीत असतोील, जे तुमच्या अंगीं एकी नाहीं, राजकारणकोशल्य नाहीं, ज्ञान संपादण्याची इच्छा' नाहीं, मोठेपणा मिळविण्याची चाड नाहीं, आणि स्वातंत्र्याची गोडी नार्ही, असें म्हणत असतील ते तुमचे मित्र नव्हत, तर शत्र होत, असें समजून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, व॒ आपला आपणच धिक्कार करण्यास लागूं नका. पुराणपूर्वे काळापासून पेशवाईचा लय होईपयत ज्ञान, शौर्य, परोपकार, देशप्रीति, स्वाभिभाक्ते, प्रजाबात्सल्य, इत्यादि गुगांबद्दल जे येथें नांव ठेवून अमर होऊन गेले आहेत, त्यांचें नित्य स्मरण करीत जाऊन, व सध्यां आपणांत जे दोष वसत आहेत, त्यांचे शांतपणें निरीक्षण करून, आपल्यापेक्षा पुढील पिढी शानानें, सद्गुणानें ब सखांनें श्रेष्ठ कशी होईल या गोष्टीचें मोठया काळजीनें 'ितन करा, आगि मनांत धरलेला हेतु तडीस जाण्यास जे उत्तम उपाय असतील, ते शोधून काढून अमलांत आणण्या विषयी रात्रंदिवस परिश्रम करा. जे ज्या देशांत जन्माला येतात, जे ज्या देशांतील संपत्तींचा उपभोग घेतात, व॒ ज्याचे ज्या देशांतील सुधारणेवर प्रत्येक प्रकारचे सुख अवलंबून असते, त्यांनीं त्या देशांतील श्ञानाचा, संपत्तीचा, नीतीचा ब स्वातत्र्याचा विस्तार करण्याची जबाबदारी आपल्या शिरांवरघेतली नाहीं, तर त्यांच्यांत, आणि त्याच देशांत उपजीविक!
आगरकर : व्यक्ति आणि विचार ८८
शरा टी. * /* ४ ४. '२/ २. धिची
“५” वि.
करून आयुष्य कंठणारे जे खालचे जीव त्यांत, भेद तो कोणता ? मनुष्यांत आणे पशूंत जो मुख्य भेद आहे, तो हा कॉ पद्मूना आपले ज्ञान, व आपलीं सखे, हवी तितकीं वाढवितां येत नाहींत. मनुष्याची गोष्ट तशी नाही. त्याच्या अंगी वाग्बिचारादे ज्या अनेक शक्ति आहेत, त्यांच्यामुळे त्यास आपले ज्ञान आणि सुख हवें तितक वाढवितां येणार आह़े. कित्येक वेदात्यांना सानाची आणि सुखाची वरा& करण्यांत कांहीं हांशील वाटत नाहव; आणि कदाचित् त्यांचें म्हणणें खरंही असेळ, पण शानवृद्धीत आगि सुखात कांही तात्पव॑ नाही, हें ज्ञान होण्यास तरी अगोदर किती ज्ञान संपादा लागतें १ तसेंच, ज्ञानसंपादनाच्या पाठीमागे जे लागले आहेत, ते सारेच वेदाती झाले असें कधीद्दी ददोत नाही. पुनः ज्या अथा दराग्य आणे आधिमातिक सुखोप- भोग, या दोनही गोष्टी अनेक वर्षे लोकापुढें अतता, बहुतेकाची प्रश्नात पहिल्याकडे न होतां दुसऱ्याकडे होत आह, त्याअर्था मनुष्यप्रकृतीला साघारणपणें आधिभौतिक सुखोपभोग अधिक इष्ट आहे, हे निर्थिवाद सिद्ध होतें. समजूं ढागल्यापासून मरेतांपयंत, जो तो होईल तितके सुख संपाद- ण्याच्या, व तें भोगण्याच्या घादळींत असलेला दृष्टीस पडतो, ब तो तीत इतका निम होऊन गेळेला असतो, का त्याला आपले खर सुख कशात आहे, तें कशानें प्रात होल, त॑ पुष्कळ दिवस टिकेल कशाने, याचा विचार करण्यास, किंवा तं प्रास झालें असता थोडा बळ त्याचा स्वस्थपणे उपभोग घेण्याससुद्धां वेळ सांपडत नाहीं ! यामुळ होतं काय, कॉ प्रत्येक मनुष्याला आपापल्या आवडीनावडीप्रमाणे, चादील त्या सखाचा यथेच्छ उपभोग घेतां येण्यास, ज्या सावजनिक गोष्टोकडे त्याच्या 'वित्ताचा काही भाग, निदान मधून मधून तर्री, वेघला पाहिजे, तो १घधेनासा होऊन, सवोच्या सुखाच्या पायाभूत ज्या गोष्टी, त्यांच्याकडे दुढक्ष झाल्यामुळ, व्यक्तींच्या सुखाची इमारत एकदम ढांसळून जाऊन तींत वास करणाऱ्यांच्या कपाळीं पारतंत्र्य येतें ब त्यांस नित्य कष्टभारी व्हावे लागतं ! पर्थ्वातील ज्या ज्या राष्ट्रांकडून या सवसामान्य व सव।धाररूप गोष्टीकडे जापअत दक्ष झाळे नाह, तापत त्या त्या राष्ट्रांत ऐ.बरथ, संपात, जान व शोज यांचा अव्याहत विस्तार होत गेला, ज्या दिवशीं या गोष्टीस ते पराड्सुख झाल, त्या दिवशीं त्याच्या मोठेपणात उतरता पाया लागला, ब अखेरीस त्याचा ऱ्हास झाला, एथ्बी-
८५९ आयलंडाकड पाहून तरी जाग वहा बरीळ पाहिजे त्या जुन्या किंवा नव्या राष्ट्राच्या इतिहासाकडे पहा; वर सांगितलेल्या तस्वाचा त्यांत तुम्हाला प्रत्पम आल्यावांचून रद्दाणार नाहीं मनुष्ये समाज करून राहू लागडी, म्हणजे त्यांच्यांत परस्परावलंबन स्वाभा- विकपणें उत्पन्न होतें. समाजांत राहणाऱ्या मनुष्यास थोडेबहुत पारतंत्र्य किंबा परावलंबन भोगण्यास नेहमीं तयार असळेंच पाहिजे. समाज व्यवस्थितपणे, न्वाळून, त्याचें पाऊल एकसारखे पुढे पडत जाण्यास जितक्या पारतंत्र्याची आवदयकता आहे, तितर्केच पारतंत्र्य ज्या समाजांतील प्रत्येक व्यक्तीस भोगावे लागत, व अधिक भोगावे लागत नाहीं, तो देश अत्यंत सुखी आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं.)ज्या मानानें ह्या आवश्यक पारतंत्र्याचा हिस्सा असपतेनें पट्ट लागतो, त्या मानानें अनवस्था, दुःख, जुलूम व असंतोष, यांचा उद्भव होतो. आईबापांना मुलावर, नवऱ्याला बायकोवर, स्वामींना सेवकावर, व राजांना प्रजेवर, जो जो. अधिकाधिक हक्क भिळत जातात, तों तां एका पक्षाला अयुक्त स्वरातव्य मिळत जाते, व दुसऱ्याच्या बाट्याला पारतेत्र्य येतें. आपलें मन एकाकडे ठेवून दुसऱ्याच्या तब्वेतीप्रमार्णे वागावें गणे, यांतच मोठे दुःख आहे. कित्येकदां असें होते, काँ ज्याचे त्याला आपले हित बरोबर कळत नसत, व दुसऱ्याने सांगितलेले त्याला रुचत नसते. या रीतीनें एकोकडून अज्ञान व दुसरीकडून परोपंदशतिरस्कार, यांचा घेरा पड्डून शेवटीं तो आपल्या कल्याणास मुकतो ! अरत्ते जरी आहे, तरी ज्याचें त्याला होईल तितके स्वाततर्य भोगू दे्गेंच इष्ट आहे; कारण एकाने दुसऱ्याच हित कशांत आहे हें शोधून काढण्यांत जितक्या चुका होण्याचा संभव आहे, त्यापेक्षां लक्षपटीनें कमी चुका, ज्याचें त्यानें आयले हित कशांत आहे, हें शोधून काढण्यांत होणार आहेत. म्हणून राष्ट्राच्या राज्यरीतींत या गोष्टीकडे होईल तितकें लक्ष देणे फार जरूर आहे / ' अनियंत्रित एकसत्ता मोडून तिच्या जागी बहयुसत्ताक राज्यपद्धाते स्थापणे जिंकणाऱ्या राष्ट्रांचा अंमळ झुगारून देणें, स्थानिक स्वराज्याचा अधिका. धिक विस्तार करणे, गुलामांचा ब्यायार बंद करणे, स्त्रीपुरुष, स्वामिसवक,' गुरुशिष्य, राजाप्रजा--यांच्यामधील संबंध होतील तितके अन्योन्यांच्या इच्छेवर आणून ठेवर्णे---या सगळ्यांच्या मुळांशी वर निर्दिष्ट केलेले तत्व आहे . होईल तितके करून ज्याचें त्याला आपले काम मनाम्रमार्ण करू द्यावयाचें ६ आ.
आगरकर : व्यक्ति आणि विचार ९७
[यढेडचा इंग्लडा्शी जो झगडा चालत आहे तो सगळा या तत्त्वासाठी इंग्लिश लोक सध्यां आयलडारचें राज्य जितक्या व्यवस्थेने करीत आहेत, तितक्या व्यब्थेने कदाचित् त्यांचें त्यांना करतां येणार नाहीं; म्हणून त्यांना स्वातत्य देणें बरोबर नाहीं, हं म्हणणे न्याय्य नाहीं. आपलें काम वेडेंवाकडं का होईना, पण जेव्हां ते आपल्या हातून वठते, तेव्हां जे समाधान होतें त्याच्या शतांश समाधान दुसऱ्यार्ने ते॑ कितीही सुबक करून दिलें तरी होत नाही, आणि असे कां होते याला कारण आहे. आपलें काम आपल्यावर पडले असलें म्हणजे त॑ आज नाहीं साधले तरी उद्यां साधेल, उद्यां न साधळे तर पवी साधेल; कालांतराने ते॑आपळलें आपणांस उत्कृष्ट करतां येऊन त्याच्यापासून होणाऱ्या साऱ्या सुखाचा उपभोग आपणांस घेतां येईल, अशी इंषा निरंतर जाग्रत असते, व तिच्यामुळे अवर्णनीय समाधान होत असते, पण जेव्हां दुसरा आपलें काम करीत असतो, तेव्हां या संमाधा- नाचा अंतःकरणास स्पशै सुद्धां होत नसतो. जो दुसरा आपल्यासाठी आपलें काम करीत असतो, तो आपल्यापेक्षा विशेष चतुर असेल, व फारच कमी स्वार्थसाधु असेल, तर कांहीं काळपर्यंत आपणांस नुसतें बाह्यसुख थोडेसे अधिक होण्याचा संभव आहे. पण ज्याची त्यार्च्या शिरावर जबाबदारी अस- ल्यानें त्याच्या बुद्धीस जें चांचल्य येतं, उद्योगनिमझत्वामुळें त्याच्या वृत्तीत जी प्रफुल़ता असते, कष्टान्तो जय आल्यास जो अनिर्वचनीय आनंद होतो, तो दुसऱ्याच्या ओजळीने पाणी पिणाऱ्यास कधीही व्हावयाचा नाही-
कवि, काव्य, काव्यरति ९
७८८५६०० /०५ ० /७. /७७_/"७ ७४७ _ ७७७0 0 “-/५-४८* 0” “7. > “* “* “*-/*...५०-.--->/“-< “९८
कवि जं सत्य सांगतो, ते शास्त्रीय सत्याप्रमार्णे गूढ नसतें. शास्त्रीय सत्यां- पैकी कांही सत्ये इतकीं गूढ असतात की, ती समजण्यास तपांच्या अध्यय- नाची आवश्यकता असते. तर्सेच शास्त्रांत कधी कधीं विशेष कारणासाठी अगदीं क्षक सत्ये सांगितलेली असतात, या दोन्हीहि सत्यांचा काव्यांत उपयोग होत नाही. ' उष्णता, प्रकाश, व विद्युत् ही. गतीची निरनिराळीं रूपें होत. ! हें सत्य काव्यविषय होण्यास आणखी शेकडा वर्षे लोटली पाहिजेत, तरच, ' बामळीळा काटे असतात, ? ' मासे समुद्रांत राइतात, ' : पावट्याची उसळ फार खाल्याने अपचन होऊन वायु सरतो, ' असलीं सत्येह्रि काव्याच्या कामाची नाहींत ! काव्यांत जीं सत्ये गोंवायारची, त्यांची
योग्य निवड करण्यास कवीस पराका याप पडतात. जीं समजण्यास मुळीच
श्रम पडत नाह[त, अशा उपयागा नाहीत; जी सम ञआा समजण्यास फार श्रम पडतात,
दनोत्पादक असलीं पाहिओत. यावर कोणी अशी शंका घेतील की, काव्यांत बणिलेलीं सत्ये नेहमीं अनुकल संवेदनोत्पादक असलीं पाहिजेत, दं मत खरें असेल, तर काव्यांत दुःखपर्यवसायी नाटकांचा, किंवा अवर्षेणादि अरिष्टांच्या वर्णनांचा समावेश कधींच करतां येणार नाहीं, कारण दुःखपर्यवसायी नाटकें पाहिल्याने व अरिषशंची वर्णने वाचल्याने मनास आनंद न होतां उलट दुःख होते. कांहीं अंशीं शका बरोबर आहे; पण थोड्या विचाराअंती तिचे निरसन होण्यासारखे आहे. दुष्काळांत अन्न न मिळाल्यामुळें होणाऱ्या यातनांचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्या यातनांच्या वर्णनाचे वाचन किंवा श्रवण, कामीजनास होणाऱ्या क्रेशांचा प्रत्यक्ष अनुभव, आणि त्यांच्या केशांच्या वर्णनाचे वाचन किंवा श्रवण, या आणि याप्रमाणें इतर सर्व गोष्टींपासून होणाऱ्या सुखदुःखांचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांच्या वर्णनांचें वाचन किंवा श्रवण,यांत फार अंतर आहे प्रत्यक्षानुभवाची तीव्रता वाचनांत किंवा श्रवणांत कर्घीदि येऊ शकणार नाहीं; आणि तसे होऊं लागलें तर प्रतिकूल संवेदनोत्पादक काव्यें कोणी हार्ती
आगरकर : व्यक्ति आणि विचार ९२
१-८ */0 / ४ ५७ ८ ०८७
घरणार नाही. उतार वयांत शेकडो नवानवसांनीं झाळेळें अपत्य मरण पावलें असतां मातापितरांस जे दुःख होते, तेच दुःख जर त्याच्या वर्णनापासून किंवा अमिनयापासून होऊं लागलें, तर ते बणंन कोण हातांत घेइल १ किंवा तो अभिनथ पहाण्यास कोण जाईल ? एखाद्या दुर्गम आणि निर्भय अश्या उंच ठिकाणीं बसून खालीं चाललेली लढाई पाहण्यानें मनावर ज्या प्रकारचे विकार होण्याचा संभव आहे, त्या प्रकारचे विकार दुःखपर्यबसायी कथेच्या वाचनापासून होतात. सर्वे मनुष्यांच्या मनोर्बात्ति एकाच तऱ्हेच्या असल्यामुळें एकास झालेले दःख किंवा सुख त्याच्या बाह्य चिन्हांवरून, वर्णनावरून, किंवा अभिनयावरून दुसऱ्यास समजून येतें, हे॑ खरें आहे. पण या समजून येण्यांत आगे प्रत्यक्षानुभवांत फार अंतर आहे. तरवारी- सारख्या शास्त्राने ममापर्थेत चरचर कापीत जाणें, आणि फक्त अंगाला चाटणे यांत जो फरक आहे, तो प्रत्यक्ष सुखदुःखांत आणि त्यांच्या चित्रांत आहे. कवींची सारी करामत हुबेहुब चित्र काढण्यांत आहे; मूळ उत्पन्न करण्यांत नाहीं. ते मूळ उत्पन्न करूं लागताल तर त्यांच्या दुःखो- त्पादक कृतीकडे कोणी ढुंकूनही पह्वाणार नाहीं.
हा सगळा वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या सुखदुःखाविषर्यी विचार झाला. दु:खपर्यवसाथी काव्य लिहितांना खुद्द कवीच्या मनाची काय स्थिति होते, हा प्रश्न अजून राहिलाच आहे. कोणत्याहि प्रकारचें काव्य रचतांना किंवा त्यांतील विषयांचा विचार करतांना कवीस जे आबास होतात, ते प्रत्यक्ष आयासाहून बरेच क्षीण असतात. सुखदुःखाचा प्रत्यक्ष अनुभव, आणि सुखदु:खावर पुन; पुनः विचार करून तीं आपणांसच होत आहेत, असा भास करून घेण्याचा प्रयत्न यांत पुष्कळ अंतर आहे. घनलोभ्याचें घन एका- एकी नाहींसें झाळें असतां, त्याळा ज्या यातना होतात, त्या प्रत्यक्ष यातना कवि आपणांस धनलोभी समजून व आपले सारें वित्त एकाएकीं नए झालें आ& असे समजून, द्रब्यनाशानें खऱ्या धनळोभ्याला होणाऱ्या दुःखाचे प्रातॉविबे आपल्या मनावर उठवून घेण्यासाठीं त्या दुःखाचे एकतार्खे चिंतन करतो, व त्यामुळें कांहीं वेळाने त्याच्या मनाची वृत्ति घनलोभ्याच्या वृत्तीतरखी होऊन धनलोभ्य़राला होणाऱ्या यातनांची बरीच छाया त्याच्या मनावरद्दी पडूं लागते, अशा प्रकारे उत्पन्न केलेल्या दुःखाच्या छायेस अप्र-
९९ कवि, काव्य, काव्यरति त्यक्ष अर्से म्हणतां येईल. ज्याळा ही छाया हवी तितकी दाट पाडून घेतां येत असेल, त्याच्या अंगीं कवित्वगुणांपैकी श्रे्ठ गुभ आहे, असें म्हणतां येईल. विचारानें प्रत्यक्ष सुखदःखाच्या तात्रतेचें पर्ण प्रातिबरिंब आपल्यावर उठवून धेर्णे यार्चेंच नांव तादात्म्य, तंद्री किंवा एकतानता. ज्याला सुख- दःखाचा प्रत्यक्ष अनुभब होत आहे, त्याच्या मनाप्रमाणे कवीच्या मनाची स्थिति झाल्याशिवाय त्याच्या काव्यांत तो तो रस पूर्णपणें उतरणार नाही. रसाची परिपक्रतता अगोदर कवीच्या मनांत आली पाहिजे. ती तशी झाली तरच त्याला ती काव्यांत आणण्याचा प्रयत्न करतां येईल; कारण, जर आडांतच पाणी नसले, तर ते पोहऱ्यांत कोटून येणार १ कवीला ज्या विषयाशी आपल्या मनाची तंद्री लावून घ्यावयाची अतते, तो विषय अनुकूल संवेदनोत्पादक असो, कीं प्रतिकळ संवेदनोत्यादक असो, त्याला जे कष्ट पडतात, ते उभयपक्षी सारखेच असतात. कवीचे मन फोटोग्राफ घेण्यासाठी तयार केलेल्या भिंगाप्रमाणें असतें. ज्याप्रमाणें हवा तेवढा प्रकाश अनुकूल असला म्हणजे पाहिजे त्या पदाथाचे हुबेहूब प्रतिबिंब त्या भिंगावर पाडतां येते, त्याप्रमाणे ज्या कबीला आपली कल्पना हवी तितकी प्रज्वलित करतां येते, त्याला तिच्या, ररमीनी आपल्या मनावर णाहिजे त्या विषयाची मुळाबरहुकूम छाया पाडतां येते. कल्पना प्रज्वलित होऊन कल्पनाविषयाशी तादात्म्य होणें-यांतच कवीचा आणि काव्यवाचकांचा आनंद आहे बीजगणितांतीळ किंवा भूमितींतील एखाद्या कट प्रश्नांत बुद्धि व्यग्न होऊन गेली असतां तींत ज॑ चांचल्य उत्पन्न होर्ते, ते तत्त्वशोधकांस जरस अत्यंत आनंददायक असते, त्याप्रमार्णे सुंखदुःखोत्पादक विषयांचे हुबेहुब आकलन करण्यासाठीं भरधांव सोडलेल्या कंल्पनेच्या चांचल्यापासून कवींना व काव्य- [चकांना अत्यानंद होतो. असें जर नसते, तर दुःखपर्यवसायी काव्यें कवि मुळींच न लिहिते, व वाचक तीं मुळींच न वाचते. तेव्हां सिद्ध काय झालें कीं, काव्य दुःखपयेवसायी असो कीं सुखपर्यवसायी असो, त्यांतील रसा- पासून उत्तन होणारा आनंद सारखाच असतो; आणि याच कारणांमुळे काॉंमिडी आफ एरसं ( भ्रांतिकतचमत्कार ) इतकींच 'आधेललो वाचण्याला, किंवा त्याचा प्रयोग पद्दाण्याला आमची मर्ने उत्सुक असतात. तर मग दुःखपर्यवसायी आणि सुखपर्यवसायी काव्यांच्या वाचण्यांत किंवा
आगरकर : व्यक्ति आणि विचार ९७ प्रयोगदरानांत मुळींच भेद नाहीं काँ काय, असा प्रश्न सहज उत्पन्न होतो. त्यास इतकंच उत्तर आहे की, भेद आहे; मुळींच नाहीं असे नाहीं; पण तो फार थोडा आहे. काव्यवाचनांत किंवा त्यांचा प्रयोग पहाण्यांत एकमेकांपासून अगदीं मित्न असे दोन मानसिक व्यापार चाललेले असतात, एक कल्पनाद्यार्फ प्रज्वडित होऊन ती मनाचे काव्य- प्रस्तू्शी तादात्म्य करण्यासाठीं झटत असते; दुसरा, इंद्रियांपुढे प्रत्यक्ष सणाऱ्या, किंवा कल्पनेने निमाण केलेल्या काव्यवस्तु आपापल्या स्वभावा- प्रमाणें वाचकांच्या व प्रेक्षकांच्या अनुकूल व प्रतिकूल संवेदनांत अशतः कारण होत असतात, यामुळें दुःखपर्यवसायी काव्य वाचीत असतां, किंवा त्याचा प्रयोग पहात असतां शत्तीला थोडीशी खिन्नता उत्पन्न होते, आणि सुखप्थवसायी काव्य वाचीत असतां वृत्तीला थोडासा आनंद होतो. अभ्रबुद्ध लोकांना पहिल्या व्यापारापासून होणाऱ्या आनंदाची मुळींच कल्पना नसते. यामुळें दुःखपर्यवसायी नाटक पहाणें त्यांना आवडत नाही. आतांपर्यंत जे सांगितळे आहे त्यावरून तत्त्वशोधकाप्रमाणे कबीचेंह्ी एका प्रकारच्या सत्यांचा निर्णय करणें आणि तीं सांगणें, हें काम आहे; हें काम बजावण्यासाठी कवीस आपली कल्पना प्रज्वलित करून काव्यवस्तूशी आपल्या मनाचे तादात्म्य करून घ्यावे लागते; काव्यवस्तु कोणत्याद्दी प्रकारची असो; या तादात्म्यापासून होणारा आनंद सारखाच असतो; कवींच्या यथार्थ वूर्गनांनीं काव्यवस्तूजीं वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनांचें तादात्म्य झाळें तर त्यांनाही कबीसारखाच आनंद होईल. काव्यवस्तु कोण- त्याही प्रकारची असो, तिच्या चिंतनांत व्यग्न झालेल्या कवीच्या किंवा वाचकांच्या कर्पनेस ज॑ चांचल्य येते, ते॑ आनंदमय आहे; काव्य वाचीत असतां किंवा त्याचा प्रयोग पहात असतां वृत्तीत कधीं कधीं जी खिन्नता उत्पन्न होते ती, वृत्ति एकीकडे एकतानतानंदांत गढली असतां इंद्रियांपुरढे प्रत्यक्ष असणाऱ्या, किंवा कल्पनेनें निमाण केलेल्या, भयंकर काव्यवस्तु दुसरीकडून तींत प्रतिकूल संवेदना उत्पन्न करीत असतात, म्हणून होते; सारांश, काव्य दुःखपर्यवसायी असो किंवा सुखपर्यवसाथी असो, तें रचण्यांत कवीला आणि तें वाचण्यांत वाचकाला आनंदच आहे; या आनंदांत, काव्य- बस्तूचें बाह्य स्वरूप रमणीय असल्यास थोडीशी भर पडते, व तें भबंकर
९५ कावे, काव्य, काव्यरांत सल्यास त्याला किंचित् छाट बसतो --इत्यादि गोष्टी वाचकांच्या ध्यानांत येतील अशी आद्या आहे. काव्याच्या वाचनापासून राजापासून रंकास, तत्त्ववेतत्यापासून अत्यंत अल्पशिक्षित मनुष्यास, सर्व स्थितींत आनंद होण्यास अनेक कारणें आहेत एक तर कवींच्या वाणींतून जे बोळ निघत असतात, त्यांच्या सत्यतेविषयीं प्र्येक अंतःकरण साक्ष देत असते. जीं सत्ये देशकालादिकांनीं मर्यादित, किंधा जीं सत्ये बहुश्रतांस मात्र समजणार, अशीं सत्ये काव कधींच सांगत बसत नाहीं, ज्या मनुष्याची रानटी अवस्था सुटली आहे, ज्याला मानवा स्वभावाचे किंचित् ज्ञान प्राप्त झालं आहे, ज्याच्या मनावर बाह्य सृष्टीच्या सोंद्यांचा परिणाम होऊ लागला आहे, असा मनुष्य कोणत्याही देशांत रहात असो, किंबा कोणत्याही शतकांत जन्मास आला असो, मदहाकवींच्या सत्यमय रसाळ उद्गारामृताचें सेवन करण्यास तो योग्य असतो. काव्या- पासून आनंद होण्याचें दुसरें कारण असें आहे कीं साधारण मनष्यास ज्या गोष्टी अव्यक्त असतात, त्या कवि त्यास व्यक्त करून देतो. जितक्या मूत तितक्या प्रकाते अशी आपल्या लोकांत म्हण आहे. या म्हणींचा अथ इतकाच की प्रत्येक मनष्याचा स्वभाव निराळा असल्यामुळें सवोच्या स्वभा- वांचे ज्ञान होणें अशक्य आहे, तथापि ज्या अर्थी सव मनुष्यांत आपण मनुष्य ' या एका वर्गाखालां मोडता, त्या अर्थी त्या सवोस साधारण असे कांहीं गुण असलेच पाहिजेत; या साधारण गणांचे आति स्वल्प ज्ञान बहुते कांस असतें; व तें असतें म्हणून काव्यवाचनापासन त्यांस आनंद होतो कित्येक मनुष्य पराकाष्ठेचे रागीट असतात, कित्येक शांत असतात, कित्यक मायाळू असतात, कित्येक लोमी असतात, कित्येक क्रर असतात, कित्येक कामातुर असतात. तथापि राग्, शांत, ममता, लोभ, क्रोौय व काम इत्यादि सव मनोवृत्तीची “प्रत्येकास थोडीबहुत ओळख असते. विशिष्ट व्यक्तींत एखादा गुण फार असला म्हणून बाकीच्या गुणांविषर्यी तो अगदी अशान असतो असें नाहीं, प्रत्येक मनुष्य सर्व मनुष्यतेचें सूक्ष्म प्रतिबिंब आहे असें म्हणण्यास हरकत गह अर नसते तर एकाचे मनोविकार दुसऱ्याला न सम- जते. साधारण मनुष्यांत आणि कवींत भेद इतकाच आहे कीं साधारण मनुष्यांस ज्या प्रकृतिवेचित््याचें आणि विकारवीचेत्र्याचं जान अगदी
आगरकर : व्यक्ति आणि विचार ९ मंद असते, ते कवीस कल्पनासामथ्यानें स्वतःस _ स्पष्ट करून घेतां येते. इतकेच नाही तर काव्यद्वारा तें दसर््यासद्दी स्पष्ट करून देतां येतें कावे हा हा कामरूपधारी_प्रटाइत . ब्रइरूपी_ आहे तो क्षणांत राजा बनून सिंहासनस्थ पुरुषांच्या अंतःकरणांतील विर्चार बोळू लागतो. राजवेष घेऊन अधघटिका झाली नाहीं तोच, तो वेष टाकून देऊन तो काळा पोषाक करतो तोंडाला काजळ फासतो, वस्त्राखालीं पाजळलेलीं शस्त्रे लपवून धेतो मध्यरात्रीच्या निबिड काळोखांत जिकडे तिकडे सामसूम झाले असतां द्वब्यासा्ठी कोणाचा तरी जीव घेण्याचा ब्रेत करीत मारेकरी होऊन बाहेर पडतो ! या स्थितींत पांचपन्नास पळें गेलीं न गेळीं तों, ती ढाकून देऊन उअमभिसारिका बनतो व अभिसारिकेस योग्य असा पेहेराव चढवून मेघांच्या गडगडाटॉची, विजांच्या लखलखाटांची किंबा तुफान वाऱ्यांच्या सोसाऱ्या'ची पर्वा न करितां, पावसाच्या मुसळधारेतून एका चेटासह विद्दारोद्यानांतील नेमलेल्या लतामंडपांत प्रियकराची भेट घेण्यास जातो ! आतां तो पर्वताच्या शिखरावर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर असला तर क्षणभरानें धनगराच्या
परशापार्शी शहोकत बसळेला किंबा न्यायासनारूढ होऊन न्याय करीत अस- ळैला दृष्टीस पडेल ! वायूप्रमाणें तो सर्वगामी आहे; मनाप्रमाणे तो चंचल आहे; दृवी ती वस्तु उत्पन्न करमास-लो--नस्ताद_ जादूगार आहे; कत्पना- हौीकूच्या जिवावर कालोदधींत पाहिजे त्या दिशेस सुकाणू लावण्यास न डग- णारा तो जग्ठ झालेला तांडेल आहे; विश्वबीजांप्रमाणें त्याचे उद्गार अनंत व नित्य आहेत. कोणती वस्तू कितीहि दूर असो, कवा कितीही सक्ष्म असी, यानें तिच्यावर आपली दुर्बिण किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र लाविळे कीं त्याला ती सन्निध आणि स्थूल होऊन हवी तक्षी पहातां थेते, व दुसऱ्यांना तिचें यथातथ्य आकलन होईल अशा तऱ्हेचे तिचें चित्न काढतां येते. जर तुम्हांला पाताळांतील किंवा स्वगांतील वस्तुस्थिति पहावयाची इच्छा असेल तर मिल्टनचचा किंवा कालिदासाचा हात घट्ट धरून ते नेतील तिकडे जाण्यास तयार व्हा ! अनंत प्रकृतीच्या हृदयडोहांत बुड्या मारून त्यांच्या तळाशी काय आहे, हें जर तुम्हांला पहाब्याचें असेळ तर मोलिअर, शेक्सपिअर, गेंटी, किंवा भवभूति अशा जगत्प्रसिद्ध पाणबुड्यांच्या कमरेला मिठी मारा ! सारांश, अंतर्बाह्य सृष्टींत अनुकूल किंवा प्रतिकूल संवेदना उत्पन्न करणारी
९७ कवि, काव्य, काव्यरति अशी कोणताही चीज नाहीं कीं, जिच्या सत्यस्वरूपाचे ज्ञा आनंद होइल< अशा रीतीने कबीस तुम्हांला करून देतां येणार नाहीं. समजातीयांस ह ज्ञान करून देणें हा कर्वींचा व्यवसाय होय. या व्यवसायांत त्यांचा आनंद( आहे. या व्यवसायामुळेंच त्यांचे अंतःकरण अतिदाय कोमल व दयाट्र झालेलं असतं.
भांडवल गेलें; व्यापार गेला १०
क
क्ट ४४० ४४४८ ५” ४४ ४४४४ ४५५ 9८१ १५८४० -/ ७८७
ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची त्याप्रमाणे व्यापाराला भांडबलाची आव- र्यकता आहे. ज्या देशांत भांडवल नाहीं, तथे व्यापार कोठून चालणार ? मुसलमान लोकांनी येथे अनेक शतके राज्य केळे. पण यांच्या त्या दीघ कालीन अमलान आम्ही जितके डबघाइस आलों नाहीं, तितकें या शतसांव- त्सरिक ब्रिटिश अमलानें आला आहों. याचें कारण उघड आहे. तेमूरलंग झंगीजखान, गिझनी महंमद यांनीं या देशावर ज्या स्वाऱ्या केल्या, त्यांमळे आमचं अतोनात नुकसान झाडे हें खरें आहे. पण ते नुकसान, ब्रिटिश अंमलामुळें आमचे ज॑ नुकसान होत आहे त्यापुढे कांहींच नाहीं, असें म्हणण्यास हरकत नाहीं. मुसलमान लढवर्यांनीं जे द्रव्य टटन नेले ते सांच- विलेलें द्रव्य होतें. त्याचा व्यापाराशीं ताइृश्य संबंध नव्हता. शेपन्नास वर्षांनी एखादी झुड थेऊन कोटि दोंन कोटि रुपयांचो लूट घेऊन गेली तर तीपासून ट्रोणारे नुकसान आणि प्रतिवर्षी उत्पादक संपत्तीपैकी बाहेर जात असलेल्या दहापांच काटांपासून हात असणार नुकसान यांचे साम्य काठन हाणार १ तसंच इंहि ध्यानांत ठेवणे जरूर आहे काँ, मसलमानांचा अंमल येथें कायम झाल्यापासन, येथला पैसा बहूघा बाहेर गेला नाहीं. इंग्रजांप्रमाणें मुसलमान पिदवी भरली कीं विलायतेस पळणारे नसल्यामुळे, त्यांच्या अंमळापासून द्रव्यदृष्ट्या आमचे म्हणण्यासारखे नुकसान झालं नाहो. आतांप्रमाणे त्या वेळेस मोठमोठ्या हुद्यांच्या जागा जिंकणाऱ्यांच्या जातमाईेस मिळत असत. परंतु त्यांचें नेहमीचे राहणे येथे पडल्यामुळे, त्यांचा सारा खर्च येथेच होत असे व त्यामुळें व्यापारधंदा करणाऱ्या लोकांस किंवा कारागीर लोकांस मोठं नुकसान झाल्यासारखे वाटत नसे. मशीरदींचे दगड घडारवरणें किंवा देवळाचे दगड घडविणे; ताजमहाल बांघर्णे किवा काशीविश्वेब्वराचे देऊळ बांधणे; पेशव्यांसाठीं शाळजोड्या विणर्णे किंवा बादशद्वाकरितां मालाचे गालीचे तयार करणें, मस्तानीसाठी निवडक जबाहीर विकर्णे किंवा नरजद्वानच्या सांगण्या- वरून सारा देश धुंडाळून पाचेचे सर्वोत्कृष्ट खडे पैदा करणें-यांत त्या त्या
श्र भांडवल गेल; व्यापार गेला !
"४५ “४-४४..१ १.७ ४.९ ४.५४ ४४४. ४५.४ ४४.७. ४४ ५ ४४% ५१५९ ४४ ४५४१ १ ५ ४५ १५५४५ ४२४५ ५६८ ४२ ४२ ४०४ ४५५४४. १४५९ /५ “५८ ४ /५ “| ८१ /५ ८५/४-८१ “४ /९५०४-/४८/१-४-/७
कारागिरांस किंवा व्यापाऱ्यांस विशेष भेद वाटला नसेल, हें उघड आहे. पण सध्यांची स्थिति तशी नाहीं. इंग्लिश ळोक ज्या वस्तू वापरतात, त्यांपैकी बहुतेक इंग्लंडाहून येतात. इतर्केच नाहीं, तर त्यांच्या यंत्रकृत वस्तू आमच्या इस्तकृत वस्तूहून अधिक सवंग व सफाईदार असल्यामुळें आमच्या उप- योगास लागणाऱ्या वस्तूपेकीं अनेक वस्तूहि आम्ही इंग्लंडापासूनच खरेदी करतां. यामुळें येथील कारागिरांस हवे तितके काम मिळेनासें झालें आहे. याशिवाय, ज्या खर्चाबद्दळ आम्हांस एका कवडीचाहि मोबदला मिळत नादी, असाहि पुष्कळ खच होत आहे. या सर्व खर्चाचा ' होम चार्जीस' या नांवाखाली समावेश करण्यास हरकत नादीं. यांत हिंदुस्थानास असलेल्या कर्जाबद्दल व्याजाची जी रक्कम प्रतिवर्षी इंग्लंडास पाठवावी लागते ती नोकरी आटोपून किंवा सोडून गेलेल्या नोकरांची पेन्शानें; सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या कोन्सिलाचा खर्चे आणि यासारख्या ज्या इतर बाबी आहेत त्या येतात. या सर्वोबद्दळ गेल्या वर्षी सेक्रेटरी ऑफ् स्टेट यानें आम्हांपासून तेवीस कोट रुपये घेतले ! हिंदुस्थानच्या कार्ळांचा एकंदर वसूल एको णीस कोटि रुपये आहे. तेव्हां हिंदुस्थानच्या जमिनीचें सारें उत्पन्न ज त्या प्रचड अधिकाऱ्यांस अपण केलें तरी देखील त्यांचें पोट भरत नाही उघड आहे. त्यांचें समाधान होण्यासाठी आणखी चार कोटि रुपये कोठन तरी काढून द्यावे लागतात ! म्हणजे हिंदुस्थानच्या नक्त उलन्नापैकी पक्के अधे उत्पन्न इंग्ढंडांत जात असून, त्याबद्दल आमचा काडीचा देखील फायदा दीत नाहीं; व असा क्रम कमी अधिक प्रमाणाने आज शंभर वर्षे चालला आहे ! या गोटे ज्याला समजल्या असतील त्याला ' आम्ही इतके दरिद्री कशासाठी हें तेव्हांच कळून येणार आहे. इंग्लिश लोक मोठे उद्योगी कल्पक, साहसी व बुद्धिमान् आहेत, व या गुणांमुळेच त्यांनी आपला देश सुवणमय करून टाकला आहे, हें निर्विवाद आहे. तथापि या पुराण सुवण भर्मीतील बरेंच सुवणहि त्यांच्या संपत्तिमत्वास कारण झालें आहे हें त्यांचे त्यांनाच कबूल करावें लागेळ; पण ज्या मानानें ते आमच्या देशांतून प्रतिवर्षी उत्पादक संपत्ति तिकडे नेत आहेत, त्या मानानें आमची कंगाठता अधिकाधिक दाट होत जाऊन, आमचे व्यापार बंद पडत चालले आहेत; पोटभर अन्न व अंगभर वस्त्र न मिळाल्यामुळे, नाना
आगरकर ! व्यक्ति आणि विचार १०० तऱ्हेचे रोग वाढत चाळले आहेत; रोग आगि उपासमार यांच्यामुळे आम्ही व्यथित होऊन आमच्या तोंडावर अवकळा येत चालली आहे;आणि प्रतिवर्षी रक्तापेवीसारख्या महारोगग्रस्तांची व इतर जातीच्या रोग्यांची संख्या वाढत जाऊन, त्याच प्रमाणाने मृत्युसंख्याहि वाढत चालली आहे, इंग्लिश ळोक या भयंकर स्थितीच्या संबंधानें येथून पुढे पूर्ववत् डोळेझांक करतील तर उभय देशांवरहि मोठ्या संकटाचा प्रसंग गुदरून त्यामुळें उभय देशां- तील लोकांनचेहि अज्ञातपूर्व नुकसान होणार आहे ! ज्याप्रमाणें -झ्ञाडाच्या - वारदोन फांद्यांवर थोडीही टवटवीत पालवी, व ददाप्ांच फळें दृष्टीस पड- तात; पण बारकाईनें त्याकडे णादिळें तर वुडख्यापासून शैड्यापर्यंत ते किड्यांनी पोखरून टाकिलें आहे, त थोड्याशा जोराच्या वाऱ्याने एकदम मोडून पडण्या- आारखें झालेळें दिसतें, त्याप्रमाणें या. देशाची अवस्था झाली. आहे. मुंबई, कलकत्ता किंवा मद्रास यांच्यासारख्या दहापांच टवटवीत शहरांवरून, किंवा लाख दोन लाग्वांत जो एखादा दुसरा खरा सुखवस्तु इसम दृष्टीस पडतो त्यावरून, चहूंकडे तशीच आबादानी असेल असें अनुमान करणें हा युद्ध भ्रम होय. सर रिचडं रिचड टेंपलसारखे जे ग्रहुस्थ जाणूनबुजून इंग्लिश पार्लमेंटास व इग्लिड लोकांस या मिथ्या भ्रमांत पाडीत आहेत, ते इंग्लंडचे अपरिमित नुकसान करीत आहित, व या त्यांच्या अपराघाबद्दळ उभय लोकांस भारी दंड द्यावा लागणार आहे. तेव्हां हा प्रसंग टाळण्यासाठी आम्ही आपली खरी स्थिति इंग्लिश लोकांच्या नजरेस आणणें हें जितकें आमचें कर्तव्य आहे, तितकेंच इंग्लंडचे खरें हित चिंत- णाऱ्या आंग्लतनयांचौहि आहे.
येथील बहुतेक उत्पादक भांडवल प्रतिवर्षी इंग्लंडास जाऊन येथील उद्योगधंदा नष्ट झाल्यामुळें येथील काम करणाऱ्या लोकसंख्येची कशी स्थिति झाली आहे, हें कोणास थोडक्यांत समजून घेण्याची इच्छा असेल तर त्यांनीं पुढीळ आंकडे लक्ष छावून वाचावे. हिंदुस्थानांतील दभर मनुष्यां- पैकीं ८६ मनुष्यांचा संबंध शेतकीशी आहे; इंग्लंडांत १४ चा आहे. गिरण्या वगेरे कारखान्यांत हिंदुस्थानांतील लोकसंख्येपैकी शैकडा १ २माणसें असतात; इंग्लंडांतील लोकांपेकी अश्याच कामाकडे शेकडा ३० असतात; आणि इतर सर्वे प्रकारच्या उद्योगांमुळे इंग्लंडांत रोकडा पंचावन्न इसमांत
१०१ भांडवल गेल; व्यापार गेला
ज काम मिळते, ते ग्रेथे जेमतेम दोन इसमांस मात्र मिळतें ! अशा स्थितीत दुष्काळ आल्याबरोबर, लाखो लोकांस अन्नान्न करीत परलोकप्रयाण करावें लागते, यांत कांहीं नवळ आहे काय ? आमव्या व्यापाराची ही हृदयभदक स्थिति समंजस इंग्लिश लोकांपुढे आणिली म्हणजे ते असा अभिप्राय देतात की, हिंदुस्थानची व्यापारवाडे झाली पाहिजे. तावांचून दुसरा तरणोपाय नाहीं ! पण ही व्यापारव्राह्रि कशी होणार, थानचा मात्र विचार करण्यास कोणीं धज शकत नाहीं ! कारण तो करूं लागलें काँ, इंग्लंडच्या व्यापारावर थोडीबहुत गदा येईल, निदान त्याला थोडाब्रहुत तात्कालिक तरी धक्का पोहीचेळ, अशा साधनांचा उपयोग केल्याशिवाय, इंदुस्थानच्या व्यायार- धेद्यास सांप्रत त्थिर्वीत उत्तेजन देणं अशक्य आहे, हे दिसून येतं. तसे करण्याची आजमित्तीस कोणाची प्राशा आहे ? परोपकाराच्या लांब लांब गप्पा भारणें फार सोपें आहे ! व्यक्तीपेक्षा राट्रास ही गोष्ट विशेष तऱ्हेने लागू पडते इंग्ळंडनें आमचे व्यापार आटोपल्यामुळें, आमचें केवढे नुक- सान होत आहे, हें जोपयत इंग्छंडचा माळ येथे खपत आहे तोंपर्थत इंग्लिश व्यापारी कशासाठी मनांत आणतील १ ज्या वेळेस येथ एखादा मोठा दुष्काळ पडून, किंवा टाइम्स ऑफ इंडिआनें म्हटल्याप्रमाणे, दारिद्यानें पिळून काढलेल्या व भुकेने गांजून गेलेल्या लोकांचे एखादे प्रचड बंड होऊन, त्यांच्या व्यायारास एकाएकीं मोठा घका बसेळ, वर कोस्यवधि रुपयांचे नुकसान होईल, तेव्हां कोठें त्यांचे डोळे उघडणार ! त्से नतेळ तर येथील व्यापाराची बुद्धि करणें काथ कठिग आहे ? एकट्या कापसाच्पा व्यापारास थोडेसें उत्तेजन दिळें तरी देखील आम्टांत आलेली अनाननदश्ा कांही वर्ष दूर होणार आहे. इतकेंच नाहीं, तर अफूचा व्यापार बंद झाल्यास दिंदु- स्थानच्या जमाबंदीच्या तटात जे पांचसात कोटींचे अवाढव्य भगदाड पडण्याचा रंग दिसत आहे तें बऱ्याच अंशीं मरून काढतां येणार आहे अशा प्रसंगी इंग्लंडहून थेणाऱ्या कायडावर जबर जकात ठेवण्यास काय हरकत आहे! त्स केल्यास, जमाबंदीस बरीच मदत होऊन, येथील काप- साच्या कारखान्यांसहि बरीच मदत द्ोणार आहे. वास्तविक पाहतां काप- साची, मजुरांची व कापसाच्या कारखान्यांत लागणाऱ्या भांडवलाची आमचेपा्शी दइतकी समृद्धि आहे की, जर उत्पन्न केलेला माळ हटकून
आगरकर : व्यक्ति आणि विचार १०२
श*-/* २.” / १. “६८ ५८८४४४ ८४% ४८ २८४४४ ५४-४१.” ५४४४-४४-४८” ५/ ५/४५-/४./४- २४४१-४५-४५ /४८/ ५-८४-४-४४* “१८४४ / /४५/४ ४४-४४५४४/४-४१५/४-८१-०
खपेळ अशी आमची खात्री होईळ, तर भरतभूमीस आपली लाज झांकण्यासाठी इंग्लंडचा धांवा करावा लागणार नाहीं इतकेच नार्ही, तर या ब इतर खंडांत ज्या भूमिका उघड्या पडल्या असतील, त्यांच्या शरीरावर ही भरतभूमे, आपले एक अंगुष्ठ देखील उघर्डे पडू न देतां, दर्वी तितर्की वस्त्रें घालील ! पण लॅकेस्टरच्या व्यापाऱ्यांनी हिंदुस्थान सरकारास असें करू देणें म्हणज स्वार्थरूप बाभळीच्या झाडाला अघटित घटनेने फणस किंवा आंब्रे येण्यासारखे हवाय !
संतति ब संपत्ति ११
८0 “६ एटी “शश”
जगांत प्रस्तत कालीं जी विपत्ति दृष्टीस पडते तिचा तीन चतुथांश भाग फाजील प्रजोत्पादनापासून उत्पन्न होतो असें िचारांती खचित दिसून येईल, ); डी घराण्यांतील लहानसहान तंट्याबखेड्यांपासून तों राष्ट््राष्ट्रांमधील मोठमोठ्या लढायांपर्येत सव भांडणांचें आदिकरण संततीची अपरिमित वादे होय, अन्तद्ष्ष्टि करून ज्यानें त्याने आपल्यापासून विचार करण्यास आरंभ केला, व इळूइळू अधिकाधिक प्रदेशावर दृष्टि टाकली, तर त्याला असें दिसून येईल की, मनुष्यमात्राच्या अंगी कामवासना जितकी उत्कट आहे तितकी नसती, तर त्यास जीं दुःखें आणि ज्या यातना भोगाव्या लागत आहेत त्यांपैकी पुष्कळ टळल्या असत्या, पदार्थविज्ञानादे अनेक उपयुक्त शास्त्रांचा प्रसार होण्यासहि प्रजोत्पादन इंच कारण होय, प्रजोत्पादनापासून मनुष्य जातीचें मुळींच हित झालें नाहीं असें आमचे म्हणणें नाही. आमचे इतकेंच म्हणणे” आहे कॉ फाजील प्रजोत्पादनानें हितापेक्षां अहित फार झालें आहे व थोड्यार वषात या विपदुगमाकडे एथ्वीवरील सुधारलेल्या हरएक राष्ट्रांतील विचार-- शील, शास्त्रनिपुण, आगि सानुकप पुरुषांचे डोळे न लागतील, तर उपयुक्त शास्त्रविद्यांच्या प्रसारापासून विशेष फायदा न होतां मनष्यजातीची स्थिति उत्तरोत्तर शोचनीय होत जाईल, यांत संशय नाही. आब लोकांची फाटाफूट होऊन त्यांच्या शाखा युरोप आणि आशियाखंडांत पसरल्या, ब त्यांपैकी एक हिंदुस्थानांत येऊन आधुनिक भारतीय प्रजेचे पवेजत्व आपणाकडे घेती झाली, याचें कारण काय तर वाढलेल्या प्रज्ञेचे पोट भरण्याची आवश्यकता ग्रीक लोकांनी दइराणावर स्वाऱ्या केल्या, एशिया मायनरमध्यें वसाहती केल्या व सिंधुनदीपथत आपल्या वीथांचा आणि पराक्रमाचा दर्प आणून मिडविला याचें कारण तरी प्रजाव्रद्धिच होय. पुढें रोमची पादशाही प्रबल होऊन तिने इजिसत, ग्रीस, फ्रान्स, जमनी ब इंग्लंड वगेरे देशांस जिंकून जिकडे तिकडे रोमन अंमल चालू केला, यालाही प्रजावृद्धीहून दुसरें कारण नाही. या इतलीच्या अवाढव्य वैभवात धक्का बसण्यास व अखेरीस त्याचा चुराडा
आगरकर : व्याक्त आणि विचार १०४
होण्यार्साइ सैबेरिआ, रशिआ, व उत्तर जमनी यांत व्हांडाल, गाथ्स, सिथेअन्स, व हन्स ( हूण ) वगैरे हायापलेल्या रानटी लोकांची भूकच कारण झाली. फ्रेडरिक धी ग्रेटनं ज्या मोठमोठ्या लढाया मारल्या त्या सायलेशिआ प्रांताची सुपीक जमीन उपटून आपल्या प्रजेची भूक भागविण्यासाठी होत. १८ व्या शतकाच्या अखेरीस नेपोलिअन बादशहानें युरोप खंडांत जो मॅवं- कर मनुष्यद्दोम मांडिला त्याठा फ्रेंच लोकांची अन्नान्नदशा कारण झाली असें म्हणण्यास हरकत नाही. पृथ्वीच्या सर्वे भागांत इंग्लिश लोकांच्या वसाहती होण्यास, व हिंदुस्थानचे राज्य त्यांच्या हातीं जाण्यात इंग्लंडांत प्रजावृद्धि फार होऊन तिचा त्या लहान बेटांत होणाऱ्या उत्पन्नावर नीट चरिताथ चालेना, हेंच कारण होय. फार कशाला, सध्यां ( १८८२३ ) फ्रान्स व चीन या देशांत लढाई होण्याचा जो प्रतंग दिसत आहे, त्याच्या मुळाला देखीळ ही. पोटाची खळी आहे. ज्यांना अवाचीन सुधारणाची घमंडी वाटत असेल त्यांना आमचा येवढाच प्रश्न आहे कां तुमच्या या सुधारणांपासून प्रथ्वीवर जितकी प्रजा आहे तितकीचा सुखानें जर चरितार्थ चळत नाही तर त्यांचा काथ उपयोग ! आयलेडांत पोट भरेनासें झाल्या- मुळें प्रत्येक वर्षी लाखो ऐरिश लोकांना चरिताथाच्या सोइसाठी स्वदेश सोडून अमेरिर्केत किंबा प्रथ्वीच्या दुसऱ्या एखाद्या ओसाड प्रदेशावर जावें लागत आहे, हो गोष्ट मनांत आली म्हणजे ज्या सुधारणांबद्दल अलीकडे इतकी वल्गना होत असते, त्यांचें कांहींच गोरव वाटत नाहीं. एकंदरींत स्थूल दृष्टीनें, सृष्टींच अवलोकन केळें तर असें दिसून येईल की जीवको८ - ताल हरएक प्राणिबगाच्या अंग्री प्रजोत्पादनाची बुद्धि स्वभावसिद्ध होऊन गेली असल्यामुळे जेथे तेथे उदरपोषणासाठी मारामारी चालली आहे : अत्त वांछति शांभवो गणपतेराखू क्षषातः फणि! ' इत्यादि जुन्या वाक््यां- कडे नजर फेकली असतां संत सृष्टीमर हा ' जीवनार्थ कलह ? कशा वेगाने चालला आहे, हं तेव्हांच ध्यानांत येणार आहे. प्रत्येक वरचा प्राणिवभ खालच्या बहुतेक प्राणिवगास आयले भद््य करिता ब सवात श्रेष्ठ प्राणिवग त्याच्या दाढांतून कोणताहि. जीव भी सुटून जाइन म्हणेल तर घडणें नाहीं, भुकेच्या झपाट्यांत मनुष्यांनीं धोडी पाहिली नाद्दीत, कुत्री पाहिलीं नाहीत, पोरे देखील नाहीत ! जठराय्रीचा दाह शमन करण्यासाठीं त्यांनी उदरकुंडांत
१०५ संतति व संपात्ति हवे तें हृव्य घाळण्याळा मागे पुढें पाहिलें नाही ! आपल्या लोकांत म्हण- ण्याची चाळ झाहे कीं द्विपादांत ऱिडी आणि चतुष्पादांत घडवंची याशिवाय चिनी लोकांच्या आहारास कांहीं एक वर्ज्य नाहीं. या अतिदायोक्तीचा अर्थ इतकाच कीं त्या देशांत लोकसंख्या मनस्वी वाढल्यामुळे त्यांच्या उप- जीविकेला दुसय्या लोकांना अभक्ष्य अशा पुष्कळ गोष्टी चालत. सारांश, पृथ्वीवरील नझकदशांश कोटी लोकांना पोटासाठी साऱ्या जन्मभर सक्तमजुरी करावी लाणून अखेरीस देहांत शिक्षा भोगावी लागते ! ही मनुष्यजातीची शोच्य स्थिति पाहून अत्यंत उदासीन व खिन्न झालेल्या एका आधुनिक नाट्याचार्याने : विश्व असे हा तुरुंग मोठा प्राणिमात्र कैदी | पदार्थघमीचिया ]ोखला त्या न कुणी भेदी ||? असे जे उद्गार काढिले आहेत ते किती सत्य आहेत याचा वांचकांनींच विचार करावा. संताते आणि संपात्ति या युगलानें सर्व बसुंधरेस बेजार करून सोडळे आहे. गेल्या दुष्काळांत साठ लक्ष लोक मृत्यूच्या जबड्यांत पडळे! येवढ्या मनुष्यहानीर्ने युरोपांतील एखादा लहानसा देश निर्जन होऊन ठार ओसाड पडला असता ! हिंदुस्थानांत ज्या स्त्रीपुरुषां- कडे मातापितृत्त आठेळे असतें त्यांपेकीं तीन चतुथोशयाला निदान एक दवितीयांशाळा तरी, तो अधिकार प्रास्त होण्यापूवी शिश्ुमुखावलोकनाची इच्छा झाळेली असते असे मानण्यास कांही. इरकत नाहीं; निदान स्त्रियांना तरी एकमेकींकडे पाहून ही संतानचिंता अगर्दी अल्पवयांत लागते हें सव्वीस माहीत आहे. तेव्हां प्रस्तुत कालीं संततीची विशेष वृद्धि झाल्यापासून ज्या पीडा होत आहेत त्यांत आम्ही स्वेच्छेनेंच जाऊन पडतो, किंवा त्या आम्हांस पीडा अश्या वाटत नाहींत असें मानिळें पाहिजे. याच प्रश्नाची दुसरी एक बाजू राहिळी ती इ कीं स्त्रीपुरुषाला अपत्यप्रातरीची कांक्षा नसतां केवळ वयपरत्वे अनुभवलेल्या विषयसुखाचा स्वाभाविक घर्मांप्रमाणें परिणाम घडून येऊन कांहीं संतति नको असतां अस्तित्वांत येते. तेव्हां दोनही बार्जूती असाच क्रम 'वालला तर जगाची किती दःखमय स्थिति होईल ब ती टाळण्यास काय उपाय करावे याचा विचार करून ते अमलांत आणणे यांतच मनुष्बपण आहे.
७ ऑ.
कै. विष्णु कृष्ण चिपळोणकर १२
व्क्लिकयचयाज्यण्ण्यियंखा ------३- जण "टयट . >
-“* ४" “0 /* २.८५. ७.४” ७४०. ४.८”
देह त्यागेतां कौर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥ --श्री रामदास. "5
टगैल्या शुक्रवारी सकाळीं सात आठ वाजण्याच्या सुमारास हेठेकर ओळींत एकच गदी झाली. शाळांतील लहान मोठी मुलें, व त्याप्रमाणेंच ग्रांबांतील तरुण आणि वृद्ध लोक यांची तोंडें म्लान होऊन त्यांवर विप- रीव्र कळा आली. इतक्यांत चिपळोणकरांच्या वाड्यांतून स्त्रियांचा दीर्घ २दनस्वर बाहेर आला ! त्याबरोबर घात झाला अशी खात्री होऊन सवजण तोंडाला पदर लावून रडूं लागळे, या वेळीं शाळेंतील मुलांनीं रडून जो कल्होळ केला तो सांगतां पुरवत नाही. विष्णुशास्त्री एखाद्या रोगाने चार सहा माहिने खितपत पडले होते असें नाहीं, पंघरा दिवसांपूर्वी क्यांपमर्ध्ये फोटोग्राफ घेण्यासाठीं टेबलावर उभे राहिळे असतां एकाएकीं पित्तप्रकोप होऊन जी चक्कर आली त्यासरशी ते धाडकन जमिनीवर बेशुद्ध पडले, कांहीं वेळानं शुद्धीवर आल्यावर त्यांस घरी आणिलें. नंतर थोडासा ज्वर भरला. पण तो अशा थराला जाईळ असें कोणाच्या स्वमांत देखील आलें नाही. त्या ज्वरामुळें त्यांस क्षीणता आली होती हें खरे, पण तो अशा तीव्र नेगानें उलटून, बोलतां बोलतां पुण्यांतील मोहरा रातोरात घेऊन जाईल अर्से कोणासह्दी वाटळें नाहीं, परतु देवाची परम विचित्र गाति ! शास्त्रीबोबांस कलंगड खाऊन थंड पाणी पिण्याची बुद्धि झाली; त्यासरशी कुपथ्य झाल्याचें निमित्त होऊन तात्काळ सन्निपात झाला तो त्यांना घेऊनच गेला. शास्त्री- 'बोवांच्या अकालिक मृत्यूने ' केतरी "चा एक पाय लंगडा झाला यांत कांहींच नाही. आज महाराष्ट्रवार्णांचा पति परलोकवासी झाल्यानें ती गत- भर्तुका झाळी व महाराष्ट्रीयांनी आद्वितीथ रत्न गमाविलें, अशी आमची समजूत
हे. ' मरणं प्रह्तिः शरीरिणाम्? अशी कविकुलगुरूक्त आहे ती आम्हांस अक्षरशः मान्य आहे. परंतु हा अबाधित संऐ्टिनियम ज्ञास्रीबोबा वयातीत
१०७ कै. विष्णु कृष्ण चिपळोणकर॑
१ > /*०*-“५ ४ /*-/१% /४५/%/१ /१-४५/१ /१* “ -€ १४/४६/४५८० १-/४/४./४/४-/१ ०४४ १५/२ ४१-४९. २९८ २.८१ ४०८ ९.५२ ४४-.५४९-/५/ ५ २/"./२/४५-४%-/२/"५/४-४४-४४-४ ४ /१५४१-//६-
झाल्यावर त्यांस लागू पडता म्हणजे आम्हांस इतका खेद करण्यास [गा उरती ना. परन्तु ज्याप्रमाणें एखादा प्रचंड वक्ष फळास येतो आहे नाही तों. _विद्युत्पात होऊन -तो--जमीनदोस्त व्हावा, त्याप्रमाणें आतां आतां कोठें शास्त्रीबोवांच्या बुद्धीची पारेपक्क फळें हवी तशी लोकांत मिळूं लागलीं होतीं तो त्यांस करुणाविमुख मृत्यूने हरून नेलें हा केवढा खाचा प्रसंग ! गेल्या वर्षींच आम्ही एकत्र होऊन एकदिलाने प्रस्तुत उद्योग आरंभिला तेव्हांची वीरश्री कोणीकडे आणि केसरीराजाच्या नेसर्भिक उद्धत वृत्तीला अननुरूप अशी सांप्रतची सिन्नावस्था कोणीकडे ? असो, धैर्य धरून आला दिवस कसा तरी घालाविलाच पाहिजे. विष्णुशास्त्री हे प्रसिद्ध कृष्णशास्त्रा यांचे चिरंजीव. यांचें जन्म १८५न्त झाले, यांना लहानपणापासून वाचण्याचा जबरदस्त नाद असे. ज्याप्रमाणे डाक्टर जान्सन बापाच्या दुकानावर बसून फावल्यावेळीं अनेक विषयांवरील दंहुल्मेंच्या व्हाल्मं फडशा करी, त्याप्रमाणें ' दक्षिणाप्रेज कमिटी ? किंवा ६ नेटिव प्रेसतचे रिपाोटर ? या नात्यान कृष्णशास्त्र्यांकडे ज। पुस्तक येत तो हे माधी शास्त्री वाचून टाकीत. या रीतीनं मट्क्युलेशन होण्यापूर्वीच विष्णुपंतांच्या नजरेखाळून अनेक ग्रंथ जाऊन मराठी भाषेवर त्यांचे प्रेम जडलें, व ते उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेढे. १८६५ त विष्णुशास्त्री यांची पहिली परीक्षा होऊन ते कॉलेजांत गेले, त्यांना गणिताचा मोठा कंटाळा असे. मेकालेप्रमाणें ते आपला सारा वेळ ऐतिहासिक ग्रंथ वाचण्यांत घालवीत, १८७२ त त्यांची बी. ए. ची परीक्षा पास झाली. १८७२३ त कांहीं महिने बाबरा गोखले यांच्या शाळेंत शिक्षकाचे काम केल्यानंतर येथील सरकारी हायस्कुलांत त्यांना नव्वदांची जागा मिळाली, व पुढ नव्वदांचे शभर झाले. नित्रंधमालेचा पहिला अंक १८७४ त बाहेर आला. निबंघ- माला जो जों मोठी होऊं लागली ता तों शास्त्रीबोबांचीं मते बाहेर पडून स्वातंत्र्यशत्र आणि स्तुतिप्रिय अश्या अधिकाऱ्यांशी त्यांचें तेढें पडू लागलें, आपल्या कर्तव्यांत निरंतर तत्पर असल्यामुळें शास्त्रीबोवा कधीं कोणाची पवा ठेवीत नसत. याचा परिणाम असा झाला कीं, जात्या परप्रतिष्ठाअसद्विष्णु असे आमचे डायरेक्टर चाटफील्ड साहेब यांच्या तापट प्रकृतीवर कित्येक निंदकांनीं तेलवृष्टि केल्यामुळें तिने जो पेट घेतला त्यासरशी त्यांनीं याखरी-
आगरकर : व्यक्ति आणि विचार १०८
न्द् ्े ४५१ “ 5“ ८. शराब
बोवांची ' परशुराम क्षेत्रास ' गठडी वळली. कोंकणवास विष्णुशास्त्र्यांना पराकाष्ठेचा दुःसह होऊन रजिंसेवादखळांतून आपला पाय काढून घेण्या- विषयीं त्यांचा निश्चय झाला. १८७८ त कृष्णशास्त्री वारले, १८७९ च्या एप्रिलांत विष्णुशास्त्री चाकरी सोडण्याच्या बेतानें आपले चंबूगवाळें आटोपून पुण्यास आले. चारपांच महिने काय कराव, कोणता धंदा काढावा अजा किन्चारांत गेळे. या सुमारास डेक्कन कोलेजांतील दोनतीन ग्रहृस्थांचा सरकारी के काम करण्याचा श्व नोकरी न करितां स्वतंत्रपणें लोकोपयोगी एखादे काम करण्याचा निश्चय झाला. नोकरी सोडून गांवांत शास्त्रीबोबा येऊन बसळे आहेत असें कळल्या- बरोबर सदट्ट॑ मंडळी त्यांस जाऊन भेटढी, ब उभयतांच्या विचारें एक शाळा काढण्याचा विचार झाला; त्याप्रमाणें १८८० च्या जानेवारी माहि- न्यांत ' न्यू &*लश स्कूल? या नांवानें मोरोबादादा फडणीस यांच्या वाड्यांत शाळा घातळी; ती आतां कोणत्या स्थितींत आहे हं सांगायला पाहेजे असें नाहीं. शाळेस पुरें वर्ष झाळें न झालें तो. तिला आणखी एक दोन ग्रहस्थ अरेऊन मिळाले. पांचसह्या मंडळी एका हेतूनें ब एका मतानें वागत असल्या- मुळें शाळेचे काम आटोपून आणखीही कांहीं करितां येईल असें वाटल्या- बरून शुद्ध इंग्रजी आणि शुद्ध मराठी अशीं दोन वर्तमानपर्त्रे काढण्याचा बिचार झाला, ब त्याप्रमाणे ८१ च्या जानेवारींत मराठा व केसरी हे बाहेर आले. या दोघांनीं मिळून एका वषीत महाराष्ट्र देशांत केवढी चळवळ करून सोडिडी आहे, याचा वाचकांनींच विचार करावा. याखेरीज शास्त्री- बोबांचे खासगी धंदे जोराने चालले होते. निर्बंघमाळा, किताबखाना, चित्रशाळा बशेरे गोष्टी नेटानें चालल्याच होत्या. येणेप्रमाणे शास्त्रीबोबा ज्या उद्योगांत ब्यम्न असत त्यांची थोडीशी हकांकत झाली. शास्त्रीबोबांचे बहुतेक विचार त्यांच्या मार्लेतून आणि केतरींतून प्रतिद्ध आहेत, तेव्हां त्यांसंबंधानें विशेष लिद्दावयार्चे आहे असें नाहीं. पण ज्या गोष्टी अतिशय मिडस्त स्वभावामुळे शास्त्रीयोवा जिवलग मित्रांबरोबर कर्धीही काढीत नसत, त्यां- संत्रधानें येये दोन शब्द लिहण्याचा हेतु आहे. आपल्या देशाचे पारतंत्य आणि दारिद्रय ही शास्त्रीबोवांच्या अंतःकर- णाला जशी खात तर्से दुसरें कांही खात नसे. आपल्या लोकांची दैन्यावस्था पाहून त्यांचा जीव तिळतिळ तुटे, पारतन्याल ज्ञान आणि दारिद्रथाला उद्योग
१०९ के. विष्णु ष्ण चिपळाोणकर हींच वस्ताद ओपर्धे असें ते नेहमी म्हणत, लोकांना खरें ऐहिक सुख होण्याला 'त्यांचो राज्यव्यवस्था कशी पाहिजे बाचा विचार त्यांच्या मनांत नेहमीं घोळत असे. लोकांत विद्याप्रसार होऊन त्यांना राजकारणांतील तत्त्वे कळावी व तद- नुसार त्यांनीं वर्तन ठेवून या हृतभाग्य मरतखंडास त्यांनीं एकदां तरी सुदिन आणावा ही त्यांची बळकट इच्छा असे, परकीय लोक राज्य करीत असल्या- मुळें आमचे लोक सत्त्वददीन होत जाऊन अप्पलपोटे, भेकड, हांभी- हांजीखोर, मठ्ठ, निलंज्ज, अमिमानशून्य असे झालेळे पाहून त्यांच्या अंगाचा _तिळपापड होई. परकीय या नात्यानें इंग्रजांचा त्यांना अत्यंत कंटाळा असे, पण त्यांची करामत, दृढता, कौशल्य आणि उद्योग ही पाहून त्यांस त्याचें पराकाष्ठेचें आश्वय॑ वाटत असे. हिंदुलोकांचा, दिंदु धर्माचा, हिंदरिवाजांचा, सारांश ज्याला ज्याला म्हणून ' हिंदु ' इ विशेषण लावितां येईल त्याचा त्यांना मोठा अभिमान असे. सबपेक्षां मराठी भाषेवर त्यांचें जे प्रेम असे ते कांहीं पुसूच नये. एकसारखी सात वर्षे तिची उपासना करून त्यांनीं तिळा अगर्दी भारून टाकल्यासारखें केलें होते. ज्याप्रमाणें प्रख्यात फ्रेंच ग्रेथकर्ता, व्होल्टेर यानें एकदां कोरडा उचलला म्हणजे स्टाकहोम व रोम, आणि पीतसेंबर्गे व लिस्बन यांच्या दरम्यान चटसारी मंडळी चळचळ कांपत अते, त्याप्रमाणें शास्त्रोबोबांनीं लेखणी उचलळी कीं रावसाहेब, रावत्रह्मदुरे, रेवरंडे, सरस्वती-यांची पांचावर धारण बसे. आपल्या मार्गे आपले नांव चालावेण्यास त्यांनीं एक सप्तसंवत्सरा निबंधमाला कन्येखेरीज दुसरें कांहीं ठेविळें नाहीं. त्यांच्या त्या गद्य कृतीला “ स्फुरल्कलालापविलासकोमल| ” हें बाण कवीचे वर्णन हुबेहुब लागतें कोणी एकदां शास्त्रीबोवांना असा प्रश्न केला होता कीं असे कडक लेख लिहिण्यास तुम्ही कसे धजतां ! त्यावर त्यांनीं असें उत्तर केलें कीं अगोदर तुरुंगांत एक पाय ठेवून मग आम्ही देशोनतीसाठीं आपली लेखणी हातीं, घेतडी. एखाद्या वेळेस त्यांचा कल्पनाविददंग पूर्ण पूर्ण पंख पसरून भराऱ्या; मारू लागला म्हणजे त्याळा हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन प्रजासत्ताक राज्याखालीं सुखानें नांदत आहे असें दिसे. पुनर्विवाह, बालविवाह, स्त्री शिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, धर्मसंस्थांपना, जातिभेद यासंबंधाने त्यांचे विचार न्या मताचे दिसत, परंतु ते वास्तविक रीतीनें अगदी पुढे सरसावलेल्या
आगरकर : व्यक्ति आणि विचार ११० सुधारकांप्रमाणें होते. फार कशाला, गेल्या केसरीतील ' देशोनाति' या सदराखालचचा निबंध जो कोणी लक्ष लावन वाचील त्याला शास्त्रीबोबांचे जातिभेदासंबंधानें काय विचार होते हं सद्दज लक्षांत येईल. इतके खरें आहे कीं ते या विषयासंबंधानें फारसें कधीं लिद्दीत नसत; पण लिहू लाग- ल्यास वृद्ध पिढीचा रोष होईल म्हणून आपलीं खरीं मते पुढें करण्यास ते कर्धीही भीत नसत. सारांश, हिंदुस्थानचे पारतंत्र्य नष्ट होऊन तो स्वराज्या- खालीं सुखी होण्याचें कोणतेही साधन असल्यास त्याला ते अडथळा घेणारे नव्हते. --
बरवेप्रकरण चाळू असतां त्यांचा एकाएकीं अंत झाला हें पाहून कोणीं अधमांनी अशी कंडी उठविली काँ कारभाऱ्याला मिऊन जाऊन ल्यांनी आत्महत्या केली. असले नीच नरपुंगव कोण असतील ते असोत. शास्त्री बोवांना तर आपल्या लेखणीच्या सामथ्याविषयीं अशी धमक होती कीं प्रसंग पडल्यास तरूुंगांतल्या तुरुंगांत ' असल्या शेपन्नास राजदातरेना सवे महाराष्ट्रा- कडून मी “छी थू? करून सोर्डान. ! असें ते म्हणत असत
शास्त्रीबोवांचीं ठळकठळक राजकीय व सामाजिक मते सांगण्यांत आली. हिंदुस्थानच्या दारिद्रयाच्या संबेघाने त्यांची अशी खात्री झाली होती कीं येथे व्यापारव्राडे झाल्याविना आमच्या देशाचें डोकें वर निघणार नाही. याच उद्देशानें त्यांनी सरकारी दास्याची रुपेरी बिडी तोडून घेऊन पुरणे येथ स्वंतंत्रपणारनें वास्तव्य करण्याचा विचार केला व एकीकडे अध्ययन, अध्यापन आणि ग्रेथर्वना यांत आपला कालक्रम करण्याचा निश्चय करून दुसरीकडे आपल्या नजरेखाली छापखाना, चित्रशाळा, किताबखाना वगेरे कारखाने काढिळे. लवकरच कांही खटपट करून कांगदाचें एक यंत्रद्दी अआाणविण्याचा त्यांचा विचार होता. हे धंदे त्यांनीं द्रव्यसंपादनेच्छेनं काढिले 'अ्से नाहीं. कारण द्रव्यसंबंधाने शास्त्रीबोवा जितके निरपेक्ष होते तितका दुसरा पुरुष सांपडणें कठिण. त्यांचा हेतु असा असेकीं देशांत कारखाने निघून लोकांस काम मिळावें व त्यांस भाकरीची वाण पडूं नये. शास्त्री- ,बोवांनीं वर जे कारखाने काढिले त्यांत तरी त्यांचा येवढाच हेतु होता. त्यां- पासून स्वतःचा फायदा करून घेण्याची इच्छा त्यांनीं कधीं धरली नाहीं. त्यांचें असें म्हणणें असे कीं बुद्धिवान आणि चतुर लोकांनीं मोठमोठे धंदे अगा-
१११ कै. विष्णु कृष्ण चिपळोणकर वर चाळू करावे आणि मग ते साधारण लोकांच्या हातांत देऊन आपण त्यापासून अलग रहावे. आम्हांस तर अर्स वाटतें कॉ शास्त्रीबोवांसारखा हिम्मतवान, प्रद्नांत, गभीर आणि निरपेक्ष मनुष्य अत्यंत विरळा असेल कोणी हितचिंतक मित्र विनोदार्ने आमच्या गट्टीस ग्राज्वेट पंचायतन, म्राज्वेट डव असें म्हणत. निष्ठुर मृत्यूर्ने आम्हांपेकी आमचा भ्राता धनराज आज यमसदनास पाठविला, व आमच्या बंधाचा ग्रंथमाणि हिराविला द्दी गोष्ट खरी तथापि आमची अशी उमेद आहे कॉ एकवार मनाचा निश्चय करून देशो- न्नतीसाठीं झटण्याचा केळेला संकल्प होतां होईल ता ढळू देणार नाही. प्रथम आम्हांविषयी अशी भीति होती कीं, द्रब्यसबधा न आमच्यांत आपआप- सांत कलागती लागून आमची जूट फुटेल. पुढें बर्वेप्रकरण येऊन धडकले तेव्हां तर कित्येकांना असें वाटलें कीं, या ग्राजुएटांची फरफजीति द्वोते! आणि आतां तर आम्हांपैकी एकाने परलाकास प्रयाण केलें ! तेव्हां आम्हां- विषर्था लोकांच्या मनांत नानातऱ्हेंचे तरंग येऊ लागले यांत नवल नाहीं, पण सवानी एक गोष्ट लक्षांत धरावी ती हद्दी की, आम्ही जो उय्योग आरं- मिला तो लोकांनीं घोड्यावर बसविलेल्या रडत रावाची , मनोव्रत्त घारण करून आरंभिला नाहीं. हें काम आम्हीं आपल्या आपखुर्षीनें आणि पसमजुतीनें आमच आम्ही आपल्या अंग्रांवर घेतळें; ते तडीला लावण्यासाठी आमच्याकडून होइल तितका प्रयत्न करण्यास आम्ही कर्धादी सोडणार नाही. देवाच्या किंवा दैवाच्या इच्छेपुढें इलाज नाहीं, अक्या रीतीनें मनाची खोटी समजूत घाळून अश्या लोकहिताच्या कामांत प्रांत पक्षाची क्षमा मागण्याचे काम आमच्या हातून दोणार नाद्दी, अधिकार, धन, वजन यांपुर्ढे टिकाव धरणे दुस्तर आहे हे॑आम्ही कबूल करितो. परतु. सत्याचा केवार घेऊन शुद्ध अंतःकरणानें लोकहितासाठी भांडणारांना कोण- त्याही प्रकारची धास्ती बाळगण्याचे कारण आहे असें आम्हांस वाटत नाहीं. आणि असं असूनहि प्रसंग येऊन बेतलाच तर तो साहण्यास आम्ही कचरू अशी कोणीहि शका घेऊं नये. आमचं घेथ आणि कार्यनिष्ठा दी कसास लागण्याची संघि आली आहे अर्ल आम्ही समजतो. शास्त्रीबोवांचीच कथा काय, पण आम्हांपैकी एक जरी तळावर असला तरी तो आम्हा शर्वोनी आरंमिलेळे उद्योग आवोर्छत्न चालविण्यास होइल तितकी खटपट करील,
आगरकर ! व्यक्ति आणि विचार ११२
९..//१%_/”१ “४५ .//१४..”१0७ “09 ७ ४".//%./५_. २.» .”/५_ २.५ क्र ४१% /€'% “५५४१ “४” 4 % २९ ४१% “० »//%* »/ ९ '९. “७ ७-_/% ५ - »“% 40 4 “२ ४, “7 /”२ “6२ .“7५_. त 7 “५.”
देशोन्नति, देशकल्याण वगेरे गोष्टी थोडीबहत अंगास झीज व्मऊन धेतल्या- खेरीज फुकाच्या पोकळ गप्पा मारून होत नाहींत हृ आम्ही पक्के संमंजत आहो. ती लावन घेण्यांस आम्ही तयार आहों. प्रमत्न करणे भामचे काम आहि; यश येणं न येणे बाह्योपार्धीवर अवलबून आहे. त्याचा आम्ही विचार करीत नाहीं. येवर्ढे सांगून व त्या महात्म्याला परळोकों सवोत्कृष्ट शांति आणि 'कल्याण चिंतून ह्या लेख आटोपता.
गुलाभांचे राष्ट्र १२
(: रष्टराच एक्य हाण्यास ण्य यण मस तकन क॑ तरी गुण आम्हात भरपूर आह काये ! चैय नाही; उत्साह नाहीं; बळ नाहीं; ज्ञान नाही; तक नाही; उद्योग नाही; कला नाही; खरा देशाभिमान नाहीं; खरी धर्मश्रद्धा नाही; खरे
बोलण्याची [कवा खर॑ आचरण करण्याची संवय नाहीं; सारांश, चांगल अर्स कांही नाहीं. ज्याची त्याची अहोरात्र वर्तमान क्षुद्र स्वार्थांवर दृष्टि
“८-1.
काय पारेणामे होणार यांचा कोणीही फारसा विचार करीत नाही. २ डः न डदा- हरणार्थ, अलीकडील राष्ट्मभेची चळवळ घ्या. हा चळवळ आम्हांच॑ सव- थेव कल्याणकारक व्हावी अशी तिची योजना केली आहे. कोणालाह उघडपणे या चळवळींत जाऊन मिळण्यास हरकत नाहीं. असं असून ती- विषयीं केवढी हेळसांड ती पहा ! अगदीं खालच्या प्रतीच्या लोकांनीं अजून तिचे नांवद्दी ऐकले नसेल. तेव्हां त्याच्याकडून तिला द्रव्यद्वारां मदत होण्याची अपेक्षा करणें म्हणजे दुधाच्या आहने-परड्या गाईचे आंचळ ओढीत सण्यासारखं होय ! जे मध्यम प्रतीचे लोक आहेत, व ज्यांना या संस्थच महत्त्व समजत आहे, ते देखील हिला हवी तेवढी मदत करीत नाहींत हद आश्चय॑ नव्हे काय ! ह्यांच्या कांसा शुष्क नाहीत; पण राष्ट्रसमा इ आपल वासरू आहे, असे यांस वाटते नसल्यामुळे हे आपल्या कांसेला त्यांस बिल- कळ तोंड लावूं देत नाहींत ! पण याहीपेक्षा विशष चमत्कार व विस्मय वाटण्यासारखी गोष्ट ही कीं, ज्या हहयूमसाहेबानें ही 1 राष्ट्सभा अस्तित्वांत आणिली, आणि आपलें सामर्थ्यसवस्व खच करून तिचें हरएक प्रकारे आज सात वर्षे संरक्षण केलं, त्यावर त्याच्या जातभाईंनी राजद्रोहाचा बडगा उचलतांच आमच्यांतळे शहाणेसुर्ते म्हणाबेणारे कांहीं लोकही त्यावर तुटून पड्टं लागले ! खासा न्याय ! खासं घेथ ! खाशी देशभाक्त ! हिंदुस्तानच्या कार्ळांचें उत्पन्न सुमारें वीस कोटी रुपये आहे, व तेवढाच लष्करी खात्याचा हे. हिंदुस्थानच्या सेन्याइतके महागडे सैन्य दुसऱ्या कोणत्याही
आगरकर ; व्यक्ति आणि विचार १११४
४४१७ /0. /१% / ७..४४%७_/ ह की % ५४% "%./४ २.५४.” १.५४ * च_ / »/ ४२ /”* /*. */ "* “" “११...” “२ /7*. /%*. 0: * * /* /१_/ २.४ २. ७.४४
देशांत नाही, व या सैन्यावर होणाऱ्या धिप्पाड खचाचा बराच भाग हिंदु लोकांच्या खिद्यांत पडत नाहीं. जवळ जवळ याचप्रमाणे इतर खात्यांचीदी व्यवस्था आहे- त्यामुळें हिंदुस्थानच्या पाऊणशे किंबा ऐशी कोटी उत्पन्नां- पैकी सुमारें दोन तृतीयांश उत्पन्नापासून आम्हांस द्रव्यद्वारां कवडीचाहि मोबदला मिळत नाहीं, असं म्हणण्यास हरकत नाहीं.) असा प्रकार एक बर्ष नाहीं, दोन वषे नाहीं, सुमारें शभर वर्षे चाठळा आहे. या शेभर वर्षांत हिंदुस्थानचे उत्पन्न सरासरीने चाळीस कोटी पडलें अर्से घरिळे, आणि त्याचा फक्त अर्धा भाग प्रतिवर्षी इंग्लिश लोकांच्या खिशांत अचानक पडला असे मानिळे, तरी एका शतकांत दोन. निखव रुपये या देशांतून परदेशांत गेळे, असा हिशेब होतो. ज्या देशाच्या द्रव्याला असा पाझर लागला आहे त्या देशांतील ळोकांना अन्नान्नदशा प्राप्त द्वोणें ईं किती स्वाभा- विक आहे ? इंग्रजी राज्यापासून या देशावर घडणाऱ्या या भयंकर परि- णामाची पुरी कल्पना ज्यांच्या मनात पक्की बिंबळी असेल त्यांना आणखी पांच पंचवीस वर्षे असाच क्रम चाळू राहील तर हिंदुस्थानांतील ळोक एकमेकांस खाऊं लागतील. किंवा भुकेच्या